मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"उलटे "

अविनाशकुलकर्णी ·

मी क्कच सुदरा. हपिला बंनर कुहला झामा. हेनेमी हेनेमी णुकीतरी एयुन झामी धंसी लाघवते. पिमाकर ष्टुद हाएत गअदी. रए ठुके एनुन वेठणार हाएत हा गाधा कऊचा! - नाकडाऊ गोयेशु.

जेपी 09/10/2014 - 18:26
मज्या पटपो लाझा. दीआ टलवा गेशुयो यतरका न्नडक ललाबो. राठीम न्यायअ नुनम बंबौ कणारठो णप क्षातल लआ . लुचा द्या.

प्यारे१ 10/10/2014 - 01:15
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो है २. चना रे रामो च्यांब्याआ तनाव चना रे रामो चना झीमा सवमा णहीब संअ लंठकु णप णंगा टंलौ नणूम्ह तेवखदा. नकटप!

मी क्कच सुदरा. हपिला बंनर कुहला झामा. हेनेमी हेनेमी णुकीतरी एयुन झामी धंसी लाघवते. पिमाकर ष्टुद हाएत गअदी. रए ठुके एनुन वेठणार हाएत हा गाधा कऊचा! - नाकडाऊ गोयेशु.

जेपी 09/10/2014 - 18:26
मज्या पटपो लाझा. दीआ टलवा गेशुयो यतरका न्नडक ललाबो. राठीम न्यायअ नुनम बंबौ कणारठो णप क्षातल लआ . लुचा द्या.

प्यारे१ 10/10/2014 - 01:15
१. क्या रकु येहा छकु छकु ताहो है २. चना रे रामो च्यांब्याआ तनाव चना रे रामो चना झीमा सवमा णहीब संअ लंठकु णप णंगा टंलौ नणूम्ह तेवखदा. नकटप!
लेखनविषय:
आमचा एक कामगार होता तो "उलटे "बोलण्यात व गाणे म्हणण्यात माहिर होता लाईट {कामगार भाषेत "लायटी"} गेले कि काम थांबायचे व आम्हि त्याला गाणे म्हणायला सांगायचो.. तो असे म्हणायचा.. वर ओरिजिनल (वरिजनल) खाली उलटे परदेसी परदेसी जाना नही मुझे छोड़ के मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना मुझे याद रखना कहीं भूल ना जाना ...................................... रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के रपसेदी रेमे राया दावा भानिना झुमे दाय खरनाहकी लुभ ना नाजा रपसेदी रपसेदी नाजा हनी झुमे डोछ के झुमे डोछ के गाण म्हणताना चाल लय सांभाळुन तल्लिन होऊन म्हणायचा..त्या मुळे मजा यायची खुप धमाल यायची..मस्त कर

मला भावलेलं गाणं

समीरसूर ·

प्यारे१ 10/10/2014 - 01:20
___/\___ खूपच तरल रसग्रहण केलंय. =)) मला उंगली में अंगुठी पेक्षा फक्त उंगलीच केलेली वाटतेय. स्साला आमची नजरच खराब झालीये. असो. बदलीन.

In reply to by प्यारे१

समीरसूर 10/10/2014 - 09:24
माझं प्रामाणिक रसग्रहण आहे. बाकी काही नाही. रसग्रहणाची यादी बरीच मोठी आहे:
  • तुझे कितना प्यार करे, तुझे इतना प्यार करे, आज कहे तू जितना हम तुझे उतना प्यार करे...शब्बीर कुमार, लता -कुदरत का कानून
  • तुने मेरा दूध पिया है तू बिलकूल मेरे जैसा है, तुझ मे है खून मेरा, तू बिलकूल मेरे जैसा है...मो. अझीज, एस. जानकी - आखरी रास्ता
  • कितने मौसम, कितने सावन, कितने सावन बीत गये, तुम हो वही या और कोई तुम लगने लगे नये...मो. अझीज, अनुपमा देशपांडे - घर घर की कहानी
  • गोरी है कलाईयां, पहना दे मुझे तू हरी हरी चुडियां, अपना बना ले मुझे बालमा...शब्बीर कुमार, लता - आज का अर्जुन
  • प्रेमियों के दिल पंछी बनकर उडे, आशिकों के नाम, एक दुजे से जुडे...अमित कुमार, मो. अझीज, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल - खतरों के खिलाडी
बघू कसं जमतंय ते... :-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ 10/10/2014 - 15:29
मान्य. प्रामाणिक आहे ह्याबद्दल शंका नाही. मोहम्मद अझीज की अझीज आवाज और समीरसूरजी का मनोवैग्यानिक रसग्रहण. और क्या चाहिये दोस्तों. बाकी गाण्यांबरोबर व्हिडो पण टाकायला विसरु नका. ते महत्त्वाचे आहेत.

काउबॉय 10/10/2014 - 03:45
मी आणि ती बुधवारच्या बाजारात गाणी म्हणत फिरतोय...दुनिया से बेखबर...साला, पिक्चर बहुत बढिया चीज बनायी हैं...
तुटलो, काही क्षणांसाठी वास्तवापासून तुटलो...तो काळ, ते जग, ती खुमारीच वेगळी.... साला, पिक्चर बहुत... बढिया चीज बनायी हैं...!

स्पंदना 10/10/2014 - 05:55
आणि आधीच सांगून ठेवतो, श्रीदेवी आणि ती आणि मी आणि सनी असं अजिबात झालं नाही.
:)) हांगश्शी! ह्याला म्हणतात खर रसग्रहण. कालच कोणसं विचारत होतं. रसग्रहण .... तर ते गाण ती कविता ते शब्द जगणं म्हणजे रसग्रहण.

विजुभाऊ 10/10/2014 - 11:30
तो पुन्हा अंगठी माझ्या तोंडात कोंबू लागला. पाठीवर, दंडावर गुद्दे मारू लागला. लक्या खदाखदा हसतच होता. आणि नेहमीप्रमाणे चिवड्यातली गिळगिळीत शेव त्याच्या तोंडातून बाहेर फेकली जात होती...
नारायण धारपांची आठवण झाली

यसवायजी 10/10/2014 - 19:42
हा हा.. भारीच लिवलंय. @ तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे >>> पहिल्या पॅर्‍यातच अडकलो होतो बराच वेळ. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 10/10/2014 - 19:47
म्म्म्म्म्म्म आम्हीही ;) तिथून चिवडा-अंगठी-उंगली इ.इ. मध्ये यायला वेळच लागला. त्या कमानीतच अडकून पडलो होतो.

प्यारे१ 10/10/2014 - 01:20
___/\___ खूपच तरल रसग्रहण केलंय. =)) मला उंगली में अंगुठी पेक्षा फक्त उंगलीच केलेली वाटतेय. स्साला आमची नजरच खराब झालीये. असो. बदलीन.

In reply to by प्यारे१

समीरसूर 10/10/2014 - 09:24
माझं प्रामाणिक रसग्रहण आहे. बाकी काही नाही. रसग्रहणाची यादी बरीच मोठी आहे:
  • तुझे कितना प्यार करे, तुझे इतना प्यार करे, आज कहे तू जितना हम तुझे उतना प्यार करे...शब्बीर कुमार, लता -कुदरत का कानून
  • तुने मेरा दूध पिया है तू बिलकूल मेरे जैसा है, तुझ मे है खून मेरा, तू बिलकूल मेरे जैसा है...मो. अझीज, एस. जानकी - आखरी रास्ता
  • कितने मौसम, कितने सावन, कितने सावन बीत गये, तुम हो वही या और कोई तुम लगने लगे नये...मो. अझीज, अनुपमा देशपांडे - घर घर की कहानी
  • गोरी है कलाईयां, पहना दे मुझे तू हरी हरी चुडियां, अपना बना ले मुझे बालमा...शब्बीर कुमार, लता - आज का अर्जुन
  • प्रेमियों के दिल पंछी बनकर उडे, आशिकों के नाम, एक दुजे से जुडे...अमित कुमार, मो. अझीज, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल - खतरों के खिलाडी
बघू कसं जमतंय ते... :-)

In reply to by समीरसूर

प्यारे१ 10/10/2014 - 15:29
मान्य. प्रामाणिक आहे ह्याबद्दल शंका नाही. मोहम्मद अझीज की अझीज आवाज और समीरसूरजी का मनोवैग्यानिक रसग्रहण. और क्या चाहिये दोस्तों. बाकी गाण्यांबरोबर व्हिडो पण टाकायला विसरु नका. ते महत्त्वाचे आहेत.

काउबॉय 10/10/2014 - 03:45
मी आणि ती बुधवारच्या बाजारात गाणी म्हणत फिरतोय...दुनिया से बेखबर...साला, पिक्चर बहुत बढिया चीज बनायी हैं...
तुटलो, काही क्षणांसाठी वास्तवापासून तुटलो...तो काळ, ते जग, ती खुमारीच वेगळी.... साला, पिक्चर बहुत... बढिया चीज बनायी हैं...!

स्पंदना 10/10/2014 - 05:55
आणि आधीच सांगून ठेवतो, श्रीदेवी आणि ती आणि मी आणि सनी असं अजिबात झालं नाही.
:)) हांगश्शी! ह्याला म्हणतात खर रसग्रहण. कालच कोणसं विचारत होतं. रसग्रहण .... तर ते गाण ती कविता ते शब्द जगणं म्हणजे रसग्रहण.

विजुभाऊ 10/10/2014 - 11:30
तो पुन्हा अंगठी माझ्या तोंडात कोंबू लागला. पाठीवर, दंडावर गुद्दे मारू लागला. लक्या खदाखदा हसतच होता. आणि नेहमीप्रमाणे चिवड्यातली गिळगिळीत शेव त्याच्या तोंडातून बाहेर फेकली जात होती...
नारायण धारपांची आठवण झाली

यसवायजी 10/10/2014 - 19:42
हा हा.. भारीच लिवलंय. @ तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे >>> पहिल्या पॅर्‍यातच अडकलो होतो बराच वेळ. ;)

In reply to by यसवायजी

बॅटमॅन 10/10/2014 - 19:47
म्म्म्म्म्म्म आम्हीही ;) तिथून चिवडा-अंगठी-उंगली इ.इ. मध्ये यायला वेळच लागला. त्या कमानीतच अडकून पडलो होतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

तुम्ही काय करता ?

_मनश्री_ ·

सुहास.. 09/10/2014 - 14:54
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)

In reply to by सूड

जेपी 09/10/2014 - 18:40
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव

In reply to by काउबॉय

बॅटमॅन 09/10/2014 - 22:54
अम्म....तिसर्‍या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)

राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा. सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.

सुहास.. 09/10/2014 - 17:21
शिरियसली ... इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !! http://misalpav.com/node/1504 http://misalpav.com/node/1409

In reply to by विलासराव

आँ !!! *crazy* विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 09/10/2014 - 21:47
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला. विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.

समीरसूर 09/10/2014 - 18:32
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो. आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)

अजया 09/10/2014 - 22:12
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*

काउबॉय 09/10/2014 - 23:45
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.

In reply to by हरकाम्या

मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत. तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.

सुहास.. 09/10/2014 - 14:54
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)

In reply to by सूड

जेपी 09/10/2014 - 18:40
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव

In reply to by काउबॉय

बॅटमॅन 09/10/2014 - 22:54
अम्म....तिसर्‍या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)

राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा. सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.

सुहास.. 09/10/2014 - 17:21
शिरियसली ... इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !! http://misalpav.com/node/1504 http://misalpav.com/node/1409

In reply to by विलासराव

आँ !!! *crazy* विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 09/10/2014 - 21:47
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला. विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.

समीरसूर 09/10/2014 - 18:32
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो. आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)

अजया 09/10/2014 - 22:12
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*

काउबॉय 09/10/2014 - 23:45
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.

In reply to by हरकाम्या

मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत. तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

मर्डर ऑनलाईन

पगला गजोधर ·

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 09/10/2014 - 14:07
अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते, धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा 09/10/2014 - 16:55
पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

In reply to by पगला गजोधर

काउबॉय 10/10/2014 - 10:55
सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे
मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ? थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ 09/10/2014 - 15:33
प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते
. अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

In reply to by विजुभाऊ

विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो. ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

_मनश्री_ 09/10/2014 - 14:31
जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पगला गजोधर 09/10/2014 - 17:28
१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे. २. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान, गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे. ३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे . प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा. आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा. जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही
डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

चित्रगुप्त 10/10/2014 - 01:48
म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर 10/10/2014 - 09:50
असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही. विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ, पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता, पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

पगला गजोधर 10/10/2014 - 15:07
बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर 09/10/2014 - 14:07
अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते, धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा 09/10/2014 - 16:55
पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

In reply to by पगला गजोधर

काउबॉय 10/10/2014 - 10:55
सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे
मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ? थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ 09/10/2014 - 15:33
प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते
. अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

In reply to by विजुभाऊ

विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो. ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

_मनश्री_ 09/10/2014 - 14:31
जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पगला गजोधर 09/10/2014 - 17:28
१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे. २. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान, गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे. ३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे . प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा. आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा. जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही
डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

चित्रगुप्त 10/10/2014 - 01:48
म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर 10/10/2014 - 09:50
असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही. विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ, पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता, पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

पगला गजोधर 10/10/2014 - 15:07
बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत , पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे. आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन).

त्यांची दिवाळी ..

सस्नेह ·

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 09/10/2014 - 11:52
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

In reply to by किसन शिंदे

मदनबाण 09/10/2014 - 11:56
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता मग ! *YES*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण 09/10/2014 - 11:42
जबराट ! 'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?' हॅहॅहॅ... ;) दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे 09/10/2014 - 11:45
हाहाहाहा.. त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना 09/10/2014 - 11:47
कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी. अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही. पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय. पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

तिमा 09/10/2014 - 12:03
या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

खेडूत 09/10/2014 - 18:04
निव्वळ धमाल! :) तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत. एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे. प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते. रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

नाखु 10/10/2014 - 09:50
प्रत्यक्ष "धावते वर्णन" कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.

In reply to by स्पंदना

किसन शिंदे 09/10/2014 - 11:52
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

In reply to by किसन शिंदे

मदनबाण 09/10/2014 - 11:56
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता मग ! *YES*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण 09/10/2014 - 11:42
जबराट ! 'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?' हॅहॅहॅ... ;) दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे 09/10/2014 - 11:45
हाहाहाहा.. त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना 09/10/2014 - 11:47
कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी. अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही. पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय. पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

तिमा 09/10/2014 - 12:03
या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

खेडूत 09/10/2014 - 18:04
निव्वळ धमाल! :) तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत. एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे. प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते. रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

नाखु 10/10/2014 - 09:50
प्रत्यक्ष "धावते वर्णन" कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

नथ........भाग-२

जयंत कुलकर्णी ·

बॅटमॅन 09/10/2014 - 11:29
अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 09/10/2014 - 15:34
ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बोका-ए-आझम

बॅटमॅन 09/10/2014 - 16:28
नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

वाचक 09/10/2014 - 19:38
माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by बॅटमॅन

पेरु 10/10/2014 - 10:12
बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.

बॅटमॅन 09/10/2014 - 11:29
अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 09/10/2014 - 15:34
ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बोका-ए-आझम

बॅटमॅन 09/10/2014 - 16:28
नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

वाचक 09/10/2014 - 19:38
माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by बॅटमॅन

पेरु 10/10/2014 - 10:12
बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

बोका-ए-आझम ·

इनिगोय 09/10/2014 - 08:36
वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम 09/10/2014 - 08:58
मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 14:40
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.
माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

इनिगोय 09/10/2014 - 15:50
काही अंशी सहमत. काही अंशी असहमत. आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे? आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 16:04
पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात. पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 09/10/2014 - 16:28
तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो. भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल. सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो. दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते: No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country. :George S. Patton युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही. कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे 09/10/2014 - 20:55
बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते. प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता. बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

स्पार्टाकस 10/10/2014 - 23:08
बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते. दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

बोका-ए-आझम 11/10/2014 - 16:57
हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस 11/10/2014 - 20:33
बोक्या, हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता. त्याचे नाव क्लॉद एडर्ली.

इनिगोय 09/10/2014 - 08:36
वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम 09/10/2014 - 08:58
मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 14:40
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.
माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

इनिगोय 09/10/2014 - 15:50
काही अंशी सहमत. काही अंशी असहमत. आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे? आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ 09/10/2014 - 16:04
पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात. पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 09/10/2014 - 16:28
तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो. भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल. सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो. दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते: No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country. :George S. Patton युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही. कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे 09/10/2014 - 20:55
बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते. प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता. बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

स्पार्टाकस 10/10/2014 - 23:08
बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते. दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

बोका-ए-आझम 11/10/2014 - 16:57
हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस 11/10/2014 - 20:33
बोक्या, हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता. त्याचे नाव क्लॉद एडर्ली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे ·

माहितीपूर्ण सादरीकरण आवडले. पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे. पुभाप्र.

काउबॉय 10/10/2014 - 00:28
हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ? _/\_

माहितीपूर्ण सादरीकरण आवडले. पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे. पुभाप्र.

काउबॉय 10/10/2014 - 00:28
हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ? _/\_
लेखनप्रकार
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

स्पार्टाकस ·

प्रभो 09/10/2014 - 11:08
भारी!! ही गेल्या आठवड्यातील बातमी आठवली. http://news.discovery.com/earth/oceans/cargo-ship-is-first-to-solo-the-northwest-passage-141002.htm

एस 09/10/2014 - 12:27
नेमक्या शब्दांत, तरीही उत्कंठावर्धक. वाचक कधी कंटाळणार नाही इतपत नाट्यमयता, तरीही शक्य तिथे घटनांमागील शास्त्रीयता उलगडणे. मस्त. मजा आली. पुलेमाशु.

अजया 09/10/2014 - 21:33
______/\________ स्टँडिंग ओवेशन दिले आहे तुम्हाला या अप्रतिम लेखमालेसाठी! पुमाशु.

मेघनाद 10/10/2014 - 19:33
व्व्व्व्व्व्व्व्व्वा काय लेख मालिका होती स्पार्टाकस साहेब……. मजा आली. काय त्या लोकांच ध्येयवेड म्हणाव. त्यातून तुमची विषय मांडण्याची कला तर अफलातून. Amandsen बद्दल ऐकल होते पण एवढी विस्तृत माहिती कधी मिळाली नव्हती. आपल्याला शतशः धन्यवाद….आता अश्याच लेख मालिका येत राहूदेत….पु.ले.मा.प्र.

प्रभो 09/10/2014 - 11:08
भारी!! ही गेल्या आठवड्यातील बातमी आठवली. http://news.discovery.com/earth/oceans/cargo-ship-is-first-to-solo-the-northwest-passage-141002.htm

एस 09/10/2014 - 12:27
नेमक्या शब्दांत, तरीही उत्कंठावर्धक. वाचक कधी कंटाळणार नाही इतपत नाट्यमयता, तरीही शक्य तिथे घटनांमागील शास्त्रीयता उलगडणे. मस्त. मजा आली. पुलेमाशु.

अजया 09/10/2014 - 21:33
______/\________ स्टँडिंग ओवेशन दिले आहे तुम्हाला या अप्रतिम लेखमालेसाठी! पुमाशु.

मेघनाद 10/10/2014 - 19:33
व्व्व्व्व्व्व्व्व्वा काय लेख मालिका होती स्पार्टाकस साहेब……. मजा आली. काय त्या लोकांच ध्येयवेड म्हणाव. त्यातून तुमची विषय मांडण्याची कला तर अफलातून. Amandsen बद्दल ऐकल होते पण एवढी विस्तृत माहिती कधी मिळाली नव्हती. आपल्याला शतशः धन्यवाद….आता अश्याच लेख मालिका येत राहूदेत….पु.ले.मा.प्र.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

संजय क्षीरसागर ·

In reply to by काउबॉय

मदनबाण 09/10/2014 - 11:34
Howcome u are so predictable ? गायमुला बेशर्त स्विकॄती या संकल्पनेचा आपल्याला बोध झालेला नाही हे खेदाने नमुद करतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

In reply to by स्पा

वेगळ्याच भावदशेत गायलीये! (म्हणजे इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखातला अर्थ घेऊन!). ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं. किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू). तरीही ग्रेसच्या कवितेतच लयकारीचा असा काही अंदाज़ आहे, शब्द-विभ्रमांची अशी अफलातून जादू आहे की, ती दोन कडवी न घेता सुद्धा, गाणं कमाल झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 09/10/2014 - 12:59
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं
हृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?

In reply to by मराठी_माणूस

त्यामुळे सहमती दर्शवलीये.
किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 09/10/2014 - 17:04
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर
याचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अ‍ॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?

प्रचेतस 09/10/2014 - 11:56
रसग्रहण आवडले. वास्तविक गाणी, कविता ह्यांची अजिबात आवड नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही पण तुम्ही लिहिलंय छान त्यामुळे आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला.

In reply to by प्रचेतस

ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या सौंदर्यपूर्ण रचनेला यथोचित उंचीवर नेण्याचा (जमेल तितका) प्रयत्न केलायं.

स्पंदना 09/10/2014 - 12:01
या वेळी कवितेच्या ओळींना दाद देताना त्यांचा अर्थ सुद्धा उलगडायचा लहेजा आवडला. फक्त शेवटचा "तो कृष्ण नागडा होता" याचा मात्र भावार्थ थोडा वेगळा असावा. "त्यांच्या दारीही येउन थबकणारी सांज", अन हा "नागडा कृष्ण" यांचा मेळ घातला तर त्याच्या वयाच्या आईबद्दल वाटणारी आदिम आसक्ती जाणवुन जाते.

In reply to by स्पंदना

त्या कडव्यात ग्रेस जितका सूचक आहे (आणि तरीही शेवटच्या ओळीत कमाल केलीये), तितकीच सूचकता ठेवण्याचा प्रयत्न केलायं. त्या ओळींबद्दल विस्तारानं लिहिलं तर इथे गहजब होईल.

चिगो 09/10/2014 - 13:52
सुंदर रसग्रहण.. आवडलं.. खरे तर मला कवितेमागच्या ह्या कारणांची आणि त्यामुळेच ह्या अर्थाची माहिती नव्हती. मी नेहमीच ही कविता ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युबद्दल लिहीलीय, असं समजायचो.. क्या बात, संक्षी..

सुहास.. 09/10/2014 - 14:52
हृदयनाथांनी >> बास इथेच संपत सगळ , या सारखा संगीतकार/गायक मुख्य प्रवाहात का आला नसावा हे सलतय, काव्य, त्याची उंची, तुम्ही केलेल रसग्रहण , त्याच्या वाटेला जायची आपली लायकी नाही :)

In reply to by सुहास..

स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रतिभा तर माझ्याकडेही नाही पण रसिकता आहे. रस्त्यावरचा पेटी वाजवणारा जरी सुरेख वाजवत असेल तरी, इतर कसलाही विचार न करता, भान हरपून ऐकत राहातो. रसिकता ही सामान्यातल्या सामान्याला मिळालेलं वरदान आहे. आणि मजा म्हणजे जितकं सौंदर्य आपण टिपतो तितकं ते खोलवर झिरपत जातं आणि मग अचानक कधी तरी प्रतिभेच्या स्वरुपात प्रकट होतं. ग्रेस तर मलाही कळले नव्हते आणि अजून सुद्धा पूर्ण कळतील अशी शक्यता नाही, पण आधी इंटरनेटवर त्यांच्या मुलाखती ऐकल्या. मग निश्चित झालं की त्यांच्याकडे प्रगल्भता तर नक्की आहे. कोणत्याही गोष्टीचा ते अत्यंत खोलवर विचार करु शकतात. त्यांच्या शब्दांनी आणि लयीवरच्या विलक्षण हुकूमतीनं तर आधीच मोहिनी घातली होती. इतकी तयारी झाल्यावर मग आपल्या अनुभवात त्यांची सौंदर्यदृष्टी घेऊन उतरायला लागलो, तशी हळूहळू त्यांची कविता समजायला लागली.

मला वाटतं रसिकता ही सतत वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त ओपन माइंडेडनेस हवा आणि दुसर्‍याच्या गुणांची कदर करणारी दिलदारी हवी. ग्रेस जर तद्दन टाकाऊ गोष्ट असती तर हृदयनाथांसारख्या प्रस्थापित आणि मनस्वी कलाकाराशी त्यांची इतकी जवळीक साधलीच नसती. म्हणजे त्यांच्या कवितांची गाणी झाली त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकले इतकंच. त्यांची कविता तर, मुळातच अत्यंत रहस्यमय, सौंदर्यपूर्ण आणि अर्थगर्भ होती. प्रतिभेचं एक लक्षण सातत्य समजलं जातं. जर ग्रेस ही योगायोगानं चमकलेली वीज असती तर लेखन सातत्य असंभव होतं. ही इज अ लँडमार्क पोएट. `आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो.

सुहास.. 09/10/2014 - 15:25
`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो. >> _/\_

सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन ओळींचा अर्थ आणि त्यातली संगती सांगा चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

In reply to by अत्रुप्त आत्मा

पण तरीही प्रयत्न करतो : पहिली ओळ सोपी आहे तरी सुद्धा कवीच्या नादमय शब्द संयोजनाची नक्कीच दाद द्यायला हवी. म्हणजे चंदनाला अग्नीचं भय ही कल्पना तर रम्य आहेच पण `चंदना'चा `इंधना'शी घातलेला मेळ आणि त्या दोघांची `भयाशी संगती' सुरेख जमवलीये. इथे आणखी एक नज़ाकत लक्षात घेण्यासारखी आहे, नुसत्या चंदनाला इंधनाचं भय नाही, तर `चंदनाच्या झोपाळ्याला' इंधनाचं भय आहे. झोपाळा हे आनंदाचं स्वास्थ्याचं रुपक आहे आणि त्याला भस्मिभूत होण्याची भीती आहे. तर, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! आणि असं का तर : वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं? म्हणजे वाघिणीला उमाळा कसा फुटेल? पण काय गज़ब कल्पनाशक्ती आहे `तिच्या दुधावर साय कशी धरेल?' पुन्हा इथेही प्रतिभेचा रंग आहे. मायेची, दुधावरच्या सायीशी संगती मानली गेलीये. आणि : वाघिणीच्या दुधावर आली कशी सायं ? अशी विचारणा केलीये! निव्वळ लाजवाब. तुम्ही ही पूर्ण कविता द्याल का?

In reply to by संजय क्षीरसागर

या मांडणीला `रिवर्स रिडींग' म्हणतात. म्हणजे आधी परिणाम सांगायचा आणि नंतर कारण सांगायचं. तर एखादी खुनशी सखी (किंवा जवळची व्यक्ती) अचानक प्रेमपूर्ण झालीये : जणू, वाघिणीच्या दुधावर साय आलीये. आता कविचा चंदनाचा झोपाळा, त्याचं ते एकट्याचं, तिच्याशिवाय आनंदात असणं अचानक धोक्यात आलंय, म्हणून : चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचं भयं ! मी आहे तसा, एकाकी, आनंदात आहे, तू आता कितीही प्रेमानं जवळ घेतलंस तरी, माझ्या चंदनाच्या झोपाळ्याला ती धग सोसायची नाही!

समीरसूर 09/10/2014 - 15:49
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.

भिंगरी 09/10/2014 - 16:23
कवितेचे चांगले रसग्रहण करून आमच्या मठ्ठ डोक्यात घुसवल्या बद्दल.

एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली . कै ग्रेस यांच्या मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ... अशी होती पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला. त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही.. मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

ग्रेस या पोस्टवर आधी झाली आहे. तिथले खटासी खट या सदस्याचे अप्रतिम प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मला एका गोष्टीचं मात्र कायम आश्चर्य वाटत आलं आहे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल? एकतर ही कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, मी ग्रेसच्या मागे आहे. आंतरजालावर एका रात्रीत शोधाशोध करुन, ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करण्याची किमया कुणीही करुन दाखवावी, मी हे रसग्रहण मागे घेईन. या कवितेचा विषय (आता थोडं स्पष्टच लिहितो) `व्यभिचारी आई' असा आहे. हृदयनाथ मंगेशकर अशा विषयावरचं गाणं कल्पनेत सुद्धा गाणार नाहीत. याचा अर्थ त्यांना ग्रेसच्या पूर्वायुष्याची कल्पना नव्हती असा होत नाही किंवा ग्रेसचा काव्यानुरोध काय होता याची कल्पना नसावी असाही नाही. तर, विषयाची पूर्वपिठिका माहिती असून सुद्धा त्यांनी, ती केवळ `आई' या अर्थाशी सुसंगत केली आहे. तसं करतांना त्यांनी कवितेतली दोन महत्त्वाची कडवी (जी मूळ विषयाकडे सरळ निर्देश करतात) वगळली आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा 10/10/2014 - 12:22
रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल
ज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 10/10/2014 - 12:34
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 10/10/2014 - 12:37
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ? का हां इंटरनेटचा परिणाम आहे ? बाकी स्पा शी अतिशय सहमत. टिका सहन न करू शकणारेनी ती करायच्या फंदात ही न पड़ता आनंदी रहावे हेच उत्तम.

In reply to by सुहास..

त्यामुळे सगळा अर्थ सरळ आहे. चाल तर इतकी कमाल आहे की कित्येक वेळा ऐकून सुद्धा गाण्याची गोडी कायम राहाते. ते गाणं इतकं साधं पण तरीही रसपूर्ण आहे की त्याचं पुन्हा रसग्रहण काय करणार?

काउबॉय 10/10/2014 - 00:05
सुरुवातच आपण अशी केलिय
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.
हे कशातून आपणास प्रकट झाले ? तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ? जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?

In reply to by काउबॉय

काउबॉय 10/10/2014 - 12:13
पण मी डोळे मिटून रसग्रहण नाही स्विकारू शकत मला खात्री आहे तुमच्याकड़े माझ्या शंकेचे यथोचित उत्तर आहे, कृपा करून ते लिहून माझ्यावर व कवी रसिकांवर उपकृत व्हावे

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर ग्रेसला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मलाच ग्रेस आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 11/10/2014 - 23:53
हा प्रतिसाद मनापासून खूप खूप आवडला!!!
ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!
_/|\_

मारवा 11/10/2014 - 13:34
महाकवि ग्रेस स्वतः वरील ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता या कवितेचा संपुर्ण अर्थ अगदी तपशील वार त्यांच्या अप्रतिम शैलीत संध्यासुक्तांचा यात्रिक या अप्रतिम व्हीडीओ त करतात. नांदेड चे प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या व्हीडीयोची निर्मीती केली होती. याचे दोन भाग आहेत एकात त्यांची मुलाखत घेतलेली आहे व एकात ते या कविते विषयी बोलतात. तुम्ही हा व्हीडीओ जरुर पहा. डॉ. नंदकुमार मुलमुले यांने कवि ग्रेस यांच्या कवितेच्या विश्लेषणावर एक सुंदर पुस्तक लिहीलेले आहे त्याचे नाव रचनेच्या खोल तळाशी असे आहे. त्यांचे कौतुक स्वतः ग्रेस यांनी केलेले आहे. काही वर्षापुर्वी औरंगाबादला या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ती सीडी तुम्हाला आणि ते पुस्तक मला वाटत बुकगंगा वर मिळेल. आणि मनाला पटत नाही तरी यु टुयुब ची ग्रेस च्या व्हीडीओ ची लिंक येथे देतो. कारण दहा रुपयांच्या नोटा नाचवणारी मानसिकते पेक्षा पायरसी ची मानसिकता तितकी वाइट नाही. तुमचे रसग्रहण आवडले हे नमुद करतो व चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो. तो पर्यंत हा अद्वितिय दुर्मिळ व्हिडीओ बघा यशवंत देव एका कार्यक्रमात म्हणाले होत तुमच्या कवितेचे धुके उलगडावेसे वाटत नाही पांघरुन घ्यावेसे वाटते पण त्यांनी नोटा नाचवुन आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन नाही मांडले त्यांना ही कविता कळली नव्हती. असो https://www.youtube.com/watch?v=skiEPAqaCcA

In reply to by मारवा

तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
भाग्यवंत आहात!
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.
लिहा ना इथे, आनंद वाटेल. अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.

मारवा 13/10/2014 - 11:19
संजय जी मितवा मध्ये भावजयीचा झोपाळा नावाचे संपुर्ण प्रकरण च आहे एक त्यात चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय याचा संदर्भ येतो.परंतु तो फ़ार मोठा लेख आहे व मला ज्यांना ग्रेस कठीण वाटतो त्यांच्यासाठी मितवा तील च खालील उतारा देण्याची इच्छा झाली म्हणुन त्याच्या एवजी हा उतारा देत आहे. ( झोपाळ्यावर इतर ही ठीकाणी ग्रेस ची कॉमेंट्री आहे मी तुम्हाला सांगताना तो संदर्भ डोक्यात होता ते मिळाल्यावर नक्कीच देतो सध्या हा उतारा .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !

In reply to by मारवा

इतक्या व्यासंगी आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. `राजपुत्र आणि डार्लिंग' हा माझा विक पॉइंट आहे आणि तो जन्मभर राहिल. ग्रेसनं निर्माण केलेलं स्वतःचं विश्व आणि सुभाष (अवचट) ची तितकीच गूढरम्य रेखाटनं, यांनी तो दीर्घ काव्यसंग्रह कायमचा जतन करण्याजोगा झालायं. शुभा गोखलेंनी घेतलेली मुलाखत मात्र, ग्रेसला समजावून घेण्यासाठी अनेकरात्री जागवून, वारंवार पाहिली आहे. कदाचित त्यामुळे ग्रेसच्या कविता, स्वतःच्याच अंतर्तमात उलगडून बघण्याची सवय जडलीये. ग्रेस काव्यविषयाशी एकसंध इमान राखतात त्यामुळे एकदा काव्यविषय समजला की ग्रेसच्या अनुभव विश्वात शिरण्याचं साहस दुष्कर वाटत नाही. साजणवेळा, मितवा आणि डॉ. मुलमुल्यांची समिक्षा मिळवून वाचेन त्याबद्दल पुनरेकवार आभार. खरं तर माझ्यापेक्षाही तुमचा व्यासंग व्यापक आहे. पुण्यात असाल (किंवा आलात) तर नक्की भेटू.

In reply to by मारवा

समीरसूर 13/10/2014 - 15:22
मान गये, मारवासाब!!! व्यासंग असावा तर असा. पॅशन आहे हे. असं काही आयुष्यात असलं की आयुष्यात अनेकविध रंग भरले जातात. शुभेच्छा! मारवा, संक्षी, शरदराव यांच्यासारखा व्यासंग असला तर कदाचित ग्रेसांच्या कविता कळतील. पण अस्मादिकांचा व्यासंग 'ऊंगली में अंगुठी' पासून 'एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं, तू हैं...' पर्यंतच जातो. पोट आवळून गाणी म्हणणारे मो. अझीज, शब्बीर कुमार यांना कुणी प्रशंसक नकोत काय? ;-)

In reply to by मारवा

सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
+१११११११११ ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....

मारवा 13/10/2014 - 13:24
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

प्यारे१ 13/10/2014 - 16:39
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. व्यासंगाबद्दल सलाम. बघ रे, बबन्या, बघ. असा व्यासंग करायचा असतो. नाहीतर तू.... (हे स्वगत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी)

In reply to by प्यारे१

मारवा 13/10/2014 - 17:22
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.

In reply to by काउबॉय

मदनबाण 09/10/2014 - 11:34
Howcome u are so predictable ? गायमुला बेशर्त स्विकॄती या संकल्पनेचा आपल्याला बोध झालेला नाही हे खेदाने नमुद करतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

In reply to by स्पा

वेगळ्याच भावदशेत गायलीये! (म्हणजे इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखातला अर्थ घेऊन!). ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं. किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू). तरीही ग्रेसच्या कवितेतच लयकारीचा असा काही अंदाज़ आहे, शब्द-विभ्रमांची अशी अफलातून जादू आहे की, ती दोन कडवी न घेता सुद्धा, गाणं कमाल झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 09/10/2014 - 12:59
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं
हृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?

In reply to by मराठी_माणूस

त्यामुळे सहमती दर्शवलीये.
किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 09/10/2014 - 17:04
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर
याचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अ‍ॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?

प्रचेतस 09/10/2014 - 11:56
रसग्रहण आवडले. वास्तविक गाणी, कविता ह्यांची अजिबात आवड नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही पण तुम्ही लिहिलंय छान त्यामुळे आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला.

In reply to by प्रचेतस

ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या सौंदर्यपूर्ण रचनेला यथोचित उंचीवर नेण्याचा (जमेल तितका) प्रयत्न केलायं.

स्पंदना 09/10/2014 - 12:01
या वेळी कवितेच्या ओळींना दाद देताना त्यांचा अर्थ सुद्धा उलगडायचा लहेजा आवडला. फक्त शेवटचा "तो कृष्ण नागडा होता" याचा मात्र भावार्थ थोडा वेगळा असावा. "त्यांच्या दारीही येउन थबकणारी सांज", अन हा "नागडा कृष्ण" यांचा मेळ घातला तर त्याच्या वयाच्या आईबद्दल वाटणारी आदिम आसक्ती जाणवुन जाते.

In reply to by स्पंदना

त्या कडव्यात ग्रेस जितका सूचक आहे (आणि तरीही शेवटच्या ओळीत कमाल केलीये), तितकीच सूचकता ठेवण्याचा प्रयत्न केलायं. त्या ओळींबद्दल विस्तारानं लिहिलं तर इथे गहजब होईल.

चिगो 09/10/2014 - 13:52
सुंदर रसग्रहण.. आवडलं.. खरे तर मला कवितेमागच्या ह्या कारणांची आणि त्यामुळेच ह्या अर्थाची माहिती नव्हती. मी नेहमीच ही कविता ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युबद्दल लिहीलीय, असं समजायचो.. क्या बात, संक्षी..

सुहास.. 09/10/2014 - 14:52
हृदयनाथांनी >> बास इथेच संपत सगळ , या सारखा संगीतकार/गायक मुख्य प्रवाहात का आला नसावा हे सलतय, काव्य, त्याची उंची, तुम्ही केलेल रसग्रहण , त्याच्या वाटेला जायची आपली लायकी नाही :)

In reply to by सुहास..

स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रतिभा तर माझ्याकडेही नाही पण रसिकता आहे. रस्त्यावरचा पेटी वाजवणारा जरी सुरेख वाजवत असेल तरी, इतर कसलाही विचार न करता, भान हरपून ऐकत राहातो. रसिकता ही सामान्यातल्या सामान्याला मिळालेलं वरदान आहे. आणि मजा म्हणजे जितकं सौंदर्य आपण टिपतो तितकं ते खोलवर झिरपत जातं आणि मग अचानक कधी तरी प्रतिभेच्या स्वरुपात प्रकट होतं. ग्रेस तर मलाही कळले नव्हते आणि अजून सुद्धा पूर्ण कळतील अशी शक्यता नाही, पण आधी इंटरनेटवर त्यांच्या मुलाखती ऐकल्या. मग निश्चित झालं की त्यांच्याकडे प्रगल्भता तर नक्की आहे. कोणत्याही गोष्टीचा ते अत्यंत खोलवर विचार करु शकतात. त्यांच्या शब्दांनी आणि लयीवरच्या विलक्षण हुकूमतीनं तर आधीच मोहिनी घातली होती. इतकी तयारी झाल्यावर मग आपल्या अनुभवात त्यांची सौंदर्यदृष्टी घेऊन उतरायला लागलो, तशी हळूहळू त्यांची कविता समजायला लागली.

मला वाटतं रसिकता ही सतत वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त ओपन माइंडेडनेस हवा आणि दुसर्‍याच्या गुणांची कदर करणारी दिलदारी हवी. ग्रेस जर तद्दन टाकाऊ गोष्ट असती तर हृदयनाथांसारख्या प्रस्थापित आणि मनस्वी कलाकाराशी त्यांची इतकी जवळीक साधलीच नसती. म्हणजे त्यांच्या कवितांची गाणी झाली त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकले इतकंच. त्यांची कविता तर, मुळातच अत्यंत रहस्यमय, सौंदर्यपूर्ण आणि अर्थगर्भ होती. प्रतिभेचं एक लक्षण सातत्य समजलं जातं. जर ग्रेस ही योगायोगानं चमकलेली वीज असती तर लेखन सातत्य असंभव होतं. ही इज अ लँडमार्क पोएट. `आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो.

सुहास.. 09/10/2014 - 15:25
`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो. >> _/\_

सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन ओळींचा अर्थ आणि त्यातली संगती सांगा चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

In reply to by अत्रुप्त आत्मा

पण तरीही प्रयत्न करतो : पहिली ओळ सोपी आहे तरी सुद्धा कवीच्या नादमय शब्द संयोजनाची नक्कीच दाद द्यायला हवी. म्हणजे चंदनाला अग्नीचं भय ही कल्पना तर रम्य आहेच पण `चंदना'चा `इंधना'शी घातलेला मेळ आणि त्या दोघांची `भयाशी संगती' सुरेख जमवलीये. इथे आणखी एक नज़ाकत लक्षात घेण्यासारखी आहे, नुसत्या चंदनाला इंधनाचं भय नाही, तर `चंदनाच्या झोपाळ्याला' इंधनाचं भय आहे. झोपाळा हे आनंदाचं स्वास्थ्याचं रुपक आहे आणि त्याला भस्मिभूत होण्याची भीती आहे. तर, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! आणि असं का तर : वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं? म्हणजे वाघिणीला उमाळा कसा फुटेल? पण काय गज़ब कल्पनाशक्ती आहे `तिच्या दुधावर साय कशी धरेल?' पुन्हा इथेही प्रतिभेचा रंग आहे. मायेची, दुधावरच्या सायीशी संगती मानली गेलीये. आणि : वाघिणीच्या दुधावर आली कशी सायं ? अशी विचारणा केलीये! निव्वळ लाजवाब. तुम्ही ही पूर्ण कविता द्याल का?

In reply to by संजय क्षीरसागर

या मांडणीला `रिवर्स रिडींग' म्हणतात. म्हणजे आधी परिणाम सांगायचा आणि नंतर कारण सांगायचं. तर एखादी खुनशी सखी (किंवा जवळची व्यक्ती) अचानक प्रेमपूर्ण झालीये : जणू, वाघिणीच्या दुधावर साय आलीये. आता कविचा चंदनाचा झोपाळा, त्याचं ते एकट्याचं, तिच्याशिवाय आनंदात असणं अचानक धोक्यात आलंय, म्हणून : चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचं भयं ! मी आहे तसा, एकाकी, आनंदात आहे, तू आता कितीही प्रेमानं जवळ घेतलंस तरी, माझ्या चंदनाच्या झोपाळ्याला ती धग सोसायची नाही!

समीरसूर 09/10/2014 - 15:49
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.

भिंगरी 09/10/2014 - 16:23
कवितेचे चांगले रसग्रहण करून आमच्या मठ्ठ डोक्यात घुसवल्या बद्दल.

एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली . कै ग्रेस यांच्या मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ... अशी होती पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला. त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही.. मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

ग्रेस या पोस्टवर आधी झाली आहे. तिथले खटासी खट या सदस्याचे अप्रतिम प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मला एका गोष्टीचं मात्र कायम आश्चर्य वाटत आलं आहे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल? एकतर ही कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, मी ग्रेसच्या मागे आहे. आंतरजालावर एका रात्रीत शोधाशोध करुन, ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करण्याची किमया कुणीही करुन दाखवावी, मी हे रसग्रहण मागे घेईन. या कवितेचा विषय (आता थोडं स्पष्टच लिहितो) `व्यभिचारी आई' असा आहे. हृदयनाथ मंगेशकर अशा विषयावरचं गाणं कल्पनेत सुद्धा गाणार नाहीत. याचा अर्थ त्यांना ग्रेसच्या पूर्वायुष्याची कल्पना नव्हती असा होत नाही किंवा ग्रेसचा काव्यानुरोध काय होता याची कल्पना नसावी असाही नाही. तर, विषयाची पूर्वपिठिका माहिती असून सुद्धा त्यांनी, ती केवळ `आई' या अर्थाशी सुसंगत केली आहे. तसं करतांना त्यांनी कवितेतली दोन महत्त्वाची कडवी (जी मूळ विषयाकडे सरळ निर्देश करतात) वगळली आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा 10/10/2014 - 12:22
रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल
ज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 10/10/2014 - 12:34
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 10/10/2014 - 12:37
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ? का हां इंटरनेटचा परिणाम आहे ? बाकी स्पा शी अतिशय सहमत. टिका सहन न करू शकणारेनी ती करायच्या फंदात ही न पड़ता आनंदी रहावे हेच उत्तम.

In reply to by सुहास..

त्यामुळे सगळा अर्थ सरळ आहे. चाल तर इतकी कमाल आहे की कित्येक वेळा ऐकून सुद्धा गाण्याची गोडी कायम राहाते. ते गाणं इतकं साधं पण तरीही रसपूर्ण आहे की त्याचं पुन्हा रसग्रहण काय करणार?

काउबॉय 10/10/2014 - 00:05
सुरुवातच आपण अशी केलिय
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.
हे कशातून आपणास प्रकट झाले ? तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ? जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?

In reply to by काउबॉय

काउबॉय 10/10/2014 - 12:13
पण मी डोळे मिटून रसग्रहण नाही स्विकारू शकत मला खात्री आहे तुमच्याकड़े माझ्या शंकेचे यथोचित उत्तर आहे, कृपा करून ते लिहून माझ्यावर व कवी रसिकांवर उपकृत व्हावे

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर ग्रेसला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मलाच ग्रेस आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 11/10/2014 - 23:53
हा प्रतिसाद मनापासून खूप खूप आवडला!!!
ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!
_/|\_

मारवा 11/10/2014 - 13:34
महाकवि ग्रेस स्वतः वरील ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता या कवितेचा संपुर्ण अर्थ अगदी तपशील वार त्यांच्या अप्रतिम शैलीत संध्यासुक्तांचा यात्रिक या अप्रतिम व्हीडीओ त करतात. नांदेड चे प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या व्हीडीयोची निर्मीती केली होती. याचे दोन भाग आहेत एकात त्यांची मुलाखत घेतलेली आहे व एकात ते या कविते विषयी बोलतात. तुम्ही हा व्हीडीओ जरुर पहा. डॉ. नंदकुमार मुलमुले यांने कवि ग्रेस यांच्या कवितेच्या विश्लेषणावर एक सुंदर पुस्तक लिहीलेले आहे त्याचे नाव रचनेच्या खोल तळाशी असे आहे. त्यांचे कौतुक स्वतः ग्रेस यांनी केलेले आहे. काही वर्षापुर्वी औरंगाबादला या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ती सीडी तुम्हाला आणि ते पुस्तक मला वाटत बुकगंगा वर मिळेल. आणि मनाला पटत नाही तरी यु टुयुब ची ग्रेस च्या व्हीडीओ ची लिंक येथे देतो. कारण दहा रुपयांच्या नोटा नाचवणारी मानसिकते पेक्षा पायरसी ची मानसिकता तितकी वाइट नाही. तुमचे रसग्रहण आवडले हे नमुद करतो व चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो. तो पर्यंत हा अद्वितिय दुर्मिळ व्हिडीओ बघा यशवंत देव एका कार्यक्रमात म्हणाले होत तुमच्या कवितेचे धुके उलगडावेसे वाटत नाही पांघरुन घ्यावेसे वाटते पण त्यांनी नोटा नाचवुन आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन नाही मांडले त्यांना ही कविता कळली नव्हती. असो https://www.youtube.com/watch?v=skiEPAqaCcA

In reply to by मारवा

तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
भाग्यवंत आहात!
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.
लिहा ना इथे, आनंद वाटेल. अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.

मारवा 13/10/2014 - 11:19
संजय जी मितवा मध्ये भावजयीचा झोपाळा नावाचे संपुर्ण प्रकरण च आहे एक त्यात चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय याचा संदर्भ येतो.परंतु तो फ़ार मोठा लेख आहे व मला ज्यांना ग्रेस कठीण वाटतो त्यांच्यासाठी मितवा तील च खालील उतारा देण्याची इच्छा झाली म्हणुन त्याच्या एवजी हा उतारा देत आहे. ( झोपाळ्यावर इतर ही ठीकाणी ग्रेस ची कॉमेंट्री आहे मी तुम्हाला सांगताना तो संदर्भ डोक्यात होता ते मिळाल्यावर नक्कीच देतो सध्या हा उतारा .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !

In reply to by मारवा

इतक्या व्यासंगी आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. `राजपुत्र आणि डार्लिंग' हा माझा विक पॉइंट आहे आणि तो जन्मभर राहिल. ग्रेसनं निर्माण केलेलं स्वतःचं विश्व आणि सुभाष (अवचट) ची तितकीच गूढरम्य रेखाटनं, यांनी तो दीर्घ काव्यसंग्रह कायमचा जतन करण्याजोगा झालायं. शुभा गोखलेंनी घेतलेली मुलाखत मात्र, ग्रेसला समजावून घेण्यासाठी अनेकरात्री जागवून, वारंवार पाहिली आहे. कदाचित त्यामुळे ग्रेसच्या कविता, स्वतःच्याच अंतर्तमात उलगडून बघण्याची सवय जडलीये. ग्रेस काव्यविषयाशी एकसंध इमान राखतात त्यामुळे एकदा काव्यविषय समजला की ग्रेसच्या अनुभव विश्वात शिरण्याचं साहस दुष्कर वाटत नाही. साजणवेळा, मितवा आणि डॉ. मुलमुल्यांची समिक्षा मिळवून वाचेन त्याबद्दल पुनरेकवार आभार. खरं तर माझ्यापेक्षाही तुमचा व्यासंग व्यापक आहे. पुण्यात असाल (किंवा आलात) तर नक्की भेटू.

In reply to by मारवा

समीरसूर 13/10/2014 - 15:22
मान गये, मारवासाब!!! व्यासंग असावा तर असा. पॅशन आहे हे. असं काही आयुष्यात असलं की आयुष्यात अनेकविध रंग भरले जातात. शुभेच्छा! मारवा, संक्षी, शरदराव यांच्यासारखा व्यासंग असला तर कदाचित ग्रेसांच्या कविता कळतील. पण अस्मादिकांचा व्यासंग 'ऊंगली में अंगुठी' पासून 'एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं, तू हैं...' पर्यंतच जातो. पोट आवळून गाणी म्हणणारे मो. अझीज, शब्बीर कुमार यांना कुणी प्रशंसक नकोत काय? ;-)

In reply to by मारवा

सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
+१११११११११ ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....

मारवा 13/10/2014 - 13:24
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

प्यारे१ 13/10/2014 - 16:39
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. व्यासंगाबद्दल सलाम. बघ रे, बबन्या, बघ. असा व्यासंग करायचा असतो. नाहीतर तू.... (हे स्वगत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी)

In reply to by प्यारे१

मारवा 13/10/2014 - 17:22
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.