मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

पगला गजोधर ·

एस 06/10/2014 - 17:00
'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'
कदाचित आपला इतिहासच अशा प्रथापरंपरांनी भरलेला असावा. असो. लेख आजच्या काळाच्या संदर्भातही महत्त्वाचा.

In reply to by एस

भिंगरी 07/10/2014 - 10:27
ज्यांनी चोळी घालण्यासाठी लढा दिला,त्रास सहन केला. आणि आता धन्य त्या चित्रपटातल्या आणि तशाच बाहेर वावरणार्‍या स्त्रिया ज्यांना चोळी घालायचे किंवा पूर्ण चोळी घालायचे वावडे आहे.

In reply to by भिंगरी

अमेरीकन कल्चर! काय करणार!! अमेरीकेत स्त्रीमुक्तीसाठी काही बायकांनी चोळी काढून अनावृत्त वक्षांचे प्रदर्शन केले होते व चोळ्यांचे दहन केले होते, ब्रा बर्निंग फेमिनिझम मुवमेंट असे त्याला म्हणतात. याउलट भारतात स्त्रीमुक्ती म्हणजे चोळी घालण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेले एक आंदोलन.कल्चरल डीफरंन्स.

In reply to by नानासाहेब नेफळे

स्टॅचू ऑफ लिबेर्टी च्या हातात मशाली ऐवजी ब्रा असलेल्या व्यंगचित्राची आठवण जागी झाली.

कितीही शिक्षणाचा आणि सभ्यतेचा मुलामा दिला तरी माणसाची पाशवी वृत्ती जाणार नाही.. ती ह्या ना त्या प्रकारे डोके काढतच राहणार !

In reply to by नानासाहेब नेफळे

रेवती 06/10/2014 - 20:48
लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं. लाज असलीच तर माणूसकीला लाज वाटायला हवी. अजूनही कित्येक आदिवासी स्त्रियांवर, लहानग्या मुलींवर अत्याचार होतात.

In reply to by रेवती

काउबॉय 06/10/2014 - 23:27
आता किमान त्याला समाजमान्यता नाही(?) कायद्याने तर हे गुन्हे आहेत हीच काय ती रुपेरी किनार पण अजुनही पाशविपण डोके वर काढतचं संधि मिळाली तर :(

हरकाम्या 06/10/2014 - 23:13
उगीच असे काही धागे टाकु नका राव. वाचले की यातना होतात. आणि आपल्या लोकांची चीड येते. मागे असाच " भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास " वाचला आणि आपल्या थोर "संस्क्रुतीचा " व्रुथा अभिमान गळून पडला.

बाबा पाटील 07/10/2014 - 10:01
ही असल्या गोष्टी वाचल्या की तळपायाची आग मस्तकात जाते,दुर्देवाने कित्येक समाजसुधारकांना देखिल या हरामखोर संस्कृतीरक्षकांपुढे शरणागती पत्करावी लागली होती.माणसाच जगण नाकारणारा कसला आलाय धर्म ? थु त्यांच्या जिंदगाणीवर. (कोनाला माझे शब्द टोचत असतील तर ***** जा.)

In reply to by बाबा पाटील

पगला गजोधर 07/10/2014 - 10:42
धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. आणि वर तयांना कोणी ओळखतच नव्हते, उलट हत्येमुळे पब्लिसिटी मिळाली, अशे सनातनी टोमणे, ऐकायाला मिळतात. काय तर म्हणे, "आपल्या महान प्राचीन वैदिक संस्कृती बाद्नाम करण्याचं ऐक मोठ्ठ षड्यंत्र आहें", की जे असे समाजसुधारक करत आहेत, असा पद्धतशीर अपप्रचार केला जातो.

In reply to by पगला गजोधर

सूड 07/10/2014 - 22:31
>>दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. दाभोलकरांचं कार्य नक्कीच चांगलं असेल, पण सगळ्या हिंदू धर्मातल्याच गोष्टी त्यांना चुकीच्या का वाटल्या असाव्या असा प्रश्न पडतो. देवासाठी मुकी जनावरं मारणे ही अंधश्रद्धा असेल तर बकरी ईदच्या दिवशी अंनिस वाले कुठे जनजागृती करताना का दिसत नाहीत? हे असं पाह्यलं की दाभोलकर आहेत की मोठे पण या अशा पक्षपाती मोठेपणाची नोंद आमच्या खात्यावर कुठे करायची हा प्रश्न पडतो. आता याचा अर्थ हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांना समर्थन असा मुळीच नाही, पण नियम सगळ्यांसाठी सारखा असावा येवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो ना?

In reply to by सूड

मृत्युन्जय 07/10/2014 - 22:50
असं नसतं विचारायचे. खुपच मागास ब्वॉ तुम्ही. अहो ते स्वतःचा धर्म पहिल्यांदा सुधारणार होते. आता मला माहिती आहे तुमच्यासारखे खवचट लोक विचारणार की दाभोळकर कुठे धर्म मानायचे म्हणुन. चीज नाही हो तुम्हाला त्यांच्या कामाचे म्हणुन असले प्रश्न विचारता.

In reply to by सूड

नेत्रेश 12/10/2014 - 21:45
दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा. त्यांनी उघड विरोध करायचे धाडस दाखवले नसेल कदाचित. पण गांघीजीनीही अहींसेचा उपदेश हिंदुनाच केला होता. हिंदुंच्या अहींसेने बकीच्यांचे (ईंग्रज / मुसलमान) हृदय परीवर्तन होईल अशी त्या (दोघांचीही) धारणा असावी.

In reply to by नेत्रेश

आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

In reply to by पगला गजोधर

अरे वा असं आहे होय. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून कोनी केला हे अजून माहीत नाही आणि आपण तथाकथित संविधान आणि न्यायावर विश्वास असलेले लोक निष्कर्ष काढून मोकळे? वा! शाहू फुले आंबेडकर वाल्यांनी या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना झोडायची कमी दाखवली असती का? जर मारेकरी हिंदुत्ववादी असते तर सापडले असते ना! राहून राहून याचे आश्चर्य वाटते की दाभोळकर संपादक असलेल्या साधना मधे लवासाच्या जाहीराती कशा असंत बरे?

पगला गजोधर 25/08/2015 - 09:45
pic हक्क . . . . आजकाल जनरल नॉलेज वाढवण्याबाबतीत ज्यांना उत्साह आहे त्यांनी वरील लिंक जरूर अभ्यासावी, आपल्या नॉलेजमधे भर घालावी.

तुडतुडी 25/08/2015 - 13:16
संस्कृतीला शिव्या घालणाऱ्यांनी वैदिक संस्कृतीत 'चोळी घालू नये' असा आदेश आहे का हे तपासून बघण्याची तसदी अर्थातच घेतली नसणार . स्वताच्या मनाने काहीही अतिरेकी , बिनडोक विचार घुसमडवून संस्कृतीला, धर्माला बिघडवनार्यांना शिव्या घालण्यापेक्षा संस्कृतीला किवा धर्मालाच शिव्या घालणं जास्त सोपं आहे ना . म्हणजे मग आम्ही करतो ते बरोबर . संस्कृती चुकीची आहे असा युक्तिवाद करता येतो . बंगाली स्त्रिया गेल्या शतकापर्यंत चोळी वापरत नसत .फार पूर्वी स्त्रिया पुरुषांसार्ख्याच खाली पितांबर नेसत आणि वरचा भाग उघडाच असे . चोळी घालायची फ्याशन नंतर आली .आधी चोळी घालत नसत म्हणून ओरडा आणि आता घालतात म्हणून ओरडा . अश्या खूप सगळे नियम आपणच आपल्या सोयीप्रमाणे ठरवत असतो . मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत . इतर धर्मियांत तस दिसत नाही . उलट अश्या चुकीच्या प्रथा धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त कठोर केल्या जातायेत दाभोळकरांबद्दल बोलायचं तर त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रधा मध्ये खूप गफलत केलीये . अंधश्रद्धेवर हल्ला करण्याच्या नादात त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं . आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ? भगवद्गीतेतल्या वचनांवर टीका करून आपण श्री कृष्णापेक्षा जास्त शहाणे आहोत असं कदाचित त्यांना वाटत असेल . मी स्वतः एकदा भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिस शी संपर्क साधला होता . बर्याच वेळा मागे लागून सुधा मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .जिथे प्रसिद्धी मिळेल अश्याच गोष्टी करण्यात अंनिसने रस घेतलाय . अनेक अध्यात्मिक लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं . त्यालाही अंनिसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही .

In reply to by तुडतुडी

पगला गजोधर 25/08/2015 - 14:12
मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत .
वानगीदाखल मी दोन उदाहरणे देतो जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन

In reply to by पगला गजोधर

नका कळफलक बडवु प.ग दादा ! उपयोग नाही तिथे काहीच त्याचा!!! अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!

In reply to by पगला गजोधर

विकास 25/08/2015 - 17:31
सरकार हे जनतेच्या मागण्या दबावामुळे अथवा इतर अशाच कारणांंमुळे मान्य करते.. जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक राजा राम मोहन रॉय यांनी या संदर्भात लढा दिला होता. चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन इतरत्र वाचल्याप्रमाणे ही प्रथा त्रावणकोर महाराजाने बंद केली. (मद्रास प्रांताच्या गव्हर्नरने ट्रेवलिनने त्याचा पाठपुरावा केला होता.) तुम्हीच वर स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देता तो वेगळाच! एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

In reply to by विकास

पगला गजोधर 02/02/2018 - 17:50
एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे कोरेगाव भीमा धाग्यावर तर म्हटलं जातंय की आजकाल,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
रेफ : https://www.misalpav.com/comment/977761#comment-977761

In reply to by तुडतुडी

प्रचेतस 25/08/2015 - 17:46
आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ?
दाभोलकरांना कशाला मधे आणलंत? हमीद नावाचा संदर्भ तुम्हाला माहीत आहे काय? हमीद दलवाई हे नाव कधी ऐकलंय काय?

होबासराव 25/08/2015 - 16:30
बाप्पु वादच नाहि अतिशय घृणास्पद परंपरा होती ती. पण मियां गधा-धर ह्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काहि वेगळेच आहे. हे आता आता पर्यंत बरे होते पण महराष्ट्र भुषण वादा पासुन खरच त्यांचा "पगला" झालाय.

विकास 25/08/2015 - 17:12
मूळ धाग्यातील इतिहास माहीत नव्हता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच घृणास्पद आहे. महाराष्ट्रात (जर मला आठवत असलेले बरोबर असेल तर) वडारी समाजातील स्त्रीया पण चोळी घालत नसत. त्याचे कारण देखील तेच आहे का? हे मी किमान ८०च्या दशकापर्यंत तरी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामधे पण होते असे म्हणेन. (हा खरेच प्रश्न आहे. उपरोध नाही).

In reply to by विकास

पगला गजोधर 25/08/2015 - 17:21
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही, त्यामुळे क्षमस्व…

दत्ता जोशी 25/08/2015 - 17:33
सगळ्याच परंपरा आणि रूढी धर्माशी निगडीत असतात असे नाही. चोळी न घालण्याची प्रथा त्या समाजात का सुरु झाली, ती बंद करण्यास त्यांना कोणी आणि का विरोध केला याची हि माहिती येवू द्या. तुम्ही जे लिहिलेय ते भयानक आणि अमानवीच आहे. पण "धर्म/संस्कृती रक्षक" असे म्हणून काही अजेंडा पुढे ढकलायचा असेल तर चालुद्या. चित्रात तरी असे कोणी "संस्कृती रक्षक" दिसत नाहीत. मला आठवते, महाराष्ट्रात वडार समाजाच्या स्त्रिया काही वर्षापूर्वीपर्यंत चोळी घालत नसत ( अगदी गेल्या काही वर्षापर्यंत) . त्यांना तसे करण्यास कोणी "धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते. हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत. वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

In reply to by दत्ता जोशी

पगला गजोधर 25/08/2015 - 17:56
आधी लिहिल्याप्रमाणे
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही
त्यामुळे ("धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते / किंवा होते) याविषयीचा वाद होवू नये म्हणूनच वरील वाक्य लिहिलेले. असो.....
वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!! का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )

In reply to by पगला गजोधर

चौथा कोनाडा 25/08/2015 - 18:19
पगदादा, सश्रम कारावास ? अहो, तो कष्टकरी लोकांचा गट होता असे कित्येक गट वेगवेगळ्या प्रकारची श्रमाची कामे कारायचे. . तेव्हाच्या सिस्टीमला सरसकटपणे "सश्रम कारावास"ठरवु नका.

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड 26/08/2015 - 21:59
अहो, त्यांच्या भावना समजून घ्या. कशीही करून टीकाच करायचीय त्यांना. जळजळ अशी नाही तर तशी व्यक्त होणारच.

थॉर माणूस 25/08/2015 - 17:42
हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत.
हे इतक्या खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते? खरंच आपल्या धर्मात मुर्खपणाचा कळस वाटावेत असे नियम नव्हते? ते मोडल्याबद्दल शिक्षा दिली जात नव्हती?

दत्ता जोशी 25/08/2015 - 18:48
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!>>>>> घामामुळे अश्या जखमा ह्वू शकतात आणि अश्या जखमा झाल्यामुळे स्किन cancer सारखे आजार होऊ शकतात याची माहिती आणि वैद्यकीय अनुमोदन आपल्याला सहज मिळू शकेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेत काही ठराविक कैद्यांना त्रास देण्यासाठी सायसाल चे खुदरे कपडे घालून काम करायला लावले जावे जेणेकरून दमात वातावरणात काम करतांना त्यांना घाम येवून त्वचा घासली जावून यातना व्हाव्यात हा उद्देश असे. का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )>>>> गाडी वळणावर येवू लागली आहे कि काय? माझी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला राग आला वाटते. आपल्या पूर्वापार समाजात बारा बलुतेदार हि व्यवस्था होती. व्यवसायातील बारकावे आणि कुशलता अनुवांशिक आणि पिद्यान्पिध्या येत असे. अत्यंत कलाकुसर आणि अचूक परिमाणांनी पुरेपूर अशी मंदिरे, शिल्पे आणि राजवाडे कदाचित हाच वडार समाज घडवीत होता म्हणजे त्यांना राजाश्रय आणि प्रतिष्ठा होती. अर्थात वंश परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त इतक व्यवसाय/ कौशल्य मिळवण्याचे आणि अर्थार्जन करण्याचे स्वतंत्रही त्यांना होते. जर लिहिणे वाचण्यावर बंदी असती तर चोखा मेळा, नामदेव महाराज, सावता माळी, तुकाराम महाराजांसारख्या संतांची वचने, अभंग, गाठ कश्या लिहिल्या गेल्या असत्या? त्यांनी भागवत, रामायण कसे वाचले असते? राहिला प्रश्न शिक्षणातील फतव्याचा असा कोणताही फतवा कधीच निघाला नव्हता. फक्त वैदिक शिक्षण हे ब्राह्मणासाठी मर्यादित होते, इतर विद्या गणित, काव्ये, रसायन शास्त्र, वैद्याक्शास्त्र, वास्तुशास्त्र, नगर रचना शास्त्र, जनरल हिशोब, लिहिणे आणि वाचणे यावर सर्वांचा अधिकार होता. अस्त्र, शस्त्र, न्याय इ शास्त्रे पात्र क्षत्रियांना शिकवली जात. जेणेकरून त्यांचा दुरुपयोग होऊ नये. मधल्या काही काळात समाजात अनिष्ट रूढी आणि परंपरा आल्या हे खरेच आहे. आणि ती भुशणवह गोष्ट नाहीच. त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. पण म्हणून सगळ्या चुकीच्या आणि वीत परंपरा प्रथा रूढी या धर्मातून आल्युअ नी विशेषतः त्या ब्राह्मणांनी आणल्या असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? असो. बाकी चालू द्या.

सुबोध खरे 25/08/2015 - 20:45
दया पवार यांच्या बलुतं या आत्म चरित्रात गऊ नावाच्या वडारणी बरोबर त्यांची मैत्री झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे त्यात "सीतेला रामायणात कान्चनमृगाची चोळी मिळाली नाही तेंव्हा पासून आम्ही चोळी घालत नाही" असे गऊने सांगितल्याचे त्यांनी लिहिले आहे.

तुडतुडी 26/08/2015 - 13:16
जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक >> चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन >>
बास एवढंच ? सती प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह - राजा राममोहन राय संमती वयाचा कायद्याला पाठींबा , स्त्रियांचं लग्नाचं वय वाढवणं - गोपाळ गणेश आगरकर स्त्री शिक्षण , जुलमी प्रथांपासून मुक्तता - ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले , गोपाल हरी देशमुख दलित शिक्षण , दलित अन्यायाचा विरोध - शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , भाऊराव पाटील समाजातील चुकीच्या रूढींना विरोध आणि शिक्षणाचा प्रसार - अण्णासाहेब धर्माजी जाधव अजून बरेच असतील . मला काही सगळे माहित नाहीत .काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या . मान्य आहे . पण हिंदू समाजाने त्या स्वीकारल्या आहेत प्रचेतस दाभोलकर आणि अनिस बद्दल आम्हालाही थोडंफार माहिती आहे . एवढे काही अडाणी नाही आम्ही . स्वतः अनुभव घेतला आहे

In reply to by तुडतुडी

अत्यंत अपेक्षित . सुधारणा वाद्यांचि साक्ष स्वत:च्या बाजूनी काढता मग सांगा तुम्ही स्वत:ला काय मानता? (काय जिलबी पडली मेली ! :-D)

काळा पहाड 26/08/2015 - 22:11
आता बोलायचंच तर बोलूयाच ना. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या धर्माच्या प्रेषितानं ६ वर्षाच्या मुलीबरोबर लग्नं केलं आणि ती ९ वर्षाची असताना तिला गरोदर केलं. त्या वेळी या आदरणीय व्यक्तीमत्वाचं वय ५३ वर्षे होतं. त्या धर्माचे कथित "अतिरेकी" विचारांचे लोक १५० वर्षापूर्वीच्या कोणा त्रावणकोर संस्थानातल्या प्रथा सांगून आमच्या धर्मावर टीका करायचं विषारी कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता पुढं " 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'" मधला "कदाचितच" चा विरुद्धार्थी अर्थ पहायचा असेल तर या महाशयांच्या "लीला" याच धाग्यावर मी क्रमशः प्रसिद्ध करत जाईन. शिवाय कुमारी माता कुमारी होतीच का, चर्च नं किती लोकांना जिवंत जाळलं, संपूर्ण दक्षिण अमेरिकन संस्कृती चर्च नं कशी नष्ट केली, बौद्ध धर्मानं देशाला चुकीचा संदेश देवून देशाचं नुकसान कसं केलं वगैरे गोष्टी पण असतीलच.

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर 27/08/2015 - 09:53
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.
आपला वरील प्रतिसाद खूपच बोलका आहे, धन्यवाद… अंतर्मुख होउन आत्मचिंतन करून जो कोणी बोध घेईल, त्याचं भलं, आणि जो दुसर्याच्याकडे बोट दाखवत बसेल त्याचंही चांगभलं

तुडतुडी 27/08/2015 - 12:58
काळा पहाड>>> +११११११११११११ त्याच पोरीनं त्या प्रेषिताचा (?) वैतागून खून केला . ह्या महान माणसाने अन्नाची मागणी करणार्यांना उंटाचा मूत प्यायला लावला . मदीने मध्ये रक्तरंजित दंगली केल्या . मक्केतल्या ३६० मुर्त्या फोडल्या आणि शिवमंदिरं उध्वस्त केली . 'दानव' धर्म बळकट करण्यासाठी मुद्दामच आर्य धर्मातल्या प्रथांच्या अगदी उलट प्रथा निर्माण केल्या . स्वतः दिलेल्या नियमा प्रमाणे न वागणाऱ्यांचे शिरच्छेद केले .(सगळ्याचा संदर्भ अल बुखारी खंड ४ आणि ५ आणि आयेशाने स्वतः लिहिलेले लेख . नक्की नाव आत्ता आठवत नाही ) स्वताचं बघा आधी मग दुसर्यावर टीका करा . कृपया हा प्रतिसाद डिलीट करू नये . हा भडकपणा नसून सत्य आहे . ह्यात थोडं जरी असत्य असेल तर त्याचा प्रतिवाद करावा .

तुडतुडी 27/08/2015 - 13:01
काळा पहाड त्या महाशयांच्या लीला प्रसिद्ध कराच . भारतातले मुस्लिम डोळ्यांवर झापडं लावून बसलेत . त्यांना आणि त्यांची बाजू घेणाऱ्या इतरांनाही कळू दे सत्य काय आहे ते . माझा फुल support आहे तुम्हाला

पगदादा, माहिती मिळाली. प्रथा सुरुय का अजून कोठे? आज काल हाफ चड्डी किंवा जीन्स घालू द्या असे आंदोलने होतात. त्याबद्दल पण लिहा :D

एस 06/10/2014 - 17:00
'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'
कदाचित आपला इतिहासच अशा प्रथापरंपरांनी भरलेला असावा. असो. लेख आजच्या काळाच्या संदर्भातही महत्त्वाचा.

In reply to by एस

भिंगरी 07/10/2014 - 10:27
ज्यांनी चोळी घालण्यासाठी लढा दिला,त्रास सहन केला. आणि आता धन्य त्या चित्रपटातल्या आणि तशाच बाहेर वावरणार्‍या स्त्रिया ज्यांना चोळी घालायचे किंवा पूर्ण चोळी घालायचे वावडे आहे.

In reply to by भिंगरी

अमेरीकन कल्चर! काय करणार!! अमेरीकेत स्त्रीमुक्तीसाठी काही बायकांनी चोळी काढून अनावृत्त वक्षांचे प्रदर्शन केले होते व चोळ्यांचे दहन केले होते, ब्रा बर्निंग फेमिनिझम मुवमेंट असे त्याला म्हणतात. याउलट भारतात स्त्रीमुक्ती म्हणजे चोळी घालण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेले एक आंदोलन.कल्चरल डीफरंन्स.

In reply to by नानासाहेब नेफळे

स्टॅचू ऑफ लिबेर्टी च्या हातात मशाली ऐवजी ब्रा असलेल्या व्यंगचित्राची आठवण जागी झाली.

कितीही शिक्षणाचा आणि सभ्यतेचा मुलामा दिला तरी माणसाची पाशवी वृत्ती जाणार नाही.. ती ह्या ना त्या प्रकारे डोके काढतच राहणार !

In reply to by नानासाहेब नेफळे

रेवती 06/10/2014 - 20:48
लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं. लाज असलीच तर माणूसकीला लाज वाटायला हवी. अजूनही कित्येक आदिवासी स्त्रियांवर, लहानग्या मुलींवर अत्याचार होतात.

In reply to by रेवती

काउबॉय 06/10/2014 - 23:27
आता किमान त्याला समाजमान्यता नाही(?) कायद्याने तर हे गुन्हे आहेत हीच काय ती रुपेरी किनार पण अजुनही पाशविपण डोके वर काढतचं संधि मिळाली तर :(

हरकाम्या 06/10/2014 - 23:13
उगीच असे काही धागे टाकु नका राव. वाचले की यातना होतात. आणि आपल्या लोकांची चीड येते. मागे असाच " भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास " वाचला आणि आपल्या थोर "संस्क्रुतीचा " व्रुथा अभिमान गळून पडला.

बाबा पाटील 07/10/2014 - 10:01
ही असल्या गोष्टी वाचल्या की तळपायाची आग मस्तकात जाते,दुर्देवाने कित्येक समाजसुधारकांना देखिल या हरामखोर संस्कृतीरक्षकांपुढे शरणागती पत्करावी लागली होती.माणसाच जगण नाकारणारा कसला आलाय धर्म ? थु त्यांच्या जिंदगाणीवर. (कोनाला माझे शब्द टोचत असतील तर ***** जा.)

In reply to by बाबा पाटील

पगला गजोधर 07/10/2014 - 10:42
धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. आणि वर तयांना कोणी ओळखतच नव्हते, उलट हत्येमुळे पब्लिसिटी मिळाली, अशे सनातनी टोमणे, ऐकायाला मिळतात. काय तर म्हणे, "आपल्या महान प्राचीन वैदिक संस्कृती बाद्नाम करण्याचं ऐक मोठ्ठ षड्यंत्र आहें", की जे असे समाजसुधारक करत आहेत, असा पद्धतशीर अपप्रचार केला जातो.

In reply to by पगला गजोधर

सूड 07/10/2014 - 22:31
>>दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. दाभोलकरांचं कार्य नक्कीच चांगलं असेल, पण सगळ्या हिंदू धर्मातल्याच गोष्टी त्यांना चुकीच्या का वाटल्या असाव्या असा प्रश्न पडतो. देवासाठी मुकी जनावरं मारणे ही अंधश्रद्धा असेल तर बकरी ईदच्या दिवशी अंनिस वाले कुठे जनजागृती करताना का दिसत नाहीत? हे असं पाह्यलं की दाभोलकर आहेत की मोठे पण या अशा पक्षपाती मोठेपणाची नोंद आमच्या खात्यावर कुठे करायची हा प्रश्न पडतो. आता याचा अर्थ हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांना समर्थन असा मुळीच नाही, पण नियम सगळ्यांसाठी सारखा असावा येवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो ना?

In reply to by सूड

मृत्युन्जय 07/10/2014 - 22:50
असं नसतं विचारायचे. खुपच मागास ब्वॉ तुम्ही. अहो ते स्वतःचा धर्म पहिल्यांदा सुधारणार होते. आता मला माहिती आहे तुमच्यासारखे खवचट लोक विचारणार की दाभोळकर कुठे धर्म मानायचे म्हणुन. चीज नाही हो तुम्हाला त्यांच्या कामाचे म्हणुन असले प्रश्न विचारता.

In reply to by सूड

नेत्रेश 12/10/2014 - 21:45
दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा. त्यांनी उघड विरोध करायचे धाडस दाखवले नसेल कदाचित. पण गांघीजीनीही अहींसेचा उपदेश हिंदुनाच केला होता. हिंदुंच्या अहींसेने बकीच्यांचे (ईंग्रज / मुसलमान) हृदय परीवर्तन होईल अशी त्या (दोघांचीही) धारणा असावी.

In reply to by नेत्रेश

आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

In reply to by पगला गजोधर

अरे वा असं आहे होय. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून कोनी केला हे अजून माहीत नाही आणि आपण तथाकथित संविधान आणि न्यायावर विश्वास असलेले लोक निष्कर्ष काढून मोकळे? वा! शाहू फुले आंबेडकर वाल्यांनी या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना झोडायची कमी दाखवली असती का? जर मारेकरी हिंदुत्ववादी असते तर सापडले असते ना! राहून राहून याचे आश्चर्य वाटते की दाभोळकर संपादक असलेल्या साधना मधे लवासाच्या जाहीराती कशा असंत बरे?

पगला गजोधर 25/08/2015 - 09:45
pic हक्क . . . . आजकाल जनरल नॉलेज वाढवण्याबाबतीत ज्यांना उत्साह आहे त्यांनी वरील लिंक जरूर अभ्यासावी, आपल्या नॉलेजमधे भर घालावी.

तुडतुडी 25/08/2015 - 13:16
संस्कृतीला शिव्या घालणाऱ्यांनी वैदिक संस्कृतीत 'चोळी घालू नये' असा आदेश आहे का हे तपासून बघण्याची तसदी अर्थातच घेतली नसणार . स्वताच्या मनाने काहीही अतिरेकी , बिनडोक विचार घुसमडवून संस्कृतीला, धर्माला बिघडवनार्यांना शिव्या घालण्यापेक्षा संस्कृतीला किवा धर्मालाच शिव्या घालणं जास्त सोपं आहे ना . म्हणजे मग आम्ही करतो ते बरोबर . संस्कृती चुकीची आहे असा युक्तिवाद करता येतो . बंगाली स्त्रिया गेल्या शतकापर्यंत चोळी वापरत नसत .फार पूर्वी स्त्रिया पुरुषांसार्ख्याच खाली पितांबर नेसत आणि वरचा भाग उघडाच असे . चोळी घालायची फ्याशन नंतर आली .आधी चोळी घालत नसत म्हणून ओरडा आणि आता घालतात म्हणून ओरडा . अश्या खूप सगळे नियम आपणच आपल्या सोयीप्रमाणे ठरवत असतो . मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत . इतर धर्मियांत तस दिसत नाही . उलट अश्या चुकीच्या प्रथा धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त कठोर केल्या जातायेत दाभोळकरांबद्दल बोलायचं तर त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रधा मध्ये खूप गफलत केलीये . अंधश्रद्धेवर हल्ला करण्याच्या नादात त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं . आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ? भगवद्गीतेतल्या वचनांवर टीका करून आपण श्री कृष्णापेक्षा जास्त शहाणे आहोत असं कदाचित त्यांना वाटत असेल . मी स्वतः एकदा भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिस शी संपर्क साधला होता . बर्याच वेळा मागे लागून सुधा मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .जिथे प्रसिद्धी मिळेल अश्याच गोष्टी करण्यात अंनिसने रस घेतलाय . अनेक अध्यात्मिक लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं . त्यालाही अंनिसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही .

In reply to by तुडतुडी

पगला गजोधर 25/08/2015 - 14:12
मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत .
वानगीदाखल मी दोन उदाहरणे देतो जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन

In reply to by पगला गजोधर

नका कळफलक बडवु प.ग दादा ! उपयोग नाही तिथे काहीच त्याचा!!! अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!

In reply to by पगला गजोधर

विकास 25/08/2015 - 17:31
सरकार हे जनतेच्या मागण्या दबावामुळे अथवा इतर अशाच कारणांंमुळे मान्य करते.. जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक राजा राम मोहन रॉय यांनी या संदर्भात लढा दिला होता. चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन इतरत्र वाचल्याप्रमाणे ही प्रथा त्रावणकोर महाराजाने बंद केली. (मद्रास प्रांताच्या गव्हर्नरने ट्रेवलिनने त्याचा पाठपुरावा केला होता.) तुम्हीच वर स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देता तो वेगळाच! एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

In reply to by विकास

पगला गजोधर 02/02/2018 - 17:50
एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे कोरेगाव भीमा धाग्यावर तर म्हटलं जातंय की आजकाल,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
रेफ : https://www.misalpav.com/comment/977761#comment-977761

In reply to by तुडतुडी

प्रचेतस 25/08/2015 - 17:46
आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ?
दाभोलकरांना कशाला मधे आणलंत? हमीद नावाचा संदर्भ तुम्हाला माहीत आहे काय? हमीद दलवाई हे नाव कधी ऐकलंय काय?

होबासराव 25/08/2015 - 16:30
बाप्पु वादच नाहि अतिशय घृणास्पद परंपरा होती ती. पण मियां गधा-धर ह्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काहि वेगळेच आहे. हे आता आता पर्यंत बरे होते पण महराष्ट्र भुषण वादा पासुन खरच त्यांचा "पगला" झालाय.

विकास 25/08/2015 - 17:12
मूळ धाग्यातील इतिहास माहीत नव्हता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच घृणास्पद आहे. महाराष्ट्रात (जर मला आठवत असलेले बरोबर असेल तर) वडारी समाजातील स्त्रीया पण चोळी घालत नसत. त्याचे कारण देखील तेच आहे का? हे मी किमान ८०च्या दशकापर्यंत तरी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामधे पण होते असे म्हणेन. (हा खरेच प्रश्न आहे. उपरोध नाही).

In reply to by विकास

पगला गजोधर 25/08/2015 - 17:21
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही, त्यामुळे क्षमस्व…

दत्ता जोशी 25/08/2015 - 17:33
सगळ्याच परंपरा आणि रूढी धर्माशी निगडीत असतात असे नाही. चोळी न घालण्याची प्रथा त्या समाजात का सुरु झाली, ती बंद करण्यास त्यांना कोणी आणि का विरोध केला याची हि माहिती येवू द्या. तुम्ही जे लिहिलेय ते भयानक आणि अमानवीच आहे. पण "धर्म/संस्कृती रक्षक" असे म्हणून काही अजेंडा पुढे ढकलायचा असेल तर चालुद्या. चित्रात तरी असे कोणी "संस्कृती रक्षक" दिसत नाहीत. मला आठवते, महाराष्ट्रात वडार समाजाच्या स्त्रिया काही वर्षापूर्वीपर्यंत चोळी घालत नसत ( अगदी गेल्या काही वर्षापर्यंत) . त्यांना तसे करण्यास कोणी "धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते. हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत. वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

In reply to by दत्ता जोशी

पगला गजोधर 25/08/2015 - 17:56
आधी लिहिल्याप्रमाणे
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही
त्यामुळे ("धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते / किंवा होते) याविषयीचा वाद होवू नये म्हणूनच वरील वाक्य लिहिलेले. असो.....
वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!! का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )

In reply to by पगला गजोधर

चौथा कोनाडा 25/08/2015 - 18:19
पगदादा, सश्रम कारावास ? अहो, तो कष्टकरी लोकांचा गट होता असे कित्येक गट वेगवेगळ्या प्रकारची श्रमाची कामे कारायचे. . तेव्हाच्या सिस्टीमला सरसकटपणे "सश्रम कारावास"ठरवु नका.

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड 26/08/2015 - 21:59
अहो, त्यांच्या भावना समजून घ्या. कशीही करून टीकाच करायचीय त्यांना. जळजळ अशी नाही तर तशी व्यक्त होणारच.

थॉर माणूस 25/08/2015 - 17:42
हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत.
हे इतक्या खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते? खरंच आपल्या धर्मात मुर्खपणाचा कळस वाटावेत असे नियम नव्हते? ते मोडल्याबद्दल शिक्षा दिली जात नव्हती?

दत्ता जोशी 25/08/2015 - 18:48
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!>>>>> घामामुळे अश्या जखमा ह्वू शकतात आणि अश्या जखमा झाल्यामुळे स्किन cancer सारखे आजार होऊ शकतात याची माहिती आणि वैद्यकीय अनुमोदन आपल्याला सहज मिळू शकेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेत काही ठराविक कैद्यांना त्रास देण्यासाठी सायसाल चे खुदरे कपडे घालून काम करायला लावले जावे जेणेकरून दमात वातावरणात काम करतांना त्यांना घाम येवून त्वचा घासली जावून यातना व्हाव्यात हा उद्देश असे. का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )>>>> गाडी वळणावर येवू लागली आहे कि काय? माझी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला राग आला वाटते. आपल्या पूर्वापार समाजात बारा बलुतेदार हि व्यवस्था होती. व्यवसायातील बारकावे आणि कुशलता अनुवांशिक आणि पिद्यान्पिध्या येत असे. अत्यंत कलाकुसर आणि अचूक परिमाणांनी पुरेपूर अशी मंदिरे, शिल्पे आणि राजवाडे कदाचित हाच वडार समाज घडवीत होता म्हणजे त्यांना राजाश्रय आणि प्रतिष्ठा होती. अर्थात वंश परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त इतक व्यवसाय/ कौशल्य मिळवण्याचे आणि अर्थार्जन करण्याचे स्वतंत्रही त्यांना होते. जर लिहिणे वाचण्यावर बंदी असती तर चोखा मेळा, नामदेव महाराज, सावता माळी, तुकाराम महाराजांसारख्या संतांची वचने, अभंग, गाठ कश्या लिहिल्या गेल्या असत्या? त्यांनी भागवत, रामायण कसे वाचले असते? राहिला प्रश्न शिक्षणातील फतव्याचा असा कोणताही फतवा कधीच निघाला नव्हता. फक्त वैदिक शिक्षण हे ब्राह्मणासाठी मर्यादित होते, इतर विद्या गणित, काव्ये, रसायन शास्त्र, वैद्याक्शास्त्र, वास्तुशास्त्र, नगर रचना शास्त्र, जनरल हिशोब, लिहिणे आणि वाचणे यावर सर्वांचा अधिकार होता. अस्त्र, शस्त्र, न्याय इ शास्त्रे पात्र क्षत्रियांना शिकवली जात. जेणेकरून त्यांचा दुरुपयोग होऊ नये. मधल्या काही काळात समाजात अनिष्ट रूढी आणि परंपरा आल्या हे खरेच आहे. आणि ती भुशणवह गोष्ट नाहीच. त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. पण म्हणून सगळ्या चुकीच्या आणि वीत परंपरा प्रथा रूढी या धर्मातून आल्युअ नी विशेषतः त्या ब्राह्मणांनी आणल्या असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? असो. बाकी चालू द्या.

सुबोध खरे 25/08/2015 - 20:45
दया पवार यांच्या बलुतं या आत्म चरित्रात गऊ नावाच्या वडारणी बरोबर त्यांची मैत्री झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे त्यात "सीतेला रामायणात कान्चनमृगाची चोळी मिळाली नाही तेंव्हा पासून आम्ही चोळी घालत नाही" असे गऊने सांगितल्याचे त्यांनी लिहिले आहे.

तुडतुडी 26/08/2015 - 13:16
जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक >> चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन >>
बास एवढंच ? सती प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह - राजा राममोहन राय संमती वयाचा कायद्याला पाठींबा , स्त्रियांचं लग्नाचं वय वाढवणं - गोपाळ गणेश आगरकर स्त्री शिक्षण , जुलमी प्रथांपासून मुक्तता - ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले , गोपाल हरी देशमुख दलित शिक्षण , दलित अन्यायाचा विरोध - शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , भाऊराव पाटील समाजातील चुकीच्या रूढींना विरोध आणि शिक्षणाचा प्रसार - अण्णासाहेब धर्माजी जाधव अजून बरेच असतील . मला काही सगळे माहित नाहीत .काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या . मान्य आहे . पण हिंदू समाजाने त्या स्वीकारल्या आहेत प्रचेतस दाभोलकर आणि अनिस बद्दल आम्हालाही थोडंफार माहिती आहे . एवढे काही अडाणी नाही आम्ही . स्वतः अनुभव घेतला आहे

In reply to by तुडतुडी

अत्यंत अपेक्षित . सुधारणा वाद्यांचि साक्ष स्वत:च्या बाजूनी काढता मग सांगा तुम्ही स्वत:ला काय मानता? (काय जिलबी पडली मेली ! :-D)

काळा पहाड 26/08/2015 - 22:11
आता बोलायचंच तर बोलूयाच ना. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या धर्माच्या प्रेषितानं ६ वर्षाच्या मुलीबरोबर लग्नं केलं आणि ती ९ वर्षाची असताना तिला गरोदर केलं. त्या वेळी या आदरणीय व्यक्तीमत्वाचं वय ५३ वर्षे होतं. त्या धर्माचे कथित "अतिरेकी" विचारांचे लोक १५० वर्षापूर्वीच्या कोणा त्रावणकोर संस्थानातल्या प्रथा सांगून आमच्या धर्मावर टीका करायचं विषारी कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता पुढं " 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'" मधला "कदाचितच" चा विरुद्धार्थी अर्थ पहायचा असेल तर या महाशयांच्या "लीला" याच धाग्यावर मी क्रमशः प्रसिद्ध करत जाईन. शिवाय कुमारी माता कुमारी होतीच का, चर्च नं किती लोकांना जिवंत जाळलं, संपूर्ण दक्षिण अमेरिकन संस्कृती चर्च नं कशी नष्ट केली, बौद्ध धर्मानं देशाला चुकीचा संदेश देवून देशाचं नुकसान कसं केलं वगैरे गोष्टी पण असतीलच.

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर 27/08/2015 - 09:53
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.
आपला वरील प्रतिसाद खूपच बोलका आहे, धन्यवाद… अंतर्मुख होउन आत्मचिंतन करून जो कोणी बोध घेईल, त्याचं भलं, आणि जो दुसर्याच्याकडे बोट दाखवत बसेल त्याचंही चांगभलं

तुडतुडी 27/08/2015 - 12:58
काळा पहाड>>> +११११११११११११ त्याच पोरीनं त्या प्रेषिताचा (?) वैतागून खून केला . ह्या महान माणसाने अन्नाची मागणी करणार्यांना उंटाचा मूत प्यायला लावला . मदीने मध्ये रक्तरंजित दंगली केल्या . मक्केतल्या ३६० मुर्त्या फोडल्या आणि शिवमंदिरं उध्वस्त केली . 'दानव' धर्म बळकट करण्यासाठी मुद्दामच आर्य धर्मातल्या प्रथांच्या अगदी उलट प्रथा निर्माण केल्या . स्वतः दिलेल्या नियमा प्रमाणे न वागणाऱ्यांचे शिरच्छेद केले .(सगळ्याचा संदर्भ अल बुखारी खंड ४ आणि ५ आणि आयेशाने स्वतः लिहिलेले लेख . नक्की नाव आत्ता आठवत नाही ) स्वताचं बघा आधी मग दुसर्यावर टीका करा . कृपया हा प्रतिसाद डिलीट करू नये . हा भडकपणा नसून सत्य आहे . ह्यात थोडं जरी असत्य असेल तर त्याचा प्रतिवाद करावा .

तुडतुडी 27/08/2015 - 13:01
काळा पहाड त्या महाशयांच्या लीला प्रसिद्ध कराच . भारतातले मुस्लिम डोळ्यांवर झापडं लावून बसलेत . त्यांना आणि त्यांची बाजू घेणाऱ्या इतरांनाही कळू दे सत्य काय आहे ते . माझा फुल support आहे तुम्हाला

पगदादा, माहिती मिळाली. प्रथा सुरुय का अजून कोठे? आज काल हाफ चड्डी किंवा जीन्स घालू द्या असे आंदोलने होतात. त्याबद्दल पण लिहा :D
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू

विवेकपटाईत ·

वेल्लाभट 06/10/2014 - 17:26
हाहाहाहा! बेस्ट. नाही विश्वास ठेवणार कुणी आता. ज्यांच्यावर ठेवलाय त्यांनी त्याला जागावं म्हणजे त्यांचा 'कचरा' होणार नाही. मस्त लिहीलंयत तुम्ही !

आनन्दा 06/10/2014 - 18:20
हा हा हा लेखाचे हेडिंग वाचून विचार आला की पटाअ‍ॅत साहेबांचा लेख असणार, आणि अंदाज खरा ठरला. सही!

आयुर्हित 06/10/2014 - 21:32
याला म्हणतात "तेल हि गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे" आम्ही हे भविष्य १५ फेब्रुवारी २०१५ लाच वर्तवून ठेवले होते. येथे पाहावे: आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते

हरकाम्या 06/10/2014 - 23:17
बेचारा " इमानदार " माणुस त्याच लायकीचा होता. त्याच्या बाबतीत " दैव देते आणि कर्म नेते " ही म्हण तंतोतन्त लागु पडली.

विवेकपटाईत 07/10/2014 - 20:02
विजुभाऊ धन्य्वास, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

विवेकपटाईत 07/10/2014 - 20:03
विजुभाऊ धन्यवाद, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

वेल्लाभट 06/10/2014 - 17:26
हाहाहाहा! बेस्ट. नाही विश्वास ठेवणार कुणी आता. ज्यांच्यावर ठेवलाय त्यांनी त्याला जागावं म्हणजे त्यांचा 'कचरा' होणार नाही. मस्त लिहीलंयत तुम्ही !

आनन्दा 06/10/2014 - 18:20
हा हा हा लेखाचे हेडिंग वाचून विचार आला की पटाअ‍ॅत साहेबांचा लेख असणार, आणि अंदाज खरा ठरला. सही!

आयुर्हित 06/10/2014 - 21:32
याला म्हणतात "तेल हि गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे" आम्ही हे भविष्य १५ फेब्रुवारी २०१५ लाच वर्तवून ठेवले होते. येथे पाहावे: आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते

हरकाम्या 06/10/2014 - 23:17
बेचारा " इमानदार " माणुस त्याच लायकीचा होता. त्याच्या बाबतीत " दैव देते आणि कर्म नेते " ही म्हण तंतोतन्त लागु पडली.

विवेकपटाईत 07/10/2014 - 20:02
विजुभाऊ धन्य्वास, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

विवेकपटाईत 07/10/2014 - 20:03
विजुभाऊ धन्यवाद, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला. खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.

अंधार-क्षण - उपोद्घात (लेख १)

बोका-ए-आझम ·

विजुभाऊ 06/10/2014 - 15:23
बोका भाउ ;शीर्षकातील स्पेस च्या अभावामुळे थोडा गोंधळ झाला. अंधारक्षण हे मी अंधा रक्षण असे वाचले. ते योग्य अर्थासाठी " अंधार क्षण" असे लिहायला हवे होते. "अंधा रक्षण " अशा अडनिड्या नावामुळे अगोदरचे लेख सोडून दिले होते . ते वाचतो. अवांतरः ती सर्व लेखांची नावे सं मं कडून दुरुस्त करता आली तर बघता का जरा.

In reply to by विजुभाऊ

दशानन 06/10/2014 - 23:42
+१ मी सुद्धा! मी स्वत:च लहानभाग लिहित असतो त्यामुळे मोठे भाग लिहा असे सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही आहे, तरी पुढील भाग मोठे असावेत अशी आशा करतो :)

बोका-ए-आझम 06/10/2014 - 23:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढचा भाग, जो या गुरूवारी येतोय, त्यात ह्या दोन्ही दुरूस्त्या असतील.

पुढच्या भागाची वाट बघतेय. कदाचित पुढच्या भागांमध्ये उत्तर असेल याचे, पण महायुद्ध या विषयावर शक्यतोवर बोलणे टाळले जाते असे ऐकुन आहे. त्यामुळे ज्या लोकांना तुम्ही भेटलात, ते लोक या मुलाखतीला किंवा संभाषणाला कसे तयार झाले याविषयी किंवा तुम्ही हे लोक कसे निवडलेत याविषयी अधिक वाचायला आवडेल.

In reply to by मधुरा देशपांडे

बोका-ए-आझम 07/10/2014 - 12:03
हा लाॅरेन्स रीज या वृत्तचित्रकार आणि लेखकाच्या Their Darkest Hour या पुस्तकाचा स्वैर अनुवाद आहे. त्याने मूळ पुस्तकात हे लोक कसे निवडले त्यावर अगदीच कमी लिहिलंय.

In reply to by बोका-ए-आझम

दशानन 07/10/2014 - 22:09
Their Darkest Hour - २००८ चे प्रकाशन आहे, "पुस्तकाचा स्वैर अनुवाद" करा, हरकत नाही पण त्या लेखकाला म्हणजे "लाॅरेन्स रीज" किंवा प्रकाशकाला एक इमेल करा व याबद्दल कल्पना द्या, त्यात स्पष्टपणे नमूद करा की पूर्ण पुस्तक रुपांतरीत करत नाही आहात, तसेच तुम्ही यातून आर्थिक लाभ घेणार नाही आहात व तुमचा उद्देश फक्त स्थानिक भाषेत या पुस्तकातील माहिती वाचकांना थोडक्यात मिळावी येवढाच उद्देश आहे. * वरील प्रोसेस केली असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल. पण एका चांगल्या उद्देशाने केलेल्या लेखामुळे कोणालाच त्रास होऊ नये अशी अपेक्षा असल्याने हा प्रतिसाद देत आहे.

पहाटवारा 07/10/2014 - 06:53
ऊत्तम सुरुवात .. ऊत्सुकता वाढली आहे ! The Reader सारखा चित्रपट पाहिल्यावर, नाझी सैनिकांमधील सर्व-सामान्य कुवतीचे लोकहि कसे आपसूक ओढले गेले असावेत असा विचार तरळून गेला होता. पण एकंदरीतच सर्वच 'जेनोसाईड' (मराठी शब्द ??) घटनांच्या चित्रिकरणामधे कर्त्यांच्या क्रुत्यांचा अन त्याविरुद्ध आवाज ऊठवलेल्या किंवा हिकमतीने त्यातून शक्य-तोवर मार्ग काढलेल्या घटनांचा भाग जास्तकरुन असतो. त्यामुळे संशोधनात्मक अशा या लेखनाची ओळख तुम्हि करुन देताहात ते पाहून ऊत्सुकता निर्माण झाली आहे. -पहाटवारा

In reply to by एस

बोका-ए-आझम 07/10/2014 - 18:31
वंशसंहार हा माझ्या मते जास्त समर्पक शब्द होईल. वंशविच्छेद हा नैसर्गिक कारणांनीही होऊ शकतो उदाहरणार्थ दुष्काळ, पण वंशसंहार ही मानवी करतोच असू शकते.

In reply to by बोका-ए-आझम

एस 07/10/2014 - 20:17
वंशविच्छेद हाच शब्द मी जेवढी मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा तत्सम लिखाण पाहिले आहे त्यात वापरला गेला आहे. बहुधा दहावीचे इतिहासाचे पुस्तक असल्यास हा शब्द त्यात सापडेल. अर्थात, यात प्रचलित असणं हा मुद्दा जास्त आहे. वंशसंहार की वंशविच्छेद यात जो जास्त समर्पक किंवा चपखल वाटेल तो वापरावा.

इनिगोय 07/10/2014 - 07:41
या कथा प्रातिनिधिक नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा फक्त त्याचा किंवा तिचा स्वतःचा आहे. >>>> हे वाक्य खूप महत्त्वाचं..! या भाषांतरात खूप अस्वस्थ करणारे तपशील असणार आहेत, तरीही तुम्ही हे करताय, हे विशेष वाटलं. पुलेशु.

जेव्हा नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले तेव्हा पासुन हिटलर , २ रे महायुध्दविषयी हाती लागतील ती पुस्तके वाचायचा सपाटा लावला. मृत्यु छावणीतुन पळालेल्या कैद्यां विषयी जास्त वाचायला आवडेल जसे LONG WALK लेखक SLA VOMIR RAVIZ, DESERTOR, I MUST GO अशी पुस्तके. तेव्हा पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

विजुभाऊ 06/10/2014 - 15:23
बोका भाउ ;शीर्षकातील स्पेस च्या अभावामुळे थोडा गोंधळ झाला. अंधारक्षण हे मी अंधा रक्षण असे वाचले. ते योग्य अर्थासाठी " अंधार क्षण" असे लिहायला हवे होते. "अंधा रक्षण " अशा अडनिड्या नावामुळे अगोदरचे लेख सोडून दिले होते . ते वाचतो. अवांतरः ती सर्व लेखांची नावे सं मं कडून दुरुस्त करता आली तर बघता का जरा.

In reply to by विजुभाऊ

दशानन 06/10/2014 - 23:42
+१ मी सुद्धा! मी स्वत:च लहानभाग लिहित असतो त्यामुळे मोठे भाग लिहा असे सांगण्याचा नैतिक अधिकार मला नाही आहे, तरी पुढील भाग मोठे असावेत अशी आशा करतो :)

बोका-ए-आझम 06/10/2014 - 23:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पुढचा भाग, जो या गुरूवारी येतोय, त्यात ह्या दोन्ही दुरूस्त्या असतील.

पुढच्या भागाची वाट बघतेय. कदाचित पुढच्या भागांमध्ये उत्तर असेल याचे, पण महायुद्ध या विषयावर शक्यतोवर बोलणे टाळले जाते असे ऐकुन आहे. त्यामुळे ज्या लोकांना तुम्ही भेटलात, ते लोक या मुलाखतीला किंवा संभाषणाला कसे तयार झाले याविषयी किंवा तुम्ही हे लोक कसे निवडलेत याविषयी अधिक वाचायला आवडेल.

In reply to by मधुरा देशपांडे

बोका-ए-आझम 07/10/2014 - 12:03
हा लाॅरेन्स रीज या वृत्तचित्रकार आणि लेखकाच्या Their Darkest Hour या पुस्तकाचा स्वैर अनुवाद आहे. त्याने मूळ पुस्तकात हे लोक कसे निवडले त्यावर अगदीच कमी लिहिलंय.

In reply to by बोका-ए-आझम

दशानन 07/10/2014 - 22:09
Their Darkest Hour - २००८ चे प्रकाशन आहे, "पुस्तकाचा स्वैर अनुवाद" करा, हरकत नाही पण त्या लेखकाला म्हणजे "लाॅरेन्स रीज" किंवा प्रकाशकाला एक इमेल करा व याबद्दल कल्पना द्या, त्यात स्पष्टपणे नमूद करा की पूर्ण पुस्तक रुपांतरीत करत नाही आहात, तसेच तुम्ही यातून आर्थिक लाभ घेणार नाही आहात व तुमचा उद्देश फक्त स्थानिक भाषेत या पुस्तकातील माहिती वाचकांना थोडक्यात मिळावी येवढाच उद्देश आहे. * वरील प्रोसेस केली असेल तर माझा प्रतिसाद काढून टाकला तरी चालेल. पण एका चांगल्या उद्देशाने केलेल्या लेखामुळे कोणालाच त्रास होऊ नये अशी अपेक्षा असल्याने हा प्रतिसाद देत आहे.

पहाटवारा 07/10/2014 - 06:53
ऊत्तम सुरुवात .. ऊत्सुकता वाढली आहे ! The Reader सारखा चित्रपट पाहिल्यावर, नाझी सैनिकांमधील सर्व-सामान्य कुवतीचे लोकहि कसे आपसूक ओढले गेले असावेत असा विचार तरळून गेला होता. पण एकंदरीतच सर्वच 'जेनोसाईड' (मराठी शब्द ??) घटनांच्या चित्रिकरणामधे कर्त्यांच्या क्रुत्यांचा अन त्याविरुद्ध आवाज ऊठवलेल्या किंवा हिकमतीने त्यातून शक्य-तोवर मार्ग काढलेल्या घटनांचा भाग जास्तकरुन असतो. त्यामुळे संशोधनात्मक अशा या लेखनाची ओळख तुम्हि करुन देताहात ते पाहून ऊत्सुकता निर्माण झाली आहे. -पहाटवारा

In reply to by एस

बोका-ए-आझम 07/10/2014 - 18:31
वंशसंहार हा माझ्या मते जास्त समर्पक शब्द होईल. वंशविच्छेद हा नैसर्गिक कारणांनीही होऊ शकतो उदाहरणार्थ दुष्काळ, पण वंशसंहार ही मानवी करतोच असू शकते.

In reply to by बोका-ए-आझम

एस 07/10/2014 - 20:17
वंशविच्छेद हाच शब्द मी जेवढी मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा तत्सम लिखाण पाहिले आहे त्यात वापरला गेला आहे. बहुधा दहावीचे इतिहासाचे पुस्तक असल्यास हा शब्द त्यात सापडेल. अर्थात, यात प्रचलित असणं हा मुद्दा जास्त आहे. वंशसंहार की वंशविच्छेद यात जो जास्त समर्पक किंवा चपखल वाटेल तो वापरावा.

इनिगोय 07/10/2014 - 07:41
या कथा प्रातिनिधिक नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा फक्त त्याचा किंवा तिचा स्वतःचा आहे. >>>> हे वाक्य खूप महत्त्वाचं..! या भाषांतरात खूप अस्वस्थ करणारे तपशील असणार आहेत, तरीही तुम्ही हे करताय, हे विशेष वाटलं. पुलेशु.

जेव्हा नाझी भस्मासुराचा उदयास्त हे पुस्तक वाचले तेव्हा पासुन हिटलर , २ रे महायुध्दविषयी हाती लागतील ती पुस्तके वाचायचा सपाटा लावला. मृत्यु छावणीतुन पळालेल्या कैद्यां विषयी जास्त वाचायला आवडेल जसे LONG WALK लेखक SLA VOMIR RAVIZ, DESERTOR, I MUST GO अशी पुस्तके. तेव्हा पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधारक्षण - उपोद्घात नाझींनी निःशस्त्र बायका आणि लहान मुलांवर गोळ्या कशा झाडल्या असतील? जपानी सैनिकांनी एवढ्या भयावह प्रमाणावर बलात्कार आणि हत्या कशा केल्या? नाझी मृत्युछावणीत लोक नक्की कशाच्या आधारावर जिवंत राहिले असतील? जवळजवळ २० वर्षे मी ह्या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचसाठी मी दुस-या महायुद्धात या ना त्या प्रकारे  सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांना भेटलो. मला अत्याचार करणा-या लोकांना भेटण्यात आणि त्यांचं तर्कशास्त्र जाणून घेण्यात जास्त रस होता.

सोराक

दिपक.कुवेत ·

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत 06/10/2014 - 14:21
चिंच भिजत घालावी लागेल. काहि ठिकाणी चिंच वाटणातहि घालतात. कोकमं पेस्ट बरोबर वाटायचं झाल्यास अगदि १ घ्या नाहितर करी फार आंबट होईल आणि कदाचीत रंगहि बदलेल. आख्खे घातल्यास २-३ घालू शकता पण मग दुसर्‍या दिवशी पर्यंत ठेवु नका...आमसुलं कच्च्या कैरीच्या मानाने फार आंबट असतात. नाहितर दुसर्‍या दिवशी दात फार आंबतील :D

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 06/10/2014 - 14:24
तिरफळांचा वापर कोकणी/मालवणी जेवणात मुख्यत्वे होतो/करतात. गोवन करीज मधे तिरफळं निदान मी तरी अजुन पाहिली नाहियेत.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 06/10/2014 - 15:28
अगं तु घालत असशील कि मी कुठं नाहि म्हटलयं. आमच्या ऑफिस मधे जे गोवन त्यांच्याबद्दल बोलतोय मी. काळी मिरी होती पाकृत पण आधीच मसाला/तिखट असल्याने तिला फाटा दिला.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 06/10/2014 - 20:07
तिरफळे मिळत नसतील तिकडे. आणि मिरी घालून पुन्हा एकदा करून बघ, जास्त चांगले होणार!

सौंदाळा 06/10/2014 - 14:12
मस्त. पुर्वी खाल्लेली आहे. उडदा-मेथीच्या आमटीची, कोयांडाची पण पाकृ टाक जमेल तेव्हा. चुलत आजी मस्त करायची हे प्रकार. खासच

स्पंदना 06/10/2014 - 14:37
अयोयो!! काय कलर आलाय वो!! तुमच दुधी-सोडे दादल्याला लय आवडलयं. (पोर सुक्कट म्हंटल की तोंड वाकडी करतात) आता ह्ये बी शिजवुन पाह्यते.

विजुभाऊ 06/10/2014 - 15:26
यात असलेला मसाला कसला आहे. काळा मसाला किंवा गरम मसाला दिसत नाहिय्ये. घरी नेहमी असतो तो कांदालसूण मसाला घालायचा म्हणले तर सोबत तिखट आणि मिरच्या सुद्धा दिलेल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत 06/10/2014 - 15:33
अहो हा मसाला स्पेशल अश्याच रश्श्यांचा आहे (विकन, मटण, फिश). मागे स्नेहातै / जागु नी ह्या मसाल्याची डिट्टेल पाकृ दिलेली. जागु च्या माश्यांच्या पाकृ मधे बघा हा मसाला असतोच असतो. ग्रेव्हि ईतकि टेम्टींग होते ना....काय विचारु नका.

In reply to by दिपक.कुवेत

बहुगुणी 06/10/2014 - 20:25
जागुताईंनी पाककृती दिलेला हा मसाला वापरलाय का? बाकी भन्नाट रंग आलेला पाककृतीतला हा रस्सा करण्याचा प्रयत्न नक्की करण्यात येणार! धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

दिपक.कुवेत 07/10/2014 - 18:32
हाच मसाला. पण आमच्या काय घरी करत नाहि सो भारतवारी झाली कि येताना ह्या मसाल्याचं एक मोठं पाकिट घेउन येतो. एरव्हि उसळि वैगैरे पण मस्त चविष्ट होतात.

भाते 06/10/2014 - 16:03
मिपा प्रथेप्रमाणे सोमवारी नविन पाकृ आलेली बघुन धन्य झालो. :) पाकृ आणि फोटो लई आवडले.

कंजूस 06/10/2014 - 19:33
दिपक शेफ अभ्यास नीट करा. भारतात चार पाच राज्यांत होम स्टे घ्याच. बाकी मांडणी सादरीकरण यात तुमचा हात धरणारं कोणी असेल असं वाटत नाही. आणखी एक आक्षेप पण तो व्यनीतून.

राही 07/10/2014 - 09:29
हा सोराक शब्द म्हणजे बहुतेक 'शिवराक' चा गोवन क्रिस्टिअन उच्चार असावा. गोव्यात आणि दक्षिण कोंकणात मांस-मासेविरहित अश्या जेवणास 'शिवराक' म्हणतात. अर्थात त्यात कांदा-लसूणही नसते. क्रिस्तिअनांमध्ये कदाचित फक्त मासळीविरहित किंवा फक्त ताजी मासळीविरहित जेवणास सोराक म्हणत असावेत.

In reply to by राही

पैसा 07/10/2014 - 13:03
आमच्या ऑफिसातल्या ख्रिश्चन शिपायाने मासे शिवराक म्हणून सांगितले होते. दारू पण शिवराक म्हणे. फक्त चिकन, मटण मांसाहारात जमा. =))

तुमच्या बरोबरच्या डोंबोलीतल्या ३० दिवस सतत होणार्‍या कट्ट्याच्या पदार्थांत अजून एका पदार्थाची भर पडली..

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत 06/10/2014 - 14:21
चिंच भिजत घालावी लागेल. काहि ठिकाणी चिंच वाटणातहि घालतात. कोकमं पेस्ट बरोबर वाटायचं झाल्यास अगदि १ घ्या नाहितर करी फार आंबट होईल आणि कदाचीत रंगहि बदलेल. आख्खे घातल्यास २-३ घालू शकता पण मग दुसर्‍या दिवशी पर्यंत ठेवु नका...आमसुलं कच्च्या कैरीच्या मानाने फार आंबट असतात. नाहितर दुसर्‍या दिवशी दात फार आंबतील :D

In reply to by कंजूस

दिपक.कुवेत 06/10/2014 - 14:24
तिरफळांचा वापर कोकणी/मालवणी जेवणात मुख्यत्वे होतो/करतात. गोवन करीज मधे तिरफळं निदान मी तरी अजुन पाहिली नाहियेत.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 06/10/2014 - 15:28
अगं तु घालत असशील कि मी कुठं नाहि म्हटलयं. आमच्या ऑफिस मधे जे गोवन त्यांच्याबद्दल बोलतोय मी. काळी मिरी होती पाकृत पण आधीच मसाला/तिखट असल्याने तिला फाटा दिला.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 06/10/2014 - 20:07
तिरफळे मिळत नसतील तिकडे. आणि मिरी घालून पुन्हा एकदा करून बघ, जास्त चांगले होणार!

सौंदाळा 06/10/2014 - 14:12
मस्त. पुर्वी खाल्लेली आहे. उडदा-मेथीच्या आमटीची, कोयांडाची पण पाकृ टाक जमेल तेव्हा. चुलत आजी मस्त करायची हे प्रकार. खासच

स्पंदना 06/10/2014 - 14:37
अयोयो!! काय कलर आलाय वो!! तुमच दुधी-सोडे दादल्याला लय आवडलयं. (पोर सुक्कट म्हंटल की तोंड वाकडी करतात) आता ह्ये बी शिजवुन पाह्यते.

विजुभाऊ 06/10/2014 - 15:26
यात असलेला मसाला कसला आहे. काळा मसाला किंवा गरम मसाला दिसत नाहिय्ये. घरी नेहमी असतो तो कांदालसूण मसाला घालायचा म्हणले तर सोबत तिखट आणि मिरच्या सुद्धा दिलेल्या आहेत.

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत 06/10/2014 - 15:33
अहो हा मसाला स्पेशल अश्याच रश्श्यांचा आहे (विकन, मटण, फिश). मागे स्नेहातै / जागु नी ह्या मसाल्याची डिट्टेल पाकृ दिलेली. जागु च्या माश्यांच्या पाकृ मधे बघा हा मसाला असतोच असतो. ग्रेव्हि ईतकि टेम्टींग होते ना....काय विचारु नका.

In reply to by दिपक.कुवेत

बहुगुणी 06/10/2014 - 20:25
जागुताईंनी पाककृती दिलेला हा मसाला वापरलाय का? बाकी भन्नाट रंग आलेला पाककृतीतला हा रस्सा करण्याचा प्रयत्न नक्की करण्यात येणार! धन्यवाद!

In reply to by बहुगुणी

दिपक.कुवेत 07/10/2014 - 18:32
हाच मसाला. पण आमच्या काय घरी करत नाहि सो भारतवारी झाली कि येताना ह्या मसाल्याचं एक मोठं पाकिट घेउन येतो. एरव्हि उसळि वैगैरे पण मस्त चविष्ट होतात.

भाते 06/10/2014 - 16:03
मिपा प्रथेप्रमाणे सोमवारी नविन पाकृ आलेली बघुन धन्य झालो. :) पाकृ आणि फोटो लई आवडले.

कंजूस 06/10/2014 - 19:33
दिपक शेफ अभ्यास नीट करा. भारतात चार पाच राज्यांत होम स्टे घ्याच. बाकी मांडणी सादरीकरण यात तुमचा हात धरणारं कोणी असेल असं वाटत नाही. आणखी एक आक्षेप पण तो व्यनीतून.

राही 07/10/2014 - 09:29
हा सोराक शब्द म्हणजे बहुतेक 'शिवराक' चा गोवन क्रिस्टिअन उच्चार असावा. गोव्यात आणि दक्षिण कोंकणात मांस-मासेविरहित अश्या जेवणास 'शिवराक' म्हणतात. अर्थात त्यात कांदा-लसूणही नसते. क्रिस्तिअनांमध्ये कदाचित फक्त मासळीविरहित किंवा फक्त ताजी मासळीविरहित जेवणास सोराक म्हणत असावेत.

In reply to by राही

पैसा 07/10/2014 - 13:03
आमच्या ऑफिसातल्या ख्रिश्चन शिपायाने मासे शिवराक म्हणून सांगितले होते. दारू पण शिवराक म्हणे. फक्त चिकन, मटण मांसाहारात जमा. =))

तुमच्या बरोबरच्या डोंबोलीतल्या ३० दिवस सतत होणार्‍या कट्ट्याच्या पदार्थांत अजून एका पदार्थाची भर पडली..
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा.

सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग

वेल्लाभट ·
नमस्कार, सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत.

In reply to by वेल्लाभट

प्रचेतस 06/10/2014 - 18:56
ओह्ह. ओके. मगाशी मोबाईलमधून पाहिल्यामुळे शिखरांची भव्यता नीटशी दिसली नसल्यामुळे ओळखता आले नाही.

स्पंदना 31/10/2014 - 06:04
मस्त फोटो!! डोळे निवले. रच्याकन ते कोकरु नाही, कोकरु मेंढीचं, हे पालवं, शेळीचं पिल्लु. टण्णा टण उड्या मारतात. फार मस्तवाल. ढुश्या तर अश्या बसतात की काय सांगु?

In reply to by वेल्लाभट

प्रचेतस 06/10/2014 - 18:56
ओह्ह. ओके. मगाशी मोबाईलमधून पाहिल्यामुळे शिखरांची भव्यता नीटशी दिसली नसल्यामुळे ओळखता आले नाही.

स्पंदना 31/10/2014 - 06:04
मस्त फोटो!! डोळे निवले. रच्याकन ते कोकरु नाही, कोकरु मेंढीचं, हे पालवं, शेळीचं पिल्लु. टण्णा टण उड्या मारतात. फार मस्तवाल. ढुश्या तर अश्या बसतात की काय सांगु?

झक मारली का?

योगी९०० ·

जेपी 06/10/2014 - 10:15
१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का? बरोबर २) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय? ज्याची त्याची जर बुद्धी ३)पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय? पहिले उत्तर बरोबर आहे ४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते? हि हि हि ५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत? कारण भाषण नेणत्या राजाचे होते. ६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले? प्रत्यक्ष भाषण आईकले नाय ७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात? माहित नाय

In reply to by खटपट्या

योगी९०० 06/10/2014 - 10:51
आधी मी पायला टंकून घ्याचं ! मग प्रतिसाद द्याचा ! जेपी साहेब हेच करायचे नेहमी...यावेळी त्यांनी माझा लेख वाचला बहूतेक म्हणून हुकला लंबर...

In reply to by योगी९००

जेपी 06/10/2014 - 10:56
मी धागा वाचुनच मी पयला टाकतो. इथ उत्तर देण्याच्या नादात नंबर हुकला. मी पयला प्रतिसाद आलाय याचा अर्थ धागा न वाचताच प्रतिसाद दिला जातो असा घेऊ नये.

माहितगार 06/10/2014 - 10:45
*धागा जाहीरात: झक मारणे: झक, झक्कू आणि झकास (मिपाकरांची क्षमा मागून) आमच्या (माझ्या) ऐसी अक्षरेवरील झक मारणे: झक, झक्कू आणि झकास या शब्द समुहांचा अर्थाचा आणि व्युत्पत्तीचा सविस्तर उहापोह करणार्‍या धाग्याची हि जाहीरात !!

योगी, शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच,अभ्यासपूर्वक बोलतो नेहमी. अगदी पहिल्यांदा मुख्यमंत्री-१९७८ पासून मी बघतेय. झक मारली आणि पुरस्कार दिला असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आपण चालवून घेतलेच की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

योगी९०० 06/10/2014 - 12:46
शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच हे वाचून आपल्या पाया पडावे असे उगीचच वाटले.. बाकी मा. बाळासाहेबांच्या आणखी बर्‍याच गोष्टी आपण चालवून घेत होतो कारण त्या त्यांना शोभत होत्या...

जेपी 06/10/2014 - 10:15
१) झक मारणे म्हणजे मासे मारणे हे बरोबर आहे का? बरोबर २) जर वरील प्रश्नाचे उत्तर होय असेल तर ही खालच्या पातळीवरची टिका कशी काय? ज्याची त्याची जर बुद्धी ३)पहिल्या पश्नाचे उत्तर नाही असेल तर "झक मारणे" याचा नक्की अर्थ काय? पहिले उत्तर बरोबर आहे ४) एका कोठल्यातरी गाण्यात जॉन अब्राहम हा दिपिकाला "कभी पिछे पिछे आये तेरे झक मार के" असे म्ह्णतो ते कसे चालते? हि हि हि ५) इतर बर्‍येच राजकारणी यापेक्षा भयंकर बोलतात तेव्हा त्याची अशी बातमी का बरे नाही बनत? कारण भाषण नेणत्या राजाचे होते. ६) मा.रा.रा.पवारजी साहेब "झक" च म्हणाले ना? की आणखी काही म्हणाले? प्रत्यक्ष भाषण आईकले नाय ७) मा.रा.रा.पवारजी साहेब नेहमी कोठल्या पातळीवर भाषण करतात? माहित नाय

In reply to by खटपट्या

योगी९०० 06/10/2014 - 10:51
आधी मी पायला टंकून घ्याचं ! मग प्रतिसाद द्याचा ! जेपी साहेब हेच करायचे नेहमी...यावेळी त्यांनी माझा लेख वाचला बहूतेक म्हणून हुकला लंबर...

In reply to by योगी९००

जेपी 06/10/2014 - 10:56
मी धागा वाचुनच मी पयला टाकतो. इथ उत्तर देण्याच्या नादात नंबर हुकला. मी पयला प्रतिसाद आलाय याचा अर्थ धागा न वाचताच प्रतिसाद दिला जातो असा घेऊ नये.

माहितगार 06/10/2014 - 10:45
*धागा जाहीरात: झक मारणे: झक, झक्कू आणि झकास (मिपाकरांची क्षमा मागून) आमच्या (माझ्या) ऐसी अक्षरेवरील झक मारणे: झक, झक्कू आणि झकास या शब्द समुहांचा अर्थाचा आणि व्युत्पत्तीचा सविस्तर उहापोह करणार्‍या धाग्याची हि जाहीरात !!

योगी, शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच,अभ्यासपूर्वक बोलतो नेहमी. अगदी पहिल्यांदा मुख्यमंत्री-१९७८ पासून मी बघतेय. झक मारली आणि पुरस्कार दिला असे म्हणणारे बाळासाहेब ठाकरे आपण चालवून घेतलेच की.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

योगी९०० 06/10/2014 - 12:46
शरदचे राजकारण कसेही असले तरी तो विचार्पूर्वकच हे वाचून आपल्या पाया पडावे असे उगीचच वाटले.. बाकी मा. बाळासाहेबांच्या आणखी बर्‍याच गोष्टी आपण चालवून घेत होतो कारण त्या त्यांना शोभत होत्या...
नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले.. "उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?" लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली.

ते काळे अभद्र आभाळ …।

प्रकाश१११ ·

चित्रगुप्त 08/10/2014 - 05:50
कालवाकालव झाली हो र्‍हदयात कविता वाचून. अशी माणसे दिसली, तर आपण आवर्जून वेळ काढून त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांचे कौतूक केले पाहिजे. केवढा आनंद, समाधान, दिलासा मिळेल त्यांना....

चित्रगुप्त 08/10/2014 - 05:50
कालवाकालव झाली हो र्‍हदयात कविता वाचून. अशी माणसे दिसली, तर आपण आवर्जून वेळ काढून त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांचे कौतूक केले पाहिजे. केवढा आनंद, समाधान, दिलासा मिळेल त्यांना....
लेखनविषय:
[अशी म्हातारी माणसे दिसतात . आज सकाळीच बघितली जोडी . वाचनालयात आणि हळू हळू घराकडे परतताना .नव्वदीच्या तरुणाचे ते लुकलुकनारे डोळे बघून ,आणि त्या पंच्याशी वय असलेल्या गम्भीर स्त्री कडे जिच्या हातात एक पुस्तक होते पानगळ सुरु आहे ह्या पानावरून चालत असताना हे सुचून गेले ] तिचा नव्वद वर्षाचा नवरा तिच्या पंच्याशी वर्षाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेऊन चालत असतो तेव्हा तो नसतोच नव्वद वर्षाचा त्याच्या अधू डोळ्यांना नाहीच दिसत तिचे थकून गेलेलं नि लोंबणारे, ओघळलेले शरीर ….

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

मुक्त विहारि ·

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)

In reply to by स्पार्टाकस

तुमच्या भारतवारीच्या तारखा पक्क्या झाल्या की मुविंना संपर्क साधा. ते भारतात नसल्यास मिपावर धागा उघडून प्रस्ताव मांडा. शनिवार रविवार अथवा सुटीचा दिवस असेल अन ठिकाण सोयिस्कर / मध्यवर्ती असल्यासा मोठ्या संख्येने मिपाकर येतील. जून महिन्यात माझ्या सुदैवाने एका अविस्मरणिय कट्ट्यामध्ये सहभागी होता आले.

कंजूस 06/10/2014 - 07:51
या सर्व लेखनप्रकारांतील विषयांवर कट्ट्यावर चर्चा करण्याइतपत मिपाकर 'समंजस' आहेत म्हणून हा लेखनविषयकपंक्तिप्रपंच आहे.

स्पार्टाकस 06/10/2014 - 09:25
बहुतेक १५ ते २७ डिसेंबर या काळात मी कल्याण - डोंबिवली - ठाणे - पुणे या चारही ठिकाणी असेन :). अर्थात अद्याप काहीच नक्की नाही, पण नक्की झालं की कळवतो.

सस्नेह 06/10/2014 - 14:49
पुणेकर लक्ष्मणरेषेच्या बाहेर जायला घाबल्तात वाट्टं !

भाते 06/10/2014 - 15:58
मुवि, एक शंका! शनिवारी १८ तारखेला रात्री नंदी पॅलेसमध्ये अर्थातच 'पक्षी तीर्थ कट्टा' केल्यावर दुसऱ्या दिवशी (असल्यास) सकाळी ठाणे कट्टा कसा जमणार? ठाणे कट्टयाची तारिख (उत्सवमुर्तींच्या सोयीनुसार) बदलली असल्यास छानच! दोन्ही, डोंबिवली आणि ठाणे, कट्टयाला यायला मला आवडेल. माझ्या माहितीप्रमाणे नंदी पॅलेसला होणारा हा मिपाचा चौथा किंवा पाचवा कट्टा असेल. आता या कट्टयाचे नियमित कट्टेकरी सुध्दा माहित झालेत. मुवि, कंजूसकाका, विनोद१८, भ ट क्या खे ड वा ला, शैलेंद्र, डॉ खरे आणि मी. यावेळी याखेरीज इतर आणखी मिपाकर कट्टयाला येतील अशी अपेक्षा आहे. :)

In reply to by भाते

अजून एक डोंबोलीकर नुकतेच मिपाकर झाले आहेत. त्यांच्या सन्मानार्थ आणि आमचे एक ध्येय पुर्ण झाले, त्यानिमित्ताने कट्टा आहे.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

भाते 06/10/2014 - 20:03
मिपाकरांचे कट्टे होतात ते एकमेकांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला. खादाडी दुय्यम असते. कट्टा हा एकमेकांना भेटण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असतो, खादाडीसाठी नाही. केवळ 'तीर्थप्राशन' आणि 'पक्षीभक्षण' यासाठी मिपा कट्टा नक्कीच होत नाही. खादाडीमध्ये शाकाहारी पदार्थ सुध्दा मागवले जातातच आणि तुम्ही फळांचा रस मागवल्यास कोणीही हरकत घेणार नाही. वर नमुद केलेल्या मिपाकारांत पक्षी आणि तीर्थ न घेणारे मिपाकर सुध्दा आहेत! तुम्ही याअगोदर मिपाकट्टा अनुभवला आहे का हे माहित नाही, पण नंदी पॅलेस कट्टयाला तुमची गैरसोय नक्कीच होणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुबोध खरे 06/10/2014 - 23:54
पंखा साहेब, मी तीर्थ प्राशन करीत नाही परंतु तरीही मी सर्व कट्ट्यावर आनंदात हजेरी लावतो. चिंता नसावी. तुम्ही राहता कुठे ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ठाणा मग डॉ खरे असतीलच तुमच्या सोबत ठाण्यापर्यंत गाडीत गप्प्पा मारतांना वेळ कसा जाईल कळणार सुद्धा नाही

In reply to by निनाद मुक्काम …

आम्ही डॉ.खर्‍यांच्या बरोबर डोंबोलीला बसलो.जोडीला नुलकर होते आणि मग अंबरनाथला भटक्या खेडवाला आले.अंबरनाथ ते कर्जत हा प्रवास केंव्हा पूर्ण झाला ते समजले पण नाही.

ठाणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती १९ ता.ला ठाण्यात येत आहेत. कट्ट्याची जागा. ट्विन्स, ठाणे (पुर्व) दिनांक : १९ ऑक्टोबर. वेळ : दुपारी ११:३० शाकाहारी आणि अपेय-पान नाही. (रविवार असून देखील....) आता सुत्रे ठाणेकरांकडे.....

भाते 06/10/2014 - 22:47
गुगलवरून शोध घेतल्यावर ट्विन्स संबंधी ही माहिती मिळाली. आता कट्टा नियोजन अधिकारी मुक्त विहारि किंवा उत्सवमुर्ती यावर जास्त माहिती देतील. उत्सवमुर्तींकडुन ठाणे कट्टयाचा अधिकृत धागा कधी येणार? :)

In reply to by भाते

बादवे, उत्सवमुर्ती सध्या इतर गडबडीत असल्याने ते इथे येतीलच असे नाही.... पण ते ठाण्यात मात्र नक्कीच दर्शन देणार आहेत.

पुणे कट्ट्याचे उत्सवमुर्ती (श्री. प्रभाकर पेठकर) यांची ऑक्टोबर मधली भारतवारी रद्द झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधला पुणे कट्टा आता, प्रभाकर पेठकर, भारतात आल्यानंतर. तसदी बद्दल क्षमस्व....

In reply to by मुक्त विहारि

धन्या 11/10/2014 - 23:04
पेठकर काका पुण्याला आल्यावर कटटा करुच. मात्र तुम्हीही या की पुण्याला. तुमच्यासाठीही कट्टा करु.

In reply to by मुक्त विहारि

शशिकांत ओक 11/10/2014 - 23:08
मुवि, वाटले की घारापुरच्या लेण्यापहायला गेलो असता झालेली ओळख पुण्यात कट्ट्याच्या निमित्ताने आणखी गाढ होईल...

कंजूस 12/10/2014 - 06:42
एकच कट्टा लोणावळ्याला केला तर सर्वाँनाच (पुणे+दादरपर्यँतचे मिपाकर)सोयीचे होईल का ? माहितगार जागा (खादाडी हॉटेल )सुचवतीलच. टाईमपासला रायवूडपार्क स्टेशनजवळ आहेच. डेक्कन इक्स आणि कोयनाची जाण्याची(१८ आणि १९) रेझ० आहेत येण्याची नाहीत. गार हवा हे आकर्षण (मुंब ईकरांसाठी).

In reply to by कंजूस

रेवती 12/10/2014 - 22:25
कंजूसराव, पुण्याहून लोणावळ्याला सहज जाऊन यायचे असेल ट्रेनने, तर बरे जेवणगृह सांगता येईल का? म्हणजे लोणावळ्याला जाणे, जेवणे, चिक्की खरेदी, परत ट्रेनने पुणे!

In reply to by रेवती

कंजूस 13/10/2014 - 08:46
रेवती ,आम्हाला इकडून डोंबिवलीहून एक दिवसीय ट्रीपसाठी लोणावळा फार सोयिचे वाटते रे० रेझ०करून थोडी गारहवा खाऊन वेळेत(X traffic) परत येण्याची खात्री असते. खंडाळा राजमाची पॉईंट अथवा लायन/टायगर पॉईंट ला जाऊन येतो. जेवणाच्या 'गुजराती थाळी' मिळणाऱ्या एका हॉटेलात नेहमी रांग पाहतो परंतू तिकडे जाण्याचा योग आला नाही. नाश्त्यासाठी मुं०पुणे रोडवर एक दोन आहेतच पण कुमारप्लाझा महागडा आहे. चिक्कीसाठी काही नैशनल आणि बाकी सारे मगनलाल. नीरा चांगली मिळते. तुमच्या पुण्याहून इकडे येण्यास लोणावळा लोकल आहेतच. परतताना मात्र पावणे चार नंतरच्या गाड्यांना फार गर्दी असते.पुणे गारच असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त इकडे येण्याचे प्रयोजन नसावे हे समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

कुठेही जायला मी तयार आहे.. भाजे लेणी जर डोंबोलीहून एका दिवसांत होत असतील तर फार उत्तम... मी सहकुटुंब येईन...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 13/10/2014 - 09:24
एका दिवसांत अगदी निवांतपणे होतात. तुम्ही तिकडून इंद्रायणीने लोणावळा गाठा, तिथून कनेक्टिंग लोकलने पुढचेच स्टेशन मळवली. मळवलीतून जेमतेम २०/२५ मिनिटाच्या वाटचालीने भाजे गाव. अगदी निवांतपणे तासाभरात लेणी पाहून दुपारी १ वाजेपर्यंत परत लोणावळा गाठता येते.

In reply to by मुक्त विहारि

कंजूस 13/10/2014 - 11:06
1)भाजे लेणी +लोहगड २)भाजे +विसापूर असे मी एका दिवसात केले आहे. परंतू लेणी /गड असे विषय काढले की बरेच जण गळतात अथवा ऐनवेळी फार फरफट वाटली की दोन गट पडतात म्हणून मी हे सुचवले नव्हते. मी येण्यास तयार आहे. लायन/टायगर पॉइंट सुध्दा लोणावळ्याहून अगदी सहज होते {हातपाय न हालवता} .

In reply to by कंजूस

सुबोध खरे 13/10/2014 - 11:30
कंजूस साहेब लोणावळ्याहून परत कसे यायचे ते सांगा. कारण डेक्कन एक्सप्रेस/ कोयना ला लैच गर्दी असते. दुसरा मार्ग काय आहे? दिवस भर फिरून झाल्यावर उभे राहून प्रवास करायला झेपत नाही.

In reply to by सुबोध खरे

येण्या जाण्या साठी खाजगी गाडी भाड्याने घेता येईल कुठल्या तारखेचा हा कट्टा म्हणावा ?

In reply to by सुबोध खरे

कंजूस 13/10/2014 - 16:15
खरं आहे. शनिवारी पुण्याला सकाळी जाण्याची आणि रविवारी चार नंतर मुंबईला परत येण्याची रे० रेझ० फार अगोदरच संपतात आणि आपण कट्टा इतक्या अगोदर ठरवू शकत नाही. फारतर कर्जतला गाडी सोडून लोकल धरु म्हटले तर त्या ६.२०च्या खोपोलीहून येणाऱ्या लोकलमध्ये डेककनच्या चौपट गर्दी असते.सर्व रविवारी हीच रड असते परंतू रस्त्याच्या संध्याकाळच्या बेभरवशाच्या प्रवासापेक्षा रेल्वेची गर्दी परवडते. दिवाळी नसतांना उद्यान इक्सप्रेची स्लीपर तिकीटे आम्ही काढतो. लाल डब्याचा विचारही करू नका बऱ्याचवेळा येताना लोणावळ्यात येत नाहीत.

माफ करा दोस्तहो. कट्ट्याला हजेरी लावायची तीव्र इच्छा आहे. पण दुर्दैवाने अनेक परस्परावलंबी कामे एकमेकांच्या (आणि पर्यायाने माझ्या) तंगड्या ओढत आहेत. असो. पण तुम्ही कट्टा करा आणि मिपावर वर्णन लिहा. वाचूनच समाधान मानू. नोव्हेंबरात नक्की येऊ शकेन (असे आत्ता वाटते आहे.). सर्व कट्ट्यांना शुभेच्छा.

कंजूस 12/10/2014 - 15:48
पेठकर काका आल्यावर ते सांगतील आणि त्यांच्या सोयीची जागा ठरवूच. खरं म्हणजे नंदीचा कंटाळा आलाय. मला जरा मोकळं फिरायला बरं वाटतं. पुण्याकडच्या लोकांना लोणावळा सोयिस्कर आहेच. जातांना गाडीतही गप्पा होतीलच. डॉक्टर मुलुंडहून रविवारी येतील असे वाटते.भाते पण येतील बहुतेक. सर्व काही जमल्यास लोणावळा भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण व्हायला हरकत नसावी. सांस्कृतिक डोँबिवली आणि लौकिक पुणे आहेच.

In reply to by कंजूस

आणि चार घटका मौज-मजा करायला... त्यावेळी आपल्याला कुणाचीही आडकाठी नको असते. शिवाय एक ६/७ माणसे ऐसपैस बसतील अशी एखादी निवांत जागा आणि पदार्थांचे रास्त भाव आणि दर्जा. सध्या तरी डोंबोलीत असे "नंदी पॅलेस" हेच एकमेव हॉटेल मला ठावूक आहे. तुम्हाला दुसरे कुठले हॉटेल ठावूक असेल तर तसे सांगा... मी बर्‍याच वेळा एखाद-दुसरी बियर पीत २/३ तास नंदीत बसलो आहे.मला कुणीच त्रास दिला नाही.डोंबोलीतले इतर हॉटेल-वाले लगेच मागे लागतात.शिवाय स्टेशन-जवळची सगळीच हॉटेल्स नंदी पेक्षा किमान २५% जास्त भाव लावतात आणि पदार्थांचा दर्जा पण नंदी सारखाच असतो. बादवे, नंदीचा मालक माझ्या मित्रपरीवारात तर नाहीच शिवाय नातेवाईक पण नाही.कट्ट्याच्या बहूतांशी सगळ्या गरजा पुर्ण करणारे, ते एक चांगले ठिकाण मात्र नक्कीच आहे.अशाच कट्ट्याच्या गरजा, आपल्या पळसदरीच्या हॉटेलात पण, पूर्ण झाल्या होत्याच की.

सुबोध खरे 17/10/2014 - 21:48
उद्याच्या डोंबिवलीच्या नंदी पैलेस मध्ये कट्ट्याला कोण कोण येत आहेत? मुक्त विहारी, भाते , कंजूस , येणार आहेत. मी मुलुंड वरून रात्री आठ वाजता निघेन कुणाला हि माझ्या बरोबर रेल्वेने यायचे असेल तर सुस्वागतम. माझा भ्रमणध्वनी ९८१९१७००४९. ज्यांना जायचं आणि यायचं कसं याबद्दल संभ्रम असेल त्यांनी निर्धास्तपणे यावे. (मी तीर्थ प्राशन करत नाही तेंव्हा अशा लोकांनी केवळ ओलि पार्टी म्हणून येणार नाही असेल तर फेरविचार करायला हरकत नाही)
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

ओम भवती भिक्षांदेही

मुक्त विहारि ·

अरे, जिथे जिथे उत्तम ज्ञानी माणसे भेटतील,त्या त्या ठिकाणी "ओम भवती भिक्षांदेही" हा मंत्र जपत उभा रहा.ज्ञानाची भिक्षा जिथून मिळेल तिथून घे.अर्जून असू देत किंवा सचिन असू देत.विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख.
+ ७९९३२९२३९०८२३०४२३०९४२३९८४९२३८४०९२३४९८२३६४२३७६४८७२३६४२३९८४६२३९८४९८ प्रचंड आवडलं हे.

विवेकपटाईत 06/10/2014 - 09:43
बाबांचे विचार तंतोतंत पटले. सध्या मुंबई पुण्यात मिपाकर कट्टे करीत आहे. आता निर्लजपणे भिक्षा मांगने कितपत जमते, भिक्षा मिळाल्यावर कळेल. ओम भवती भिक्षांदेही (दिल्ली-मुंबईच्या रिटर्न तिकीटाची भिक्षा मिळत असेल तर उत्तम) कट्ट्यासाठी. *mail1* *WRITE* *MAIL*

In reply to by विवेकपटाईत

त्यापेक्षा मीच तिथे येतो..... कारण वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने आपण माझ्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आहात. शिवाय "ओम भवती भिक्षांदेही" हा गुरुमंत्र आम्हाला आहे. ज्ञान रुपी भिक्षेसाठी आम्ही जगप्रदक्षिणा करायला पण तयार आहोत...तो दिल्ली क्या चीझ़ है.....

नाखु 06/10/2014 - 10:26
विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख. धन्यवाद.

ज्ञानव 06/10/2014 - 12:02
शेवटी हे एक "

ब्राम्हणच"

लिहु शकतो. कारण ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण आणि तुम्ही ते बरोब्ब्बर जाणलेच आहे.

कंजूस 06/10/2014 - 13:29
कट्ट्याचे वेध सुरू झालेत. पुण्यकालाची एक तारीख ठरलीय. उरलेल्या दोन्हीसाठी वामनाची वाट पाहत आहे.ऐनवेळी कोणी झारीत घुसला नाहीतर मोक्ष आणि दानधर्म. ॐशांती शांती .

अरे, जिथे जिथे उत्तम ज्ञानी माणसे भेटतील,त्या त्या ठिकाणी "ओम भवती भिक्षांदेही" हा मंत्र जपत उभा रहा.ज्ञानाची भिक्षा जिथून मिळेल तिथून घे.अर्जून असू देत किंवा सचिन असू देत.विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख.
+ ७९९३२९२३९०८२३०४२३०९४२३९८४९२३८४०९२३४९८२३६४२३७६४८७२३६४२३९८४६२३९८४९८ प्रचंड आवडलं हे.

विवेकपटाईत 06/10/2014 - 09:43
बाबांचे विचार तंतोतंत पटले. सध्या मुंबई पुण्यात मिपाकर कट्टे करीत आहे. आता निर्लजपणे भिक्षा मांगने कितपत जमते, भिक्षा मिळाल्यावर कळेल. ओम भवती भिक्षांदेही (दिल्ली-मुंबईच्या रिटर्न तिकीटाची भिक्षा मिळत असेल तर उत्तम) कट्ट्यासाठी. *mail1* *WRITE* *MAIL*

In reply to by विवेकपटाईत

त्यापेक्षा मीच तिथे येतो..... कारण वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने आपण माझ्या पेक्षा जास्त श्रेष्ठ आहात. शिवाय "ओम भवती भिक्षांदेही" हा गुरुमंत्र आम्हाला आहे. ज्ञान रुपी भिक्षेसाठी आम्ही जगप्रदक्षिणा करायला पण तयार आहोत...तो दिल्ली क्या चीझ़ है.....

नाखु 06/10/2014 - 10:26
विनयाने ज्ञान माग आणि ज्याने ज्ञान दिले आहे त्याचा आदर राख. धन्यवाद.

ज्ञानव 06/10/2014 - 12:02
शेवटी हे एक "

ब्राम्हणच"

लिहु शकतो. कारण ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण आणि तुम्ही ते बरोब्ब्बर जाणलेच आहे.

कंजूस 06/10/2014 - 13:29
कट्ट्याचे वेध सुरू झालेत. पुण्यकालाची एक तारीख ठरलीय. उरलेल्या दोन्हीसाठी वामनाची वाट पाहत आहे.ऐनवेळी कोणी झारीत घुसला नाहीतर मोक्ष आणि दानधर्म. ॐशांती शांती .
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत. खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा. सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.) आता बाबांना काहीतरी दक्षिणा द्यायलाच हवी.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १२

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
९ सप्टेंबरला हर्शेल बेटावरुन आलेला मिशनरी फ्रेझर याची अ‍ॅमंडसेन आणि स्टेन यांच्याशी गाठ पडली. फ्रेझर मॅकेंझी नदीवर असलेल्या फोर्ट मॅकफर्सन इथे निघाला होता. त्याच्या जोडीला रॉक्सी हा एस्कीमोदेखील होता. किंग पॉईंटच्या पश्चिमेला चार मैलांवर एका तंबूत त्यांनी मुक्काम ठोकला होता. हर्शेल बेटाच्या परिसरात पाच जहाजं बर्फात अडकून पडलेली होती. त्याचबरोबर किंग पॉईंटच्या पूर्वेला आणखीन सहा जहाजं अडकल्याचंही त्याच्याकडून स्टेनला कळून आलं.