मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फरसाण

अविनाशकुलकर्णी ·

पैसा Wed, 10/08/2014 - 21:49
मला हल्ली नवा धागा म्हटला की धडकीच भरते! धाग्याच्या नावात फरसाण बघून वाटले आता काय गुजरात्यांना शिव्याशाप दिलेत की काय! पण नाही! इतक्या साध्या सरळ धाग्यासाठी अकुंना धन्यवाद! फोटो आवडले. आता कुटा फर्साण! =))

In reply to by सुहास..

प्रमोद देर्देकर गुरुवार, 10/09/2014 - 12:01
अरे सुहास काय विचारतोयस? तुला माहित नाही का अकुकाकांची खासीयत. एकदा का धागा टाकला के की ते परत त्या धाग्यावर येत नाहीत.

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 22:11
लहाणपणी वाण्याच्या दुकानातील काचेच्या बरण्यांमधले फरसाण एखाद्यावेळेसच खरेदी केले जायचे. आमच्या शहरातील सर्वात मोठ्या भारतीय दुकानात रांजणांमध्ये फरसाणाचे विविध पदार्थ ठेवलेले असतात. हवं तसं मिश्रण एकत्र करून विकत घ्या. पूर्वी मी जंक फूड म्हणून टाळायचो. एकदा खाऊन पाहिल्यावर आता नियमीतपणे विकत आणतो.

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 22:52
फरसाणमध्ये भरपूर कांदा कापून, जमल्यास चवीनुसार टॉमेटोही चिरा जरा, असे ते मिश्रण पावात भरून कच्छी दाबेली सारखे खायचे.. बेस्ट .. सुका मिसळपाव सुद्धा बोलू शकतो याला :)

In reply to by रेवती

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 10:59
आमच्याइथे मागल्यावर्षीपासून चितळ्यांचे फरसाण मिळायला लागलेय.
आमच्या इथे मात्र नेहमी बेसनाचेच फरसाण मिळते

पिवळा डांबिस Wed, 10/08/2014 - 23:02
महाराष्ट्रात फरसाण खावं ते मुंबईत! ते ही सेन्ट्रल लाईनवर घाटकोपर, मुलुंड तसंच वेस्टर्न लाइनवर अंधेरी, मालाड असल्या नामांकित उपनगरात!!! माझी वैयक्तिक आवड म्हणजे मुलुंड वेस्ट्चं स्टेशन जवळचं कोठारीचं फरसाण!!! पठ्ठ्या किती दशकं फरसाण विकतोय माहिती नाही पण चाळीस वर्षांपूर्वी त्याचं दुकान जुनं, म्हणजे दुकानावरची पाटीबिटी झिजून तुटून गेलेली, असं होतं! पण फरसाणाच्या चवीला तोड नाही!!! अजूनही प्रत्येक भारतभेटीत त्याचं किलोच्या किलो फरसाण वाहून इथे आणतो!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सुबोध खरे गुरुवार, 10/09/2014 - 12:15
+ १०० मुलुंडला मी ४७ वर्षे राहत आलो आहे( मधली २३ वर्षे लष्करात असल्याने जाऊन येउन) परंतु त्या दुकानाचे नाव आजही मला माहित नाही.ते ज्या इमारतीत आहे तिचे नाव कोठारी निवास आहे त्यामुळे त्या दुकानाला कोठारी निवास, कोठारीचं फरसाण अशी नावे आहेत. तो फरसाण बाजूच्याच दुकानात तळतो. त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. त्या फरसाणाचा खप भरपूर असल्याने तेथे शिळे फरसाण कधीच मिळत नाही. शिवाय फ़र्सनबरोबर मिळणारी पपई च्या काचर्या घातलेली चटणी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अशी चटणी एक तर गुजराती फरसाण वाल्यांकडे मिळते किंवा थेट सौराष्ट्रातच मिळते.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Fri, 10/10/2014 - 11:17
त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. खरे साहेब, आपल्या दुकानदारावर मी कुठलाही आरोप करीत नाहीये. आणि कुठलेही सरसकटीकरणही करीत नाहीए. माझा अनुभव सांगतो आहे. चांगल्या ब्रँडेड तेलाच्या डब्यांना भंगारात बर्‍यापैकी किमत येते फक्त अट असते डब्याला अगदी बारीक भोक पाडून (खिळ्याने वगैरे) त्यातील तेल काढून घ्यायचे आणि डबा खराब करायचा नाही. आठवड्यातून एकदा एक माणूस येऊन सर्व डबे घेऊन जातो अर्थात तुम्हाला चांगली किंमत देऊनच. शिवाय तुमच्याकडचे वापरलेले, काळे पडलेले तेल सुद्धा विकलं जातं. ह्या काळ्या पडलेल्या तेलात कसले तरी केमिकल मिसळले कि त्यातील कार्बन (तेल काळे करणारा घटक) वेगळा होऊन तळाशी बसतो. वरचे अल्मोस्ट स्वच्छ दिसणारे तेल त्या वापरलेल्या ब्रँडेड डब्यात भरून ते बेमालूम 'सील' केले जातात. हे वापरलेले तेल अर्ध्या किमतीत विकले जाते. बघणार्‍याला ब्रँडेड डबे दिसतात आणि 'चांगले' तेल वापरत असल्यावर विश्वास बसतो. ह्या तेलात, ते स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या, केमिकलचे अंश असतात जे आपल्या आरोग्याला अत्यंत धोकादायक असतात. सर्व उपहारगृह व्यावसायिक असे तेल वापरतात असे नाही. पण बहुतेक जणं वरच्या कमाईसाठी ब्रॅंडेड तेलाचे डबे अशा एजंटांना विकतात आणि ह्या धोकादायक भेसळीला हातभार लावतात. असे तेल खुपवेळा रस्त्यावच्या वडापाव गाड्यांवर, ऑम्लेट, भुर्जीपाव गाड्यांवर, रस्त्याच्या कडेच्या चायनिज गाड्यांवर विकले जाते. टपरी टाईप उपहारगृह सुद्धा वापरत असावीत असा माझा संशय आहे. हा प्रतिसाद मागेही एकदा तुमच्याच एका प्रतिसादावर दिला होता. नव्याने देण्याचे कारण नविन सदस्यांच्या माहितीसाठी आणि जुन्या सदस्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी दिला आहे. वाचकांनी बाहेरचे जंक फुड वगैरे खाताना काळजी घ्यावी ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 22:02
तुम्ही डिसक्लेमर दिलेला आहेच. आणि कोण कसलं तेल वापरत असेल ते आजकालच्या काळात ते कुणी सांगावं? परंतु कोठारी फरसाणच्या संदर्भातला अनुभव म्हणून सांगावसं वाटतं की त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... असो.

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sat, 10/11/2014 - 03:53
त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... वाचून आनंदच झाला. कधी काळी आलोच तिथे तर मीही विश्वासाने कोठारींकडून फरसाण घेईन. माझा उद्देश आहे की, कांही ठिकाणी, कांही संशयास्पद आढळलं तर काळजी घ्या. सगळेच कोठारी नसतात.

In reply to by पिवळा डांबिस

नाटक्या गुरुवार, 10/09/2014 - 23:28
घाटकोपरला हिंगवाला लेन बहुदा. मस्त फरसाण मिळायचे.. आठवड्यातून एकदातरी वारी व्हायची...

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 02:44
वॉव! ग्रेट माईन्ड्स थिंक अलाईक!!!!!!!! :) मिपावरचे दिग्गज माझ्या मताशी सहमत असलेले पाहून धन्य झालो! खरेडॉक्टर, नाटक्या, तुम्हाला अनेक धन्यवाद! (आता बाकीच्या चिल्लरपिल्लरांना घालू देत काय गोंधळ घालायचाय तो!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 04:31
मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का पि डां काका. उगा आपण रहात असलेल्या लाईनला लागून शेवटचं स्टेशन म्हणजे जग संपतं असं नाही. (फुल्ल पेटती मशाल. राकेलच्या बुधल्यासकट ) आमच्या पाचगणीच्या लक्ष्मीविलास हॉटेल (दवे बरं का दवे) चं नाहीतर राजपुरे चं फरसाण खाऊन बघा. नाय आवडलं तर नाव बदलेन. (स्वगतः ...... अहो स्वगत आहे ना? तुम्हाला कसं कळणार?) थोडक्यात, गावागणिक फरसाणची, फॉर दॅट मॅटर कुठल्याही पदार्थाची चव बदलते. लहानपणापासून त्याच चवीची सवय लागलेले आपण थोडीच्च दुसर्‍या कशाला चांगलं म्हणणार आहोत? पदार्थाच्या चवीबरोबर आपण चघळतो आपले 'ते' दिवस. खरंतर ते आपल्या आवडीचे असतात. म्हणून अमुक एक लई भारी आणि तमुक एक बरा. चालायचंच!

In reply to by पैसा

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 10:24
पिडांच्या फुडे कोण कितें उलयतलो?
आय अ‍ॅम टेकिंग धिस अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट!!! :) अ‍ॅन्ड, थॅन्क यू सो व्हेरी मच, फॉर द कॉम्प्लिमेंट!! आय अ‍ॅम ग्रेटफुल!!

In reply to by पिवळा डांबिस

+१०००००० अगदी अगदी लहानपणापासून कोठारीचे फरसाण खाल्ले आहे, आजही भारतवारीत माहेरी गेल्यावर कोठारीकडचेच फरसाण आणते व इथेसुद्धा घेऊन येतेच. खरे सर म्हणतात तसेच पपईची लच्छेदार चटणी तर क्या बात है. तसेच बोरीवली-दहिसरच्यामध्ये प्रकाश फरसाणवाला आहे त्याच्याकडे मिळणारा कॉर्न चिवडा, पोह्यांचा चिवडा ताजा,चविष्ट असतो, तसेच दहिसर पूर्वेला Misquitta Nagar ला फरसाणमार्ट आहे (नाव आठवत नाही) तिथे मिळणारी कचोरी, भावनगरी शेव, गाठिया व डिंकाचे लाडू अगदी तोंपासू आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 11:49
आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण ज्या तांब्यातून पाडली गेली तो तांब्या- अर्थात भांडे..का लपविता?

विकास गुरुवार, 10/09/2014 - 01:34
धाग्याकर्ताने धाग्यात चितळे आणि काका हलवाईंचे नाव दोनदा का आणले अशी मला उगाच शंका आली. फरसाणला इंग्रजीत मिक्शर म्हणलेले पाहीले आहे. मला फरसाण आवडते भेळ आणि मिसळीवर पण फरसाण चांगले लागते. फरसाणात कांदा घालून कोणी खाल्ले आहे का? फरसाण कुठल्या तेलात केलेले असते माहीत नाही. पण एकंदरीतच त्यात फॅट असावे असे वाटते. म्हणून ते कमी खावे. असो, याहून जास्त मोठा निबंध लिहीता येईल असे वाटत नाही.

कंजूस गुरुवार, 10/09/2014 - 07:44
दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक).आमच्या बाल्कनीत दहा वर्षे येणारा कावळा फक्त फरसाणच खातो सकाळी आठ आणि दुपारी चार वाजता.

In reply to by कंजूस

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:30
दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक). सौराष्ट्र का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 09:54
मिपाकर गुजरातमध्ये गेलेले दिसत नाहीत वाटते... फरसाण खावे ते राजकोट,भावनगरला. ८०च्या दशकात गेलो होतो आम्ही तिकडे. उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे.

In reply to by काळा पहाड

प्रदीप गुरुवार, 10/09/2014 - 12:11
माई जुन्यापुराण्या आहेत... म्हणजे तश्या त्या असाव्यात, कारण सर्वांनाच त्या अधिकारवाणीने अरे-तुरे करतात. तेव्हा त्या कदाचित १८८० च्या दशकातही तेथे गेल्या असण्याची शक्यता आहे!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विनोद१८ Wed, 10/22/2014 - 23:39
...आत्ताच्या ह्या दशकात तिकडे 'मोदीछाप' उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे. असे नान्याने मला एकदा हळुच सांगितले होते. तो म्हणे तिकडे हल्ली वरचेवर जात असतो, हे खरे आहे काय ???

त्रिवेणी गुरुवार, 10/09/2014 - 11:47
व्यक्ति:श मला चितळे, काका हलवाई यांच्याकडचे फरसाण नाही आवडत. फारच मिळमिळत असतात. कराचीवालाची जाड शेव मस्त असते. तीच मी शेवभाजी साठी सुद्धा वापरते.

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 11:54
खरं तर गुजराती लोक तशा प्रकारच्या सगळ्याच नाश्त्याला 'फरसाण' असे म्हणतात. फक्त मुंबई-पुण्याकडे या मिक्स्चरला 'फरसाण' म्हणतात. 'फरसाण' नांवाने जे मिळते त्याहीपेक्षा चविष्ट मिक्स्चर खायचे असेल तर ' शेव खमणी' खाऊन बघा. बडोदा-अमदाबादला उत्तम चवीची मिळते.

In reply to by तिमा

प्रदीप गुरुवार, 10/09/2014 - 12:17
आपण ज्याला फरसाण असे संबोधतो, त्याला गुजराती 'फाफडा' म्हणतात. ताटात 'डाव्या व मधल्या' बाजूला जे जे काही असते, म्हणजे लोणची, चटण्या, भजी, ढोकळा इत्यादी. -- ह्या सगळ्याला मिळून 'फरसाण' म्हटले जाते. मी अहमदाबादेत पूर्वी रहात होतो, तेव्हा आमच्या जवळच एक नवे फरसाणचे दुकान उघडले. त्याचा गल्लीच्या कोपर्‍याबर 'फरसाण नो दरियो' व त्याखाली दुकानाच्या दिशेने बाण--असा बिलबोर्ड लावला होता, तो ह्या लेखाच्या निमीत्ताने आठवला.

In reply to by प्रदीप

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 12:35
प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; जेवणातील तळलेल्या विषेषतः खार्‍या-तिखट पदार्थाला उदा : पापड, समोसे , गाठेया ,कचोरी , पात्रा , ढोकळा ,या सर्वाना फरसाण असेच सम्बोधतात. आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो.

In reply to by विजुभाऊ

प्रदीप Fri, 10/10/2014 - 10:54
माझी एक चूक झाली होती, लोणची- चटण्या इ. 'अथाणूं' म्हटले जाते-- ते 'फरसाण'चा भाग नव्हेत. आणि तुम्ही लिहील्याप्रमाणे जेवणातील तळलेल्या,खार्‍या-तिखट पदार्थांना फरसाण असे संबोधतात.

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 22:32
आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो
गडी अंगानं किरकोळ, न आडवा, त्याच्या काव्यात सातारवी गोडवा, गंऽऽ त्याच्या काव्यात सातारवी गोडवा... हसरा मुखडा, काळजाचा तुकडा मिपावरी रुतला, गं बाई बाई, मिपावरी रुतला!!! हितंबी दिस्तोय, तिथंबी दिस्तोय, शोधू नको, शोधू नको, शोधू नको.... बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Wed, 10/22/2014 - 18:49
बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!
ओ हायच मी पक्का घाटी. कृष्णेच्या घाटावरचा. उगाच डोंबोली अन ठाणे असल्या बीनघाटाच्या गावातला नाय पिडां काका कदी येताय हिकडं.....

सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 12:02
आमचे मत नाशिककर फरसाण, एच्.ए. कॉलनी पिंपरी १ लंबर परदेशी फरसाण, गांधी पेठ, चिंचवड्गाव. २ नंबर

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 12:25
पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण? पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव सारखाच पुणेरी फरसाण हा विनोदाचा विषय आहे.

In reply to by काळा पहाड

सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 14:17
पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे फरक आहे. खरे खवय्ये गावांवरुन नाही तर प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन, चाखुन मत बनवतात,

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु Fri, 10/10/2014 - 11:09
कुठे आहे? एकदा भेट द्यावी काय? नेह्मीचे परदेशीपेक्षा जरा बदल म्हणून.

कंजूस गुरुवार, 10/09/2014 - 13:28
पुण्याच्या मंडळींनी या धाग्यास टक्कर म्हणून मिठाईवर लवकर धागा याने डोमेननेम रेजिस्टर करावे अन्यथा कोणीतरी ढापेल आणि पुणेरी आत्मे अतृप्त राहतील चितळे,काका आणि सिरवी आहेतच सुरूवात करण्यासाठी.

गवि गुरुवार, 10/09/2014 - 14:25
नडियादी भुसा आणि महाबळेश्वर मिक्स हे दोन फरसाणप्रकार उत्तम. कोंककातले फरसाण इन जनरल उजवे. गणपतीपुळ्याला मंदिराबाहेर लागून जी मिसळ नाश्त्याची दुकाने आहेत तिथे गेल्यास नक्की दोनेक किलो ष्टाक भरुन आणावा.

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:31
सदाशिव पेठेत एस पी कॉलेज समोर एक भेळेचे दुकान आहे ( हो तेच ते ; आरशात सुलट दिसावीत म्हणून भिंतीवर उलटी पाटी लावलेले" ) तेथे फरसाण खाऊन बघा. अर्थात पुण्यात क्याम्पात लाल देवळाजवळ एक मोठे भावनगरी दुकान आहे. तेथे भरपूर व्हरायटी मिळते.

In reply to by विलासराव

विनोद१८ Wed, 10/22/2014 - 23:55
फरसाणाशिवाय त्याच्याकडे एकदा शेवबुंदीसुद्धा खाउन बघा, अप्रतिम चव. त्याने बाजुलाच एक काउंटर चालु केलेय चाट व फास्ट फुड्चे तिथले जंबो बटाटे वडे व सामोसे तसेच उत्तम दर्जाचे व चवीचे दहीवडे न चुकता खावेत.

वा विलासराव तुम्ही जुन्या आठवांनी ताज्या केल्यात कुर्ला वेस्ट ला स्टेशन जवळ लहान पणापासून माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग दीपक फरसाण ह्यांची खासियत म्हणजे शेंदरी रंगाच्या जिलब्या ताज्या ताज्या गरमागरम जिलब्या खाण्यासाठी तेथे दिवस रात्र गर्दी असते , माझे बालपण डोंबिवली मध्ये गेले सुट्टीत कुर्ला येथे आल्यावर पहिले जिलब्या खाणे ठरलेले असायचे तेही पत्रावळी मध्ये बांधून त्यामुळे पाक सांडत नाही. इतर फरसाण पण लाजवाब

बोका-ए-आझम Fri, 10/10/2014 - 12:41
गुजरातमध्ये आणि आता मुंबईत पण - थाळीमधल्या तळणीच्या तिखट पदार्थांना सरसकट फरसाण हा शब्द वापरला जातो - समोसा, कचोरी, ढोकळा, खमण, तिरंगी - हे सगळं फरसाण यातच मोडतं. बाकी तसं फरसाण म्हणाल तर दर शनिवारी आमच्या इथे शिवाजी पार्कात फरसाणवाला चक्कर मारतो. निव्वळ अप्रतिम! शिवाय छेडा, रोका आणि ब्रिजवासी या त्रयीने आज गेली ५०-६० वर्षे तरी आमचा हा चस्का पुरा केलेला आहे!दादरला रानडे रोडवर कच्छी फरसाण पण सुंदर!

रमेश आठवले Fri, 10/10/2014 - 23:28
गुजरात मधील काही भागात फरसाण ला पर्चुरण असेही संबोधतात. लहानपणी या नावाने खाल्ले आहे.

असंका Sat, 10/11/2014 - 11:06
फरसाणात चिवडा जास्त असावा की फाफडा? दाणे कमी असावेत की जास्त? चिवडा मक्याचा हवा की जाड पोह्यांचा? डाळं कमी हवं की जास्त? फरसाण तयार घ्यावं की हवं तसं मिश्रण बन्वून घ्यावं? मनुका जास्त असाव्यात की काजू? बारीक शेव किती बारीक असावी? भडभुंजाकडचं फरसाण घ्यावं की घेऊ नये? अर्थात हे मी माझ्यासाठी विचारत नाहिये...उगाच एक आपलाही शेर असावा म्हणून!!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Mon, 10/13/2014 - 21:49
=)) आदर्श इंधन कुठे मिळते? आदर्श शाळेत (मिरजेतली इपॉनिमस शाळा). असे आमच्या सरांनी एकदा सांगितल्याचे आठवले. =))

कंजूस Tue, 10/14/2014 - 16:00
तेलातली प्रामाणिक भेसळचा पेठकरकाकांचा अनुभव खरा आहे. मी पूर्वी घडयाळे दुरुस्तीनिमित्ताने वेगळी तेले वापरून पाहायचो. एका एमआईडीसीला लागणाऱ्या तेल विकणाऱ्या दुकानात गेलो होतो. मी अर्धा लिटरच मागितल्याने दुकानदाराने विचारले कशाला पाहिजे ?वाणी आमच्याकडून नेतात गोडेतेलात मिसळायला. 'गोडा तेला'(?)तली भेसळ हा गुन्हा होऊ शकत नाही परंतू 'शेंगदाणा तेला'तल्या भेसळीबद्दल खटला भरता येतो. फरसाणात भेसळ केल्याबद्दल माफ करा.

In reply to by प्रोलिफिकगाय

विनोद१८ गुरुवार, 10/23/2014 - 00:07
मुलुंड स्टेशनहुन पाच रस्त्याकडे जाताना डाव्या हाताला पोलीस स्टेशनच्यापुढे कोपर्‍यावरचे दुकान.

In reply to by प्रोलिफिकगाय

सुबोध खरे गुरुवार, 10/30/2014 - 20:33
मुलुंड स्टेशन पश्चिम ला उतरल्यावर डावीकडे वळून भांडुपच्या दिशेने जवाहरलाल नेहरू रोड कडे चालायला सुरुवात करा.दोन मिनिटाच्या अंतरावर डावीकडे कोपर्यावर CCD दिसेल त्याच्या समोरच्या बाजूला चौकाच्या कोपर्यावर असलेले फरसाण मार्ट म्हणजे कोठारी निवास्चे फरसाण मार्ट. बर्याचदा रिक्षाची रंग तिथपर्यंत पोहोचते इतके स्टेशनच्या जवळ आहे. तितक्याच अंतरावर पूर्वेला माझा दवाखाना सुद्धा आहे. माझ्या वेळेत आलात तर फरसाण माझ्यातर्फे. (सर्व मिपाकरांना खुली ऑफर)

पैसा Wed, 10/08/2014 - 21:49
मला हल्ली नवा धागा म्हटला की धडकीच भरते! धाग्याच्या नावात फरसाण बघून वाटले आता काय गुजरात्यांना शिव्याशाप दिलेत की काय! पण नाही! इतक्या साध्या सरळ धाग्यासाठी अकुंना धन्यवाद! फोटो आवडले. आता कुटा फर्साण! =))

In reply to by सुहास..

प्रमोद देर्देकर गुरुवार, 10/09/2014 - 12:01
अरे सुहास काय विचारतोयस? तुला माहित नाही का अकुकाकांची खासीयत. एकदा का धागा टाकला के की ते परत त्या धाग्यावर येत नाहीत.

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 22:11
लहाणपणी वाण्याच्या दुकानातील काचेच्या बरण्यांमधले फरसाण एखाद्यावेळेसच खरेदी केले जायचे. आमच्या शहरातील सर्वात मोठ्या भारतीय दुकानात रांजणांमध्ये फरसाणाचे विविध पदार्थ ठेवलेले असतात. हवं तसं मिश्रण एकत्र करून विकत घ्या. पूर्वी मी जंक फूड म्हणून टाळायचो. एकदा खाऊन पाहिल्यावर आता नियमीतपणे विकत आणतो.

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 22:52
फरसाणमध्ये भरपूर कांदा कापून, जमल्यास चवीनुसार टॉमेटोही चिरा जरा, असे ते मिश्रण पावात भरून कच्छी दाबेली सारखे खायचे.. बेस्ट .. सुका मिसळपाव सुद्धा बोलू शकतो याला :)

In reply to by रेवती

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 10:59
आमच्याइथे मागल्यावर्षीपासून चितळ्यांचे फरसाण मिळायला लागलेय.
आमच्या इथे मात्र नेहमी बेसनाचेच फरसाण मिळते

पिवळा डांबिस Wed, 10/08/2014 - 23:02
महाराष्ट्रात फरसाण खावं ते मुंबईत! ते ही सेन्ट्रल लाईनवर घाटकोपर, मुलुंड तसंच वेस्टर्न लाइनवर अंधेरी, मालाड असल्या नामांकित उपनगरात!!! माझी वैयक्तिक आवड म्हणजे मुलुंड वेस्ट्चं स्टेशन जवळचं कोठारीचं फरसाण!!! पठ्ठ्या किती दशकं फरसाण विकतोय माहिती नाही पण चाळीस वर्षांपूर्वी त्याचं दुकान जुनं, म्हणजे दुकानावरची पाटीबिटी झिजून तुटून गेलेली, असं होतं! पण फरसाणाच्या चवीला तोड नाही!!! अजूनही प्रत्येक भारतभेटीत त्याचं किलोच्या किलो फरसाण वाहून इथे आणतो!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सुबोध खरे गुरुवार, 10/09/2014 - 12:15
+ १०० मुलुंडला मी ४७ वर्षे राहत आलो आहे( मधली २३ वर्षे लष्करात असल्याने जाऊन येउन) परंतु त्या दुकानाचे नाव आजही मला माहित नाही.ते ज्या इमारतीत आहे तिचे नाव कोठारी निवास आहे त्यामुळे त्या दुकानाला कोठारी निवास, कोठारीचं फरसाण अशी नावे आहेत. तो फरसाण बाजूच्याच दुकानात तळतो. त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. त्या फरसाणाचा खप भरपूर असल्याने तेथे शिळे फरसाण कधीच मिळत नाही. शिवाय फ़र्सनबरोबर मिळणारी पपई च्या काचर्या घातलेली चटणी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. अशी चटणी एक तर गुजराती फरसाण वाल्यांकडे मिळते किंवा थेट सौराष्ट्रातच मिळते.

In reply to by सुबोध खरे

प्रभाकर पेठकर Fri, 10/10/2014 - 11:17
त्यासाठी वापरलेले रिफाईण्ड गोडे तेलाचे डबे आपल्याला समोर दिसतात. खरे साहेब, आपल्या दुकानदारावर मी कुठलाही आरोप करीत नाहीये. आणि कुठलेही सरसकटीकरणही करीत नाहीए. माझा अनुभव सांगतो आहे. चांगल्या ब्रँडेड तेलाच्या डब्यांना भंगारात बर्‍यापैकी किमत येते फक्त अट असते डब्याला अगदी बारीक भोक पाडून (खिळ्याने वगैरे) त्यातील तेल काढून घ्यायचे आणि डबा खराब करायचा नाही. आठवड्यातून एकदा एक माणूस येऊन सर्व डबे घेऊन जातो अर्थात तुम्हाला चांगली किंमत देऊनच. शिवाय तुमच्याकडचे वापरलेले, काळे पडलेले तेल सुद्धा विकलं जातं. ह्या काळ्या पडलेल्या तेलात कसले तरी केमिकल मिसळले कि त्यातील कार्बन (तेल काळे करणारा घटक) वेगळा होऊन तळाशी बसतो. वरचे अल्मोस्ट स्वच्छ दिसणारे तेल त्या वापरलेल्या ब्रँडेड डब्यात भरून ते बेमालूम 'सील' केले जातात. हे वापरलेले तेल अर्ध्या किमतीत विकले जाते. बघणार्‍याला ब्रँडेड डबे दिसतात आणि 'चांगले' तेल वापरत असल्यावर विश्वास बसतो. ह्या तेलात, ते स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या, केमिकलचे अंश असतात जे आपल्या आरोग्याला अत्यंत धोकादायक असतात. सर्व उपहारगृह व्यावसायिक असे तेल वापरतात असे नाही. पण बहुतेक जणं वरच्या कमाईसाठी ब्रॅंडेड तेलाचे डबे अशा एजंटांना विकतात आणि ह्या धोकादायक भेसळीला हातभार लावतात. असे तेल खुपवेळा रस्त्यावच्या वडापाव गाड्यांवर, ऑम्लेट, भुर्जीपाव गाड्यांवर, रस्त्याच्या कडेच्या चायनिज गाड्यांवर विकले जाते. टपरी टाईप उपहारगृह सुद्धा वापरत असावीत असा माझा संशय आहे. हा प्रतिसाद मागेही एकदा तुमच्याच एका प्रतिसादावर दिला होता. नव्याने देण्याचे कारण नविन सदस्यांच्या माहितीसाठी आणि जुन्या सदस्यांच्या आठवणी ताज्या करण्यासाठी दिला आहे. वाचकांनी बाहेरचे जंक फुड वगैरे खाताना काळजी घ्यावी ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 22:02
तुम्ही डिसक्लेमर दिलेला आहेच. आणि कोण कसलं तेल वापरत असेल ते आजकालच्या काळात ते कुणी सांगावं? परंतु कोठारी फरसाणच्या संदर्भातला अनुभव म्हणून सांगावसं वाटतं की त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... असो.

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sat, 10/11/2014 - 03:53
त्याचं फरसाण आजवर आमच्या घरातल्या तीन पिढ्यांनी खाल्लेलं आहे, आता चौथी खातेय. पण ते खाल्ल्यामुळे कुणालाही काहीही धाड भरलेली नाही... वाचून आनंदच झाला. कधी काळी आलोच तिथे तर मीही विश्वासाने कोठारींकडून फरसाण घेईन. माझा उद्देश आहे की, कांही ठिकाणी, कांही संशयास्पद आढळलं तर काळजी घ्या. सगळेच कोठारी नसतात.

In reply to by पिवळा डांबिस

नाटक्या गुरुवार, 10/09/2014 - 23:28
घाटकोपरला हिंगवाला लेन बहुदा. मस्त फरसाण मिळायचे.. आठवड्यातून एकदातरी वारी व्हायची...

In reply to by पिवळा डांबिस

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 02:44
वॉव! ग्रेट माईन्ड्स थिंक अलाईक!!!!!!!! :) मिपावरचे दिग्गज माझ्या मताशी सहमत असलेले पाहून धन्य झालो! खरेडॉक्टर, नाटक्या, तुम्हाला अनेक धन्यवाद! (आता बाकीच्या चिल्लरपिल्लरांना घालू देत काय गोंधळ घालायचाय तो!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 04:31
मुंबईच्या बाहेर जग आहे बरं का पि डां काका. उगा आपण रहात असलेल्या लाईनला लागून शेवटचं स्टेशन म्हणजे जग संपतं असं नाही. (फुल्ल पेटती मशाल. राकेलच्या बुधल्यासकट ) आमच्या पाचगणीच्या लक्ष्मीविलास हॉटेल (दवे बरं का दवे) चं नाहीतर राजपुरे चं फरसाण खाऊन बघा. नाय आवडलं तर नाव बदलेन. (स्वगतः ...... अहो स्वगत आहे ना? तुम्हाला कसं कळणार?) थोडक्यात, गावागणिक फरसाणची, फॉर दॅट मॅटर कुठल्याही पदार्थाची चव बदलते. लहानपणापासून त्याच चवीची सवय लागलेले आपण थोडीच्च दुसर्‍या कशाला चांगलं म्हणणार आहोत? पदार्थाच्या चवीबरोबर आपण चघळतो आपले 'ते' दिवस. खरंतर ते आपल्या आवडीचे असतात. म्हणून अमुक एक लई भारी आणि तमुक एक बरा. चालायचंच!

In reply to by पैसा

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 10:24
पिडांच्या फुडे कोण कितें उलयतलो?
आय अ‍ॅम टेकिंग धिस अ‍ॅज अ कॉम्प्लिमेंट!!! :) अ‍ॅन्ड, थॅन्क यू सो व्हेरी मच, फॉर द कॉम्प्लिमेंट!! आय अ‍ॅम ग्रेटफुल!!

In reply to by पिवळा डांबिस

+१०००००० अगदी अगदी लहानपणापासून कोठारीचे फरसाण खाल्ले आहे, आजही भारतवारीत माहेरी गेल्यावर कोठारीकडचेच फरसाण आणते व इथेसुद्धा घेऊन येतेच. खरे सर म्हणतात तसेच पपईची लच्छेदार चटणी तर क्या बात है. तसेच बोरीवली-दहिसरच्यामध्ये प्रकाश फरसाणवाला आहे त्याच्याकडे मिळणारा कॉर्न चिवडा, पोह्यांचा चिवडा ताजा,चविष्ट असतो, तसेच दहिसर पूर्वेला Misquitta Nagar ला फरसाणमार्ट आहे (नाव आठवत नाही) तिथे मिळणारी कचोरी, भावनगरी शेव, गाठिया व डिंकाचे लाडू अगदी तोंपासू आहेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 11:49
आत्मूस, जिलबी दिस्तेय खरी पण ज्या तांब्यातून पाडली गेली तो तांब्या- अर्थात भांडे..का लपविता?

विकास गुरुवार, 10/09/2014 - 01:34
धाग्याकर्ताने धाग्यात चितळे आणि काका हलवाईंचे नाव दोनदा का आणले अशी मला उगाच शंका आली. फरसाणला इंग्रजीत मिक्शर म्हणलेले पाहीले आहे. मला फरसाण आवडते भेळ आणि मिसळीवर पण फरसाण चांगले लागते. फरसाणात कांदा घालून कोणी खाल्ले आहे का? फरसाण कुठल्या तेलात केलेले असते माहीत नाही. पण एकंदरीतच त्यात फॅट असावे असे वाटते. म्हणून ते कमी खावे. असो, याहून जास्त मोठा निबंध लिहीता येईल असे वाटत नाही.

कंजूस गुरुवार, 10/09/2014 - 07:44
दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक).आमच्या बाल्कनीत दहा वर्षे येणारा कावळा फक्त फरसाणच खातो सकाळी आठ आणि दुपारी चार वाजता.

In reply to by कंजूस

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:30
दादर कबुतरखाना डि'सिल्वा हा०स्कूल समोरचं फरसाण(=भूसा)+तळलेल्या मिरच्या +पपईचे तळलेले काप (पाचक). सौराष्ट्र का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 09:54
मिपाकर गुजरातमध्ये गेलेले दिसत नाहीत वाटते... फरसाण खावे ते राजकोट,भावनगरला. ८०च्या दशकात गेलो होतो आम्ही तिकडे. उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे.

In reply to by काळा पहाड

प्रदीप गुरुवार, 10/09/2014 - 12:11
माई जुन्यापुराण्या आहेत... म्हणजे तश्या त्या असाव्यात, कारण सर्वांनाच त्या अधिकारवाणीने अरे-तुरे करतात. तेव्हा त्या कदाचित १८८० च्या दशकातही तेथे गेल्या असण्याची शक्यता आहे!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विनोद१८ Wed, 10/22/2014 - 23:39
...आत्ताच्या ह्या दशकात तिकडे 'मोदीछाप' उत्तम प्रतीचे फरसाण्,गाठी,पापडी मिळते तेथे. असे नान्याने मला एकदा हळुच सांगितले होते. तो म्हणे तिकडे हल्ली वरचेवर जात असतो, हे खरे आहे काय ???

त्रिवेणी गुरुवार, 10/09/2014 - 11:47
व्यक्ति:श मला चितळे, काका हलवाई यांच्याकडचे फरसाण नाही आवडत. फारच मिळमिळत असतात. कराचीवालाची जाड शेव मस्त असते. तीच मी शेवभाजी साठी सुद्धा वापरते.

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 11:54
खरं तर गुजराती लोक तशा प्रकारच्या सगळ्याच नाश्त्याला 'फरसाण' असे म्हणतात. फक्त मुंबई-पुण्याकडे या मिक्स्चरला 'फरसाण' म्हणतात. 'फरसाण' नांवाने जे मिळते त्याहीपेक्षा चविष्ट मिक्स्चर खायचे असेल तर ' शेव खमणी' खाऊन बघा. बडोदा-अमदाबादला उत्तम चवीची मिळते.

In reply to by तिमा

प्रदीप गुरुवार, 10/09/2014 - 12:17
आपण ज्याला फरसाण असे संबोधतो, त्याला गुजराती 'फाफडा' म्हणतात. ताटात 'डाव्या व मधल्या' बाजूला जे जे काही असते, म्हणजे लोणची, चटण्या, भजी, ढोकळा इत्यादी. -- ह्या सगळ्याला मिळून 'फरसाण' म्हटले जाते. मी अहमदाबादेत पूर्वी रहात होतो, तेव्हा आमच्या जवळच एक नवे फरसाणचे दुकान उघडले. त्याचा गल्लीच्या कोपर्‍याबर 'फरसाण नो दरियो' व त्याखाली दुकानाच्या दिशेने बाण--असा बिलबोर्ड लावला होता, तो ह्या लेखाच्या निमीत्ताने आठवला.

In reply to by प्रदीप

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 12:35
प्रदीप जाजा. गुजराथी लोक ; जेवणातील तळलेल्या विषेषतः खार्‍या-तिखट पदार्थाला उदा : पापड, समोसे , गाठेया ,कचोरी , पात्रा , ढोकळा ,या सर्वाना फरसाण असेच सम्बोधतात. आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो.

In reply to by विजुभाऊ

प्रदीप Fri, 10/10/2014 - 10:54
माझी एक चूक झाली होती, लोणची- चटण्या इ. 'अथाणूं' म्हटले जाते-- ते 'फरसाण'चा भाग नव्हेत. आणि तुम्ही लिहील्याप्रमाणे जेवणातील तळलेल्या,खार्‍या-तिखट पदार्थांना फरसाण असे संबोधतात.

In reply to by विजुभाऊ

पिवळा डांबिस Fri, 10/10/2014 - 22:32
आपण फक्त शेव गाठीया वगैरे कोर्‍या मालाला फरसान म्हणतो
गडी अंगानं किरकोळ, न आडवा, त्याच्या काव्यात सातारवी गोडवा, गंऽऽ त्याच्या काव्यात सातारवी गोडवा... हसरा मुखडा, काळजाचा तुकडा मिपावरी रुतला, गं बाई बाई, मिपावरी रुतला!!! हितंबी दिस्तोय, तिथंबी दिस्तोय, शोधू नको, शोधू नको, शोधू नको.... बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Wed, 10/22/2014 - 18:49
बाटला गं बाई, बाटला!!!! बाटला गं बाई, बाटला!!!! घाट्यांत राहून हा विजू शहा बाटला, गं बाई बाटला!!!!
ओ हायच मी पक्का घाटी. कृष्णेच्या घाटावरचा. उगाच डोंबोली अन ठाणे असल्या बीनघाटाच्या गावातला नाय पिडां काका कदी येताय हिकडं.....

सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 12:02
आमचे मत नाशिककर फरसाण, एच्.ए. कॉलनी पिंपरी १ लंबर परदेशी फरसाण, गांधी पेठ, चिंचवड्गाव. २ नंबर

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 12:25
पुण्यातलं फरसाण हे कसलं फरसाण? पुणेरी मिसळ, पुणेरी वडापाव सारखाच पुणेरी फरसाण हा विनोदाचा विषय आहे.

In reply to by काळा पहाड

सौंदाळा गुरुवार, 10/09/2014 - 14:17
पुणे आणि पिंपरी चिंचवड्मधे फरक आहे. खरे खवय्ये गावांवरुन नाही तर प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन, चाखुन मत बनवतात,

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु Fri, 10/10/2014 - 11:09
कुठे आहे? एकदा भेट द्यावी काय? नेह्मीचे परदेशीपेक्षा जरा बदल म्हणून.

कंजूस गुरुवार, 10/09/2014 - 13:28
पुण्याच्या मंडळींनी या धाग्यास टक्कर म्हणून मिठाईवर लवकर धागा याने डोमेननेम रेजिस्टर करावे अन्यथा कोणीतरी ढापेल आणि पुणेरी आत्मे अतृप्त राहतील चितळे,काका आणि सिरवी आहेतच सुरूवात करण्यासाठी.

गवि गुरुवार, 10/09/2014 - 14:25
नडियादी भुसा आणि महाबळेश्वर मिक्स हे दोन फरसाणप्रकार उत्तम. कोंककातले फरसाण इन जनरल उजवे. गणपतीपुळ्याला मंदिराबाहेर लागून जी मिसळ नाश्त्याची दुकाने आहेत तिथे गेल्यास नक्की दोनेक किलो ष्टाक भरुन आणावा.

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:31
सदाशिव पेठेत एस पी कॉलेज समोर एक भेळेचे दुकान आहे ( हो तेच ते ; आरशात सुलट दिसावीत म्हणून भिंतीवर उलटी पाटी लावलेले" ) तेथे फरसाण खाऊन बघा. अर्थात पुण्यात क्याम्पात लाल देवळाजवळ एक मोठे भावनगरी दुकान आहे. तेथे भरपूर व्हरायटी मिळते.

In reply to by विलासराव

विनोद१८ Wed, 10/22/2014 - 23:55
फरसाणाशिवाय त्याच्याकडे एकदा शेवबुंदीसुद्धा खाउन बघा, अप्रतिम चव. त्याने बाजुलाच एक काउंटर चालु केलेय चाट व फास्ट फुड्चे तिथले जंबो बटाटे वडे व सामोसे तसेच उत्तम दर्जाचे व चवीचे दहीवडे न चुकता खावेत.

वा विलासराव तुम्ही जुन्या आठवांनी ताज्या केल्यात कुर्ला वेस्ट ला स्टेशन जवळ लहान पणापासून माझ्या बालपणाचा अविभाज्य भाग दीपक फरसाण ह्यांची खासियत म्हणजे शेंदरी रंगाच्या जिलब्या ताज्या ताज्या गरमागरम जिलब्या खाण्यासाठी तेथे दिवस रात्र गर्दी असते , माझे बालपण डोंबिवली मध्ये गेले सुट्टीत कुर्ला येथे आल्यावर पहिले जिलब्या खाणे ठरलेले असायचे तेही पत्रावळी मध्ये बांधून त्यामुळे पाक सांडत नाही. इतर फरसाण पण लाजवाब

बोका-ए-आझम Fri, 10/10/2014 - 12:41
गुजरातमध्ये आणि आता मुंबईत पण - थाळीमधल्या तळणीच्या तिखट पदार्थांना सरसकट फरसाण हा शब्द वापरला जातो - समोसा, कचोरी, ढोकळा, खमण, तिरंगी - हे सगळं फरसाण यातच मोडतं. बाकी तसं फरसाण म्हणाल तर दर शनिवारी आमच्या इथे शिवाजी पार्कात फरसाणवाला चक्कर मारतो. निव्वळ अप्रतिम! शिवाय छेडा, रोका आणि ब्रिजवासी या त्रयीने आज गेली ५०-६० वर्षे तरी आमचा हा चस्का पुरा केलेला आहे!दादरला रानडे रोडवर कच्छी फरसाण पण सुंदर!

रमेश आठवले Fri, 10/10/2014 - 23:28
गुजरात मधील काही भागात फरसाण ला पर्चुरण असेही संबोधतात. लहानपणी या नावाने खाल्ले आहे.

असंका Sat, 10/11/2014 - 11:06
फरसाणात चिवडा जास्त असावा की फाफडा? दाणे कमी असावेत की जास्त? चिवडा मक्याचा हवा की जाड पोह्यांचा? डाळं कमी हवं की जास्त? फरसाण तयार घ्यावं की हवं तसं मिश्रण बन्वून घ्यावं? मनुका जास्त असाव्यात की काजू? बारीक शेव किती बारीक असावी? भडभुंजाकडचं फरसाण घ्यावं की घेऊ नये? अर्थात हे मी माझ्यासाठी विचारत नाहिये...उगाच एक आपलाही शेर असावा म्हणून!!

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन Mon, 10/13/2014 - 21:49
=)) आदर्श इंधन कुठे मिळते? आदर्श शाळेत (मिरजेतली इपॉनिमस शाळा). असे आमच्या सरांनी एकदा सांगितल्याचे आठवले. =))

कंजूस Tue, 10/14/2014 - 16:00
तेलातली प्रामाणिक भेसळचा पेठकरकाकांचा अनुभव खरा आहे. मी पूर्वी घडयाळे दुरुस्तीनिमित्ताने वेगळी तेले वापरून पाहायचो. एका एमआईडीसीला लागणाऱ्या तेल विकणाऱ्या दुकानात गेलो होतो. मी अर्धा लिटरच मागितल्याने दुकानदाराने विचारले कशाला पाहिजे ?वाणी आमच्याकडून नेतात गोडेतेलात मिसळायला. 'गोडा तेला'(?)तली भेसळ हा गुन्हा होऊ शकत नाही परंतू 'शेंगदाणा तेला'तल्या भेसळीबद्दल खटला भरता येतो. फरसाणात भेसळ केल्याबद्दल माफ करा.

In reply to by प्रोलिफिकगाय

विनोद१८ गुरुवार, 10/23/2014 - 00:07
मुलुंड स्टेशनहुन पाच रस्त्याकडे जाताना डाव्या हाताला पोलीस स्टेशनच्यापुढे कोपर्‍यावरचे दुकान.

In reply to by प्रोलिफिकगाय

सुबोध खरे गुरुवार, 10/30/2014 - 20:33
मुलुंड स्टेशन पश्चिम ला उतरल्यावर डावीकडे वळून भांडुपच्या दिशेने जवाहरलाल नेहरू रोड कडे चालायला सुरुवात करा.दोन मिनिटाच्या अंतरावर डावीकडे कोपर्यावर CCD दिसेल त्याच्या समोरच्या बाजूला चौकाच्या कोपर्यावर असलेले फरसाण मार्ट म्हणजे कोठारी निवास्चे फरसाण मार्ट. बर्याचदा रिक्षाची रंग तिथपर्यंत पोहोचते इतके स्टेशनच्या जवळ आहे. तितक्याच अंतरावर पूर्वेला माझा दवाखाना सुद्धा आहे. माझ्या वेळेत आलात तर फरसाण माझ्यातर्फे. (सर्व मिपाकरांना खुली ऑफर)
फरसाण हा नमकिन पदार्थ प्रत्येकाच्या घरातल्या डब्यात असतोच... लहान थोर सा-यानाच तो आवडतो.. फरसाण असले कि गृहिणी मिसळ... भेळ आदी चट्पटीत प्रोग्राम करत असतातच फरसाण तयार करणारे अनेक लोक्स आहेत... पण पुण्यात..चितळे ..काका हलवाई..

पेट्रोलपंपवाल्यांची चालुगिरी

राजेंद्र मेहेंदळे ·

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 18:00
हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना जवळपास सर्वच 'शेल' चे पेट्रोल पंप भेसळमुक्त पेट्रोल अचूक मापात देतात हा स्वानुभव आहे. शेल चे पेट्रोल भरल्यावर गाडीचा मायलेज ५ /७ ने वाढलेला आहे तसेच इंजिनसुद्धा उत्तम चालत आहे.

रेवती Wed, 10/08/2014 - 18:10
अनघा घैसासांबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांचे कौतुक वाटले. त्यांना धमक्या आला असतील असे मलाही वाटते.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 19:00
राऊंड फिगरबाबत फेसबूकावर वाचले होते. पण ते खरे वाटत नाही. जर मशीनमधे असं रि-प्रोग्राम करुन गंडवायचं ठरवलं तर, कितीही रुपयांचं तेल टाकलं तर ८०% च टाकीत पडेल असं करुन घेणं सोपं जाईल की मग.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 19:08
५०० चं पेट्रोल टाकायला सांगितलं होतं. तो २०० चं टाकून थांबला. मी पैसे देण्याच्या नादात होतो, तेवढ्यात लक्ष गेलं. त्याला म्हटलं अरे ५०० चं सांगितलंय. त्याने परत तिथुनच पुढे पेट्रोल टाकायला चालू केलं आणी ३०० ला थांबला. आणी सांगू लागला की आधी २०० चं आणी आता ३०० चं टाकलं. मी दंगाच केला. म्हटलं चल ऑफिसात, सीसीटिव्ही चेक करू, आणी मग पोलिसातच जातो. मग घाबरुन त्याने पुर्ण पाचशेचं पेट्रोल टाकलं.

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 19:16
असाच अनुभव मला मुलुंड पश्चिम येथे आला. मी आपल्या मोटार सायकल मध्ये ५०० रुपयाचे पेट्रोल टाकण्यास सांगितले असता माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याने १०० चा आकडा शून्य न करता पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली आणि पाचशे वर थांबला. मी त्याला विचारले तर म्हणाला पाचशेचेच पेट्रोल टाकले आहे. मी शांतपणे त्याला म्हणालो कि तुझे तक्रार पुस्तक घेऊन ये त्यात तक्रार लिहिल्याशिवाय मी तुला पैसे देणारच नाही. या बरोबर तेथे असलेली तिन्ही पोरे गायब झाली. मी दोन मिनिटे वाट पहिली तर ती माझ्याकडे लक्षच देइनत. मी शांतपणे गाडी चालू केली आणि पुढे निघालो. त्यांनी ते पहिले पण कोणीही पुढे आले नाही. मी शांतपणे पैसे न देता चालवत राहिलो आणि घरी आलो. चारशे रुपयाचे पेट्रोल गेले तरी चालेल तक्रार नको याचा अर्थ रोज ते किती लोकांना गंडवत असतील?

In reply to by चौकटराजा

नाखु गुरुवार, 10/09/2014 - 12:54
हा सगळ्यात "चोरटा आणि माजूरडा (हट्वादींचा) पंप आहे. अनुभव हीच खात्री. नेमके आप्ल्या भागात कंपनी द्वारा संचालित पंप नाहीये.

शिद Wed, 10/08/2014 - 19:24
ह्या असल्या चालूगिरीमूळे पेट्रोल भरण्यार्‍या पोरांचा नक्की काय फायदा होत असेल? म्हणजे त्यांना त्यामोबदल्यात इन्सेटीव/कमीशन वैगरे मिळते की कसे? नाहीतर ह्या सगळ्या प्रकरणात पेट्रोलपंप मालकालाच काय तो फायदा. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by शिद

सह्यमित्र Wed, 10/08/2014 - 20:13
पेट्रोल भरण्यार्‍या पोरांचा फायदा होत असावा. माझ्या माहिति प्रमाणे त्यांना सुरवाति चे रीडिंग आणि काम संपवितानचे रीडिंग ह्यातल्या फरका ला पेट्रोल च्या दराने गुणल्या वर येइल इतकि रक्कम जमा करावि लागते. त्यामुळे कमी पेट्रोल भरुन जास्त पैसे घेऊन त्यांचा फायदाच होत असावा.

वाचतेय. पेट्रोल पंपची एजन्सी मिळवण्यासाठी 'वर'पर्यंत खटपटी कराव्या लागतात असे ऐकले आहे.पेट्रोलमध्ये आधीच भेसळ केलेली असते त्यामुळे नंतर कितीही प्रामाणिक्पणाचा आव आणला तरी त्याला फार अर्थ नसतो. पेट्रोल भरणार्या पोरांना फार फायदा होत नसेल असे वाटते.खरा मलिदा मालकालाच मिळत असावा.

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 19:57
२००६ साली पुण्यातील सातारा रस्त्यावरील हि.पे. पंपावर क्रेडीट कार्डने बिल देतोय सांगितल्यावर एकाने मला लगेच कार्ड काढायला सांगितले व दुसर्‍याने पेट्रोल भरणे सुरू केले. ५०० चे भरायचे असताना पूर्वीच्या माणसाचे झाल्यावर मिटर रिसेट न करताच सुरू केले. माझे पूर्ण लक्ष क्रेडीट कार्ड मागणार्‍याने स्वतःकडे वळविल्याने मी खात्रीशिरपणे दावा करू शकलो नाही की शुन्यापासून सुरूवात झालेली नाही. त्या आठवड्यात गाडी नेहमीपेक्षा लौकर रिझर्व वर आल्याने माझी शंका खरी ठरली. जून २०१४ मध्ये थोडा असाच अनुभव बावधनच्या शिंदे पेट्रोलियमवर आला. प्लेझर स्कूटरची सीट उचलून टाकीचं झाकण काढल्यावर लगेच पेट्रोल भरणे सुरू केले गेले. गाडी धरून ठेवण्याच्या नादात मान पूर्ण वळवून मीटरकडे लक्ष देता आले नाही. रांगही फार असल्याने इतरांना फार वाट बघावी लागू नये हा माझा सौजन्यवाद अंगलट आला.

दशानन Wed, 10/08/2014 - 20:34
सिंहगडरोडवरील वडगावचे पेट्रोल पंपवाले पण फसवणूक करतात. त्यांच्याकडे पेट्रोल मध्ये भेसळ असतेच पण गर्दीचा फायदा घेऊन शक्य तेवढ्या मार्गाने ग्राहकाला हसवले जाते. मी तर त्या पंपाकडे अगदीच नाइलाज असला तरच जातो.

In reply to by दशानन

दादा कोंडके Wed, 10/08/2014 - 22:33
सहमत. तिथे हमखास फसवणुक होते. त्यामुळे मी रांकाजवळच्या पेट्रोलपंपात जातो. पण मागच्या महिन्यातच तिथेही फसवणुकीचा अनुभव आला. अर्जुनाचा जसा माश्यावर डोळा होता तसा मी पेट्रोलपंपावर मीटरवर डोळा ठेवतो. काहिही बोललं तरी लक्ष विचलीत होउ देत नाही. तरी पण हरामखोर लोकं काही क्लृप्त्या शोधून काढतात. अ‍ॅक्टीवा किंवा तत्सम स्कूटर असेल तर शांतपणे गाडी बंद करून स्टँडला लावायची. आणी सर्वात शेवटी टाकीचं झाकण उघडायचं.

In reply to by दादा कोंडके

त्रिवेणी गुरुवार, 10/09/2014 - 12:05
माझा एक प्रश्न आहे. एक दोन ठिकाणे जे म्हंटले आहे की टाकीतले पेट्रोल काढून परत मोजायला लावायचे. पण आपल्या गाडीच्या टाकीत आधीचे ही थोडे पेट्रोल असतेच ना. मग असे काऊंट करायचे. हसु नका कोणी पण मी कायम 100 चेच पेट्रोल एकावेळी भरते. घरून निघतानाच 100 ची नोट सनकोटच्या खिशात ठेवते. आणि पेट्रोल भरायला गेल्यावर सुरवातीच्या गाडीत पेट्रोल भरून होईस्तोवर पेट्रोल टॅंकचे झाकण काढून ठेवते. 100 सेट केले आहेत का ते आधी बघून मगच पेट्रोल भरायला सांगते.

काळा पहाड Wed, 10/08/2014 - 22:22
मी काहीही झालं तरी शून्य आहे हे बघितल्याशिवाय पेट्रोल टाकायला सुरू करायची परवानगी देत नाही आणि पूर्ण पेट्रोल भरून होईपर्यंत कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आणि मीटरवरची नजर काढत नाही. पाकीटही मी नंतरच काढतो.

सुहास.. Wed, 10/08/2014 - 22:33
आमची लय वट्ट आहे ;) पंपच मुळात आम्ही आणलाय, आणि खोट कशाला सांगु एक दोन नियम ही धाब्यावर बशविलेत त्यासाठी ( गावात पंपच नव्हता ) गेल्या दोन वर्षांपासुन तिथेच भरतो , शिवाय तिथले कामगार ही माझ्याच शब्दावर कामाला लागल्याने असल्याने तक्रार करण्याचा प्रश्न नाही, ऑफ कोर्स शेल चाच आहे. आधी ही काही अश्या म्हणजे महाप्रचंड तापदायक म्हणाव्यात अश्या घटना नाहीतच , सवय लावुन घेतली आहे एकाच पंपावर पेट्रोल भरणाची , तिथे ही ओळख होतीच ...नगर मध्ये मात्र एकदा बाईक मध्ये पेट्रोल वरुन चांगलच पेटल होत, सारख-सारख गचके देत भरत होता , सरळ बाईक मधुन काढल आणि त्याल मोजुन दाखविल, आमची टाकी रिकामी होती ...वाद चाले पर्यंत खुप गर्दी जमा झाली होती, गर्दी ही हळु हळु वळली आमच्या सपोर्ट ला ...मग माफी ई. व्यवस्थित भरणे झाले .... खुप विषय आहेत असेच ! छोट्या-छोट्या गोष्टी आहेत.. पंचरवाल्याच ही उदाहरण आपण दिलेलेच आहे ...आपल्याकडे वाद घालायला वेळ नसतो असे म्हणुन वेळ मारुन नेऊ नये, किंवा आता कुठे वाद घाला..किंवा ताकद नाही...नकोच ...आपल्यावर अन्याय होतो ना , मग आवाज उठवायलाच हवा हे माझ वैयक्तीक मत !! आणि नेहमीचा डॉयलॉग आमचा " मला त्रास होत असेल तर माझ्या इतका मोठा भाई कुणीच नाही " :)

पाषाणभेद गुरुवार, 10/09/2014 - 06:26
लोकजागृती व्हावी म्हणून लिंक देतोय. ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान हा आमचा जुनाच अनुभाव. २००९ सालातला. म्हणजे अजून प्रेटोलपंपावर फसवाफसवीची समस्या हायेच म्हना.

वेल्लाभट गुरुवार, 10/09/2014 - 11:16
वाशीमार्गे पामबीच कडे जाताना ब्रिज उतरल्यावर डाव्या हाताला बरीच गाड्यांच्या सुशोभीकरणाची दुकानं आहेत, त्यांच्या रांगेत एक इंडियन ऑईल चा पे.पंप आहे. तद्दन चोर. दोनदा भांडण झालंय. पहिल्यांदा माहित नव्हतं म्हणून गेलो. दुस-यांदा इलाज नव्हता म्हणून गेलो. पण त्यानंतर कधीच नाही. ९९९.८७ भरलं, मी म्हटलं १००० कर नाहीतर १३ पैसे दे. प्रश्न १३ पैशाचा नाही. पण हे असं पैशातही मारतात ऐकून होतो. प्रत्यक्ष बघितलं. एकंदरित मत पक्कं केलंय, प्रथम प्राधान्य एचपी. द्वितीय बीपी. नाहीच तर मग ईं.ऑ.

काव्यान्जलि गुरुवार, 10/09/2014 - 12:39
वाचतीये … मला कासट पेट्रोल पंपावर २ वेळेस असा अनुभव आला . आता मी अश्वमेध जवळच्या , कर्वे रोडच्या पंपावरच पेट्रोल भरते ..

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/09/2014 - 12:50
तद्दन चोर आहेत..ईकडे पेट्रोल भरणे कधीच बंद केलेय्. तिकडुन जाताना कधी कधी बघतो की २ व्हीलरवाले काही जण गाडीवर बसुनच नोट पुढे करतात आणि टाकीचे झाकण मागे असते.(बहुतेक टी.व्ही.एस. वेगो) तिकडे बघायची पण तसदी घेत नाहीत.भरणार्‍याचे चांगलेच फावत असेल. त्याउलट ज्ञानेश्वर पादुका चौकातला बी.पी. पंप...अजुन तरी अनुभव चांगला आहे.एकदा नळी टाकीत सोडल्यावर पुन्हा हात लावत नाहीत्.गाडीचे अ‍ॅव्हरेजही चांगले आहे.

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 13:20
मी सर्व प्रथम मीटर झीरो झाल्या शिवाय टाकीचे झाकण उघडतच नाही, कारण आधी वरती लिहले गेलेले अनुभव आलेले आहेत. नोझल टाकीला खाली चिकटेल असे न धरता बर्‍यापैकी वर धरायला सांगतो.मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की हल्ली सेंसरमुळे पेट्रोलला पेट्रोल भरणारे नळकांडे टच झाले की ऑटो फिलींग थांबते { हे नळकांडे टच झालेले पेट्रेल परत खालच्या टँक मधे पाठवले जाते म्हणे ! खरे-खोटे ठावुक नाही. } Petrol (चित्र जालावरुन घेतले आहे.} शेलवाले म्हणतात :- All filling nozzles have a built-in cut-off device that is intended to reduce the possibility of customers being splashed with fuel during filling. This device works by sensing the pressure coming out of the vehicle's petrol tank. As the tank gets fuller, the pressure increases in the filling neck of the car and this is sensed by a valve in the nozzle which closes the flow. The hose and nozzle still hold fuel so there is no draining back to the stations' underground tanks. The metering of the fuel takes into account the amount of product in the hose and nozzle at the start and finish of the transaction so that the customer only pays for what is delivered into the tank. Pumps are calibrated annually and all pump equipment have also been checked and tested, and found to be properly calibrated in full compliance with all regulations. वरती शेलवाल्यांचा अनुभव त्यांच्या एकुण व्यव्हारातुन सकारात्मक दिसतो आहे, पण मग इतर कंपन्यांचे काय ? बाकी मागीतलेल्या रक्कमेचे पेट्रोल हे कसे मारतात ते इथे :- http://www.jagoinvestor.com/2014/03/petrol-pump-fraud-in-india.html नीट समजाउन सांगितले आहे. जाता जाता :- मी पेट्रोल भरल्यावर बील नेहमी मागुन घेतो,तुम्ही सुद्धा बील मागण्याचा आग्रह धरा. पक्के बील जे पंपातुनच प्रींट होउन येते ते घेण्याचा आग्रह धरावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 18:00
हिंजवडीतला 'शेल' चा किंबहुना जवळपास सर्वच 'शेल' चे पेट्रोल पंप भेसळमुक्त पेट्रोल अचूक मापात देतात हा स्वानुभव आहे. शेल चे पेट्रोल भरल्यावर गाडीचा मायलेज ५ /७ ने वाढलेला आहे तसेच इंजिनसुद्धा उत्तम चालत आहे.

रेवती Wed, 10/08/2014 - 18:10
अनघा घैसासांबद्दल वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांचे कौतुक वाटले. त्यांना धमक्या आला असतील असे मलाही वाटते.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 19:00
राऊंड फिगरबाबत फेसबूकावर वाचले होते. पण ते खरे वाटत नाही. जर मशीनमधे असं रि-प्रोग्राम करुन गंडवायचं ठरवलं तर, कितीही रुपयांचं तेल टाकलं तर ८०% च टाकीत पडेल असं करुन घेणं सोपं जाईल की मग.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 19:08
५०० चं पेट्रोल टाकायला सांगितलं होतं. तो २०० चं टाकून थांबला. मी पैसे देण्याच्या नादात होतो, तेवढ्यात लक्ष गेलं. त्याला म्हटलं अरे ५०० चं सांगितलंय. त्याने परत तिथुनच पुढे पेट्रोल टाकायला चालू केलं आणी ३०० ला थांबला. आणी सांगू लागला की आधी २०० चं आणी आता ३०० चं टाकलं. मी दंगाच केला. म्हटलं चल ऑफिसात, सीसीटिव्ही चेक करू, आणी मग पोलिसातच जातो. मग घाबरुन त्याने पुर्ण पाचशेचं पेट्रोल टाकलं.

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 19:16
असाच अनुभव मला मुलुंड पश्चिम येथे आला. मी आपल्या मोटार सायकल मध्ये ५०० रुपयाचे पेट्रोल टाकण्यास सांगितले असता माझे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्याने १०० चा आकडा शून्य न करता पेट्रोल टाकण्यास सुरुवात केली आणि पाचशे वर थांबला. मी त्याला विचारले तर म्हणाला पाचशेचेच पेट्रोल टाकले आहे. मी शांतपणे त्याला म्हणालो कि तुझे तक्रार पुस्तक घेऊन ये त्यात तक्रार लिहिल्याशिवाय मी तुला पैसे देणारच नाही. या बरोबर तेथे असलेली तिन्ही पोरे गायब झाली. मी दोन मिनिटे वाट पहिली तर ती माझ्याकडे लक्षच देइनत. मी शांतपणे गाडी चालू केली आणि पुढे निघालो. त्यांनी ते पहिले पण कोणीही पुढे आले नाही. मी शांतपणे पैसे न देता चालवत राहिलो आणि घरी आलो. चारशे रुपयाचे पेट्रोल गेले तरी चालेल तक्रार नको याचा अर्थ रोज ते किती लोकांना गंडवत असतील?

In reply to by चौकटराजा

नाखु गुरुवार, 10/09/2014 - 12:54
हा सगळ्यात "चोरटा आणि माजूरडा (हट्वादींचा) पंप आहे. अनुभव हीच खात्री. नेमके आप्ल्या भागात कंपनी द्वारा संचालित पंप नाहीये.

शिद Wed, 10/08/2014 - 19:24
ह्या असल्या चालूगिरीमूळे पेट्रोल भरण्यार्‍या पोरांचा नक्की काय फायदा होत असेल? म्हणजे त्यांना त्यामोबदल्यात इन्सेटीव/कमीशन वैगरे मिळते की कसे? नाहीतर ह्या सगळ्या प्रकरणात पेट्रोलपंप मालकालाच काय तो फायदा. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by शिद

सह्यमित्र Wed, 10/08/2014 - 20:13
पेट्रोल भरण्यार्‍या पोरांचा फायदा होत असावा. माझ्या माहिति प्रमाणे त्यांना सुरवाति चे रीडिंग आणि काम संपवितानचे रीडिंग ह्यातल्या फरका ला पेट्रोल च्या दराने गुणल्या वर येइल इतकि रक्कम जमा करावि लागते. त्यामुळे कमी पेट्रोल भरुन जास्त पैसे घेऊन त्यांचा फायदाच होत असावा.

वाचतेय. पेट्रोल पंपची एजन्सी मिळवण्यासाठी 'वर'पर्यंत खटपटी कराव्या लागतात असे ऐकले आहे.पेट्रोलमध्ये आधीच भेसळ केलेली असते त्यामुळे नंतर कितीही प्रामाणिक्पणाचा आव आणला तरी त्याला फार अर्थ नसतो. पेट्रोल भरणार्या पोरांना फार फायदा होत नसेल असे वाटते.खरा मलिदा मालकालाच मिळत असावा.

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 19:57
२००६ साली पुण्यातील सातारा रस्त्यावरील हि.पे. पंपावर क्रेडीट कार्डने बिल देतोय सांगितल्यावर एकाने मला लगेच कार्ड काढायला सांगितले व दुसर्‍याने पेट्रोल भरणे सुरू केले. ५०० चे भरायचे असताना पूर्वीच्या माणसाचे झाल्यावर मिटर रिसेट न करताच सुरू केले. माझे पूर्ण लक्ष क्रेडीट कार्ड मागणार्‍याने स्वतःकडे वळविल्याने मी खात्रीशिरपणे दावा करू शकलो नाही की शुन्यापासून सुरूवात झालेली नाही. त्या आठवड्यात गाडी नेहमीपेक्षा लौकर रिझर्व वर आल्याने माझी शंका खरी ठरली. जून २०१४ मध्ये थोडा असाच अनुभव बावधनच्या शिंदे पेट्रोलियमवर आला. प्लेझर स्कूटरची सीट उचलून टाकीचं झाकण काढल्यावर लगेच पेट्रोल भरणे सुरू केले गेले. गाडी धरून ठेवण्याच्या नादात मान पूर्ण वळवून मीटरकडे लक्ष देता आले नाही. रांगही फार असल्याने इतरांना फार वाट बघावी लागू नये हा माझा सौजन्यवाद अंगलट आला.

दशानन Wed, 10/08/2014 - 20:34
सिंहगडरोडवरील वडगावचे पेट्रोल पंपवाले पण फसवणूक करतात. त्यांच्याकडे पेट्रोल मध्ये भेसळ असतेच पण गर्दीचा फायदा घेऊन शक्य तेवढ्या मार्गाने ग्राहकाला हसवले जाते. मी तर त्या पंपाकडे अगदीच नाइलाज असला तरच जातो.

In reply to by दशानन

दादा कोंडके Wed, 10/08/2014 - 22:33
सहमत. तिथे हमखास फसवणुक होते. त्यामुळे मी रांकाजवळच्या पेट्रोलपंपात जातो. पण मागच्या महिन्यातच तिथेही फसवणुकीचा अनुभव आला. अर्जुनाचा जसा माश्यावर डोळा होता तसा मी पेट्रोलपंपावर मीटरवर डोळा ठेवतो. काहिही बोललं तरी लक्ष विचलीत होउ देत नाही. तरी पण हरामखोर लोकं काही क्लृप्त्या शोधून काढतात. अ‍ॅक्टीवा किंवा तत्सम स्कूटर असेल तर शांतपणे गाडी बंद करून स्टँडला लावायची. आणी सर्वात शेवटी टाकीचं झाकण उघडायचं.

In reply to by दादा कोंडके

त्रिवेणी गुरुवार, 10/09/2014 - 12:05
माझा एक प्रश्न आहे. एक दोन ठिकाणे जे म्हंटले आहे की टाकीतले पेट्रोल काढून परत मोजायला लावायचे. पण आपल्या गाडीच्या टाकीत आधीचे ही थोडे पेट्रोल असतेच ना. मग असे काऊंट करायचे. हसु नका कोणी पण मी कायम 100 चेच पेट्रोल एकावेळी भरते. घरून निघतानाच 100 ची नोट सनकोटच्या खिशात ठेवते. आणि पेट्रोल भरायला गेल्यावर सुरवातीच्या गाडीत पेट्रोल भरून होईस्तोवर पेट्रोल टॅंकचे झाकण काढून ठेवते. 100 सेट केले आहेत का ते आधी बघून मगच पेट्रोल भरायला सांगते.

काळा पहाड Wed, 10/08/2014 - 22:22
मी काहीही झालं तरी शून्य आहे हे बघितल्याशिवाय पेट्रोल टाकायला सुरू करायची परवानगी देत नाही आणि पूर्ण पेट्रोल भरून होईपर्यंत कुठल्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आणि मीटरवरची नजर काढत नाही. पाकीटही मी नंतरच काढतो.

सुहास.. Wed, 10/08/2014 - 22:33
आमची लय वट्ट आहे ;) पंपच मुळात आम्ही आणलाय, आणि खोट कशाला सांगु एक दोन नियम ही धाब्यावर बशविलेत त्यासाठी ( गावात पंपच नव्हता ) गेल्या दोन वर्षांपासुन तिथेच भरतो , शिवाय तिथले कामगार ही माझ्याच शब्दावर कामाला लागल्याने असल्याने तक्रार करण्याचा प्रश्न नाही, ऑफ कोर्स शेल चाच आहे. आधी ही काही अश्या म्हणजे महाप्रचंड तापदायक म्हणाव्यात अश्या घटना नाहीतच , सवय लावुन घेतली आहे एकाच पंपावर पेट्रोल भरणाची , तिथे ही ओळख होतीच ...नगर मध्ये मात्र एकदा बाईक मध्ये पेट्रोल वरुन चांगलच पेटल होत, सारख-सारख गचके देत भरत होता , सरळ बाईक मधुन काढल आणि त्याल मोजुन दाखविल, आमची टाकी रिकामी होती ...वाद चाले पर्यंत खुप गर्दी जमा झाली होती, गर्दी ही हळु हळु वळली आमच्या सपोर्ट ला ...मग माफी ई. व्यवस्थित भरणे झाले .... खुप विषय आहेत असेच ! छोट्या-छोट्या गोष्टी आहेत.. पंचरवाल्याच ही उदाहरण आपण दिलेलेच आहे ...आपल्याकडे वाद घालायला वेळ नसतो असे म्हणुन वेळ मारुन नेऊ नये, किंवा आता कुठे वाद घाला..किंवा ताकद नाही...नकोच ...आपल्यावर अन्याय होतो ना , मग आवाज उठवायलाच हवा हे माझ वैयक्तीक मत !! आणि नेहमीचा डॉयलॉग आमचा " मला त्रास होत असेल तर माझ्या इतका मोठा भाई कुणीच नाही " :)

पाषाणभेद गुरुवार, 10/09/2014 - 06:26
लोकजागृती व्हावी म्हणून लिंक देतोय. ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान हा आमचा जुनाच अनुभाव. २००९ सालातला. म्हणजे अजून प्रेटोलपंपावर फसवाफसवीची समस्या हायेच म्हना.

वेल्लाभट गुरुवार, 10/09/2014 - 11:16
वाशीमार्गे पामबीच कडे जाताना ब्रिज उतरल्यावर डाव्या हाताला बरीच गाड्यांच्या सुशोभीकरणाची दुकानं आहेत, त्यांच्या रांगेत एक इंडियन ऑईल चा पे.पंप आहे. तद्दन चोर. दोनदा भांडण झालंय. पहिल्यांदा माहित नव्हतं म्हणून गेलो. दुस-यांदा इलाज नव्हता म्हणून गेलो. पण त्यानंतर कधीच नाही. ९९९.८७ भरलं, मी म्हटलं १००० कर नाहीतर १३ पैसे दे. प्रश्न १३ पैशाचा नाही. पण हे असं पैशातही मारतात ऐकून होतो. प्रत्यक्ष बघितलं. एकंदरित मत पक्कं केलंय, प्रथम प्राधान्य एचपी. द्वितीय बीपी. नाहीच तर मग ईं.ऑ.

काव्यान्जलि गुरुवार, 10/09/2014 - 12:39
वाचतीये … मला कासट पेट्रोल पंपावर २ वेळेस असा अनुभव आला . आता मी अश्वमेध जवळच्या , कर्वे रोडच्या पंपावरच पेट्रोल भरते ..

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 10/09/2014 - 12:50
तद्दन चोर आहेत..ईकडे पेट्रोल भरणे कधीच बंद केलेय्. तिकडुन जाताना कधी कधी बघतो की २ व्हीलरवाले काही जण गाडीवर बसुनच नोट पुढे करतात आणि टाकीचे झाकण मागे असते.(बहुतेक टी.व्ही.एस. वेगो) तिकडे बघायची पण तसदी घेत नाहीत.भरणार्‍याचे चांगलेच फावत असेल. त्याउलट ज्ञानेश्वर पादुका चौकातला बी.पी. पंप...अजुन तरी अनुभव चांगला आहे.एकदा नळी टाकीत सोडल्यावर पुन्हा हात लावत नाहीत्.गाडीचे अ‍ॅव्हरेजही चांगले आहे.

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 13:20
मी सर्व प्रथम मीटर झीरो झाल्या शिवाय टाकीचे झाकण उघडतच नाही, कारण आधी वरती लिहले गेलेले अनुभव आलेले आहेत. नोझल टाकीला खाली चिकटेल असे न धरता बर्‍यापैकी वर धरायला सांगतो.मध्यंतरी कुठेतरी वाचले होते की हल्ली सेंसरमुळे पेट्रोलला पेट्रोल भरणारे नळकांडे टच झाले की ऑटो फिलींग थांबते { हे नळकांडे टच झालेले पेट्रेल परत खालच्या टँक मधे पाठवले जाते म्हणे ! खरे-खोटे ठावुक नाही. } Petrol (चित्र जालावरुन घेतले आहे.} शेलवाले म्हणतात :- All filling nozzles have a built-in cut-off device that is intended to reduce the possibility of customers being splashed with fuel during filling. This device works by sensing the pressure coming out of the vehicle's petrol tank. As the tank gets fuller, the pressure increases in the filling neck of the car and this is sensed by a valve in the nozzle which closes the flow. The hose and nozzle still hold fuel so there is no draining back to the stations' underground tanks. The metering of the fuel takes into account the amount of product in the hose and nozzle at the start and finish of the transaction so that the customer only pays for what is delivered into the tank. Pumps are calibrated annually and all pump equipment have also been checked and tested, and found to be properly calibrated in full compliance with all regulations. वरती शेलवाल्यांचा अनुभव त्यांच्या एकुण व्यव्हारातुन सकारात्मक दिसतो आहे, पण मग इतर कंपन्यांचे काय ? बाकी मागीतलेल्या रक्कमेचे पेट्रोल हे कसे मारतात ते इथे :- http://www.jagoinvestor.com/2014/03/petrol-pump-fraud-in-india.html नीट समजाउन सांगितले आहे. जाता जाता :- मी पेट्रोल भरल्यावर बील नेहमी मागुन घेतो,तुम्ही सुद्धा बील मागण्याचा आग्रह धरा. पक्के बील जे पंपातुनच प्रींट होउन येते ते घेण्याचा आग्रह धरावा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15
काही महीन्यांपूर्वी पौड रोड,पुणे (दशभुजा गणपती ते चांदणी चौकापर्यंत) येथील एकमेव पेट्रोलपंप श्रीमती अनघा घैसास या धाडसी महिलेने केलेल्या तक्रारीमुळे बंद पडला.अजुनही तो बंदच आहे. अनघा यांनी आपल्या कारमध्ये पेट्रोल भरले आणि त्यात हातचलाखी केल्याचा त्यांना संशय आला. केवळ तिथल्या कर्मचार्‍यांशी वाद घालुन न थांबता त्यांनी भारत पेट्रोलियम कंपनी व पोलिसांकडे तक्रार केली. ईतकेच नाही तर त्याचा पाठ्पुरावा केला आणि पंप बंद करण्यात यश मिळवले.त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही आल्या असतील किंवा अजुनही येत असतील.

मी लोकलयात्री

वेल्लाभट ·
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

गम्मत (शतशब्दकथा)

खेडूत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली.

मी, ग्रेस आणि १० रुपये

शरद ·

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:45
खूप छान लेख! आवडला. एक कविता समजून घेण्यासाठी इतका खटाटोप!! एवढ्या प्रयत्नात एमबीए डिग्री मिळाली असती एखाद्याला. :-) जे इतके दुर्बोध असेल ते केवळ दुर्बोध आहे म्हणून चांगले आहे असेच बहुधा बर्‍याच दुर्बोध कलाकृतींच्या बाबतीत घडते का? हे गाणे ऐकायला छान वाटते; आता वाचतांना काहीच कळले नाही. हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता हे काय आहे? काय भानगड आहे ही? काही अनैतिक संबंधांविषयी आहे का? मला प्रश्न पडतो की एवढी दुर्बोधता कशासाठी? तुम्हाला आपण काय लिहिले आहे याचा रसिकांना थांग पत्ता लागू नये असे वाटत असेल, सगळं जर असं एन्क्रिप्ट करून ठेवायचं असेल तर मग लिहिण्यातच काय हशील? हे म्हणजे अंधारात एखाद्याच्या सुंदर बायकोला डोळा मारण्यासारखे आहे. एखाद्याला दुसर्‍याच्या सुंदर बायकोची मोहिनी पडते पण कुठे व्यक्त होण्याची सोय नाही. जोडे पडतील! "मला दीपिका पदुकोण आवडते; तिचा कमनीय बांधा फारच मोहक आहे" असं एखादा सगळीकडे, चारचौघात, दस्तुरखुद्द बायकोसमोरदेखील खणखणीत आवाजात म्हणू शकतो. पण दुसर्‍याच्या बायकोबद्दल नाही ना असं डायरेक्ट बोलू शकत! मग अंधारात डोळा मारायचा. तेवढंच काहीतरी सनसनीखेज केल्याचं समाधान! आपलं गुपित, आपल्याच कुपीत! पुरुषाचा जन्म, तसा आहेच शापित! असो. मंगेशकरांनी अशी सुंदर गाणी केली नसती तर ग्रेसांच्या कविता किती मर्यादित राहिल्या असत्या? अगदी मूठभर लोकांना माहित असल्या असत्या. कदाचित कविता म्हणून त्या श्रेष्ठ असतीलही, मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे माझाच मेंदू तेवढा प्रगल्भ नसावा. :-(

In reply to by समीरसूर

एस Wed, 10/08/2014 - 16:48
फक्त प्रगल्भ मेंदूंनाच दुर्बोध गोष्टी समजतात! :-)) आपण आपले जसे आहोत तसेच बरे! काय म्हणता? ;-) बाकी शरदराव, लेख भारीये!

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:53
कवितासंग्रहाचे हे नाव वाचून तुम्ही हा कवितासंग्रह विकत घेऊ शकलात याबद्दल तुमचे अभिनंदन! :-) मला नाव वाचूनच चक्कर (किंवा भोवळ) आली असती. 'चंद्रमाधवी' म्हणजे काय किंवा कोण याच प्रश्नाने मला रात्रभर झोप लागली नसती.

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:54
मी हेच आधी च्या संक्षींच्या लेखात लिहीले होते. समजायला कठीण असणे, तरल असणे वगैरे समजु शकतो. ३-४ कवितांची गाणी झाली म्हणुन मराठी लोकांना ग्रेस माहीती तरी झाले, तसाही त्या गाण्यांचा अर्थ कोणालाच लागत नाही. पण असे निरर्थक लिहायला हिंम्मत पाहीजे

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:56
@ ससु - तुम्हाला "झरे चंद्रसजणांचे" हे कळले का? संक्षी म्हणतात ही फक्त "अनुभवण्याची" गोष्ट आहे. म्हणजे आली का पंचयीत. हे म्हणजे मला देव दिसतो आणि तुम्हाला दिसत नाही कारण तुमची श्रद्धा कमी पडते.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Wed, 10/08/2014 - 17:12
नाही कळले! :-( एक 'चंद्रमाधवी' कमी होती म्हणून आता 'चंद्रसजणा' पण आला...आणि एक नाही, अनेक! 'चंद्रसजणांचे'? आणि त्यांचे झरे?

अस्वस्थामा Wed, 10/08/2014 - 17:37
खरं तर निवांत प्रतिसाद लिहीणार होतो पण ससु भाऊंच्या प्रतिसादाने रहावले नाही म्हणून या दोन ओळी. तसे आम्हाला बर्‍याचशा गोष्टींमधले काही कळत नाही पण असं वाटत की कविता कळायला तेवढ्यापण प्रगल्भतेची गरज नाहीये हो. म्हणजे असं की, एखादी कविता भावली, तुम्हाला वाटेल तशी समजली, बास झालं ना ? संक्षीनी त्यांन जे वाटलं ते त्यांचं त्य कवितेचं रसग्रहण मांडलं, तुम्ही सहमत व्हा अथवा नका होऊ, तुम्हाला कविता ही त्या रसग्रहणाशी कशाला बांधून हवीये. म्हणजे मला म्हणायचय की, तुम्हाला दिसलेला चंद्र वेगळा असू शकतो. त्याबरोबर भावणारा अर्थ वेगळा असू शकतो. कोणाला विरक्ती येत असेल तर कोणाला प्रेयसी आठवत असेल. कोणाला डाग दिसत असतील तर कोणाला त्याची पांधुरकी किनार मोहत असेल. कदाचित कोणाला काहीच वाटत नसेल. तिथे चंद्राचा सहभाग इतकाच की तो ह्या संवेदना निर्माण करु शकतोय. तसेच कवितेचे.. कविता अथवा लेखन प्रथम स्वांत सुखाय असावे असे वाटते. मग कोणी प्रकाशित केले तर ते वाचण्या न वाचण्याचे स्वातंत्र्य इतरांचे. तुम्हाला हवा तो अर्थ काढला म्हणून कवी कोर्टात खेचू शकत नाही (असे वाटते). बर्‍याचदा कविता कळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो म्हणजे असे की, स्वतःला भावलेली कविता ही एखाद्या मान्यवराच्या मताशी ताडून पाहिली जाते (जणु काही तो नवनीत अपे़क्षीत प्रश्नसंच आणि हेच ते पैकीच्या पैकी मार्काचे उत्तर!). मग तुमचे उत्तर त्या बेंचमार्कवर ठेवून पाहणे, मित्रमंडळींच्यात त्यावर चर्चा, मग 'कोणाला किती कळाली (म्हणजे मान्यवराच्या उत्तराच्या जवळ तुमचे उत्तर गेले)' आणि त्यातून मिळणारी पांडित्य प्रशंसा. कशाला हा सोस.. भावली कविता बस्स. कवी ग्रेस आहे की मर्ढेकर की माडगूळकर त्याने फरक पडू नये आणि मग एखाद्या खूप गाजलेल्या कवी लेखकाचे लेख आपल्याला आवडत नाहीत (वा कळत नाहीत), रुचत नाहीत याची ना खंत ना खेद वाटावा. त्याने हवे म्हणून लिहिले, ज्याना भावले त्यांनी घेतले. अवांतर : stereogram images या आम्हाला कधी दिसू शकलेल्या नाहीत पण इतरांना दिसतात याचे नेहमीच दु:ख होते.

In reply to by अस्वस्थामा

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 18:27
बर्‍याचदा कविता कळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो म्हणजे असे की, स्वतःला भावलेली कविता ही एखाद्या मान्यवराच्या मताशी ताडून पाहिली जाते (जणु काही तो नवनीत अपे़क्षीत प्रश्नसंच आणि हेच ते पैकीच्या पैकी मार्काचे उत्तर!). मग तुमचे उत्तर त्या बेंचमार्कवर ठेवून पाहणे, मित्रमंडळींच्यात त्यावर चर्चा, मग 'कोणाला किती कळाली (म्हणजे मान्यवराच्या उत्तराच्या जवळ तुमचे उत्तर गेले)' आणि त्यातून मिळणारी पांडित्य प्रशंसा.
आहाह! काय नेमके लिहिलेत, वाह ! मान गये. :)

In reply to by अस्वस्थामा

अजया Wed, 10/08/2014 - 19:59
नेमका प्रतिसाद! अावडला. एखादी कविता नकळत कविलादेखिल अपेक्षित नसलेला भाव आपल्या मनात देऊन जाऊ शकते.आपल्या भावनिक स्थितीप्रमाणे एखाद्या कवितेचा पहिल्यापेक्षा वेगळाच अर्थही लागु शकतो!

In reply to by अस्वस्थामा

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 10:03
प्रतिसाद भावला कारण तो कळला. :-) कविता कळलीच नाही तर भावेल कशी हा विचार करतोय. :-( चंद्र पाहतांना प्रत्येकाच्या मनात निरनिराळे भाव उमटत असतील हे अगदीच मान्य पण चंद्र दिसतोय, सुंदर दिसतोय, आसपासचा परिसर त्याच्या चांदण्यात न्हाऊन निघालाय, वगैरे सगळं आकलन होण्याच्या क्षमतेचं आहे, दृगोचर आहे. आकलन आधी आणि मग भावणं असा हा क्रम आहे. शब्दांच्या बाबतीत मात्र हे तितकसं सोपं नसावं. शब्द हे अनेक चिन्हांसारख्या दिसणार्‍या अक्षरांचे फक्त संच असतात. शब्दांचं अस्तित्व (आणि सौंदर्यदेखील) शब्दांच्या आणि त्यायोगे वाक्यांच्या अर्थावर अवलंबून असतं असं मला वाटतं. उद्या मी नुसतं "कंदील कळकट, अनारसे तुपकट, कढई ओशट, चालला तांडा; सदरा मातकट, कढी आंबट, नेहमीची कटकट, विटका झेंडा" असं काही लिहिलं तर काही अर्थ तर लागणारच नाही; मग भावणं कसं होणार? लोकं चपलांनी हाणतील ते निराळचं. शब्द आणि दृष्य यात काहीतरी फरक असावा. असो. मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेचा प्रश्न आहे. कुणाची कशी तर कुणाची कशी...कुणाला अर्थाविना मोहरता येतं, कुणाला अर्थाचं सोनं गवसल्याशिवाय मोहरता येत नाही...आणि हीच भिन्नता आयुष्यात रंग भरते. :-)

In reply to by समीरसूर

सुबोध खरे Sat, 10/11/2014 - 12:08
बरं झालं. मला वाटत होते कि मलाच कविता कळत नाहीत. हे म्हणजे कठीण पेपर आला कि आपल्याला वाटते आपलीच गोची झाली. आजूबाजूला बसलेले विद्यार्थ्यांचे चिंताक्रांत चेहरे पहिले कि हायसे वाटते कि चला फक्त आपणच गाळात नाही. आपल्यासारखे बरेच आहेत. असेच आरती प्रभू यांचे काव्य कळत नाही. केवळ लता/ आशा या दिग्गज गायिकांनी गायल्यामुळे गाणी आवडतात. उदा. गेले द्यायचे ते राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. कविता काही कळली नाही पण गाणे आवडते. कुणी अर्थ सांगेल का?

रेवती Wed, 10/08/2014 - 17:54
समजायला अवघड आहे हे खरे! निवडुंगमधील गाण्यात २ कडवी वगळलीयेत हे आत्ता समजले, तरीही कविता दुर्बोधच राहिलीये. मला तेवढीच ग्रेसांची एक कविता माहितीये व गाणे केले म्हणून आवडली. आपले लेखन आवडले.

काउबॉय Wed, 10/08/2014 - 18:22
ती गेली तेंव्हा रिमझिम हे गाणे ऐकल्यावर असाच गोंधळ झाला होता नंतर लक्षात आले हे गाणे एक मूल ज्याची आई तिच्या प्रियकरासोबत पतीचे कुटूंम्ब सोडून पळुन गेली आहे त्या प्रसंगावर/अनुशंगाने विषद करत आहे..... स्पिचलेस!

तिमा Wed, 10/08/2014 - 18:25
लहान वयातच घरातून आई निघून गेल्यामुळे, आणि तीही मुलाला आणि नवर्‍याला सोडून गेल्यामुळे, ग्रेस यांच्या बालमनावर खोल जखमा झाल्या. आणि त्यामुळेच कदाचित ते दुर्बोध कविता लिहायला लागले असावेत. म्हणजे त्या कविता केवळ त्यांच्या स्वतःसाठी होत्या. दुसर्‍यांना त्या समजायलाच पाहिजेत असा त्यांचा आग्रह नव्हता. तरीही लोकांनी त्यांचा 'साईबाबा' करायचा प्रयत्न केला त्याला ते काय करणार ?

पैसा Wed, 10/08/2014 - 20:12
धन्य तुमची! लेख आवडला. बाकी अस्वस्थामा यांचाही प्रतिसाद आवडला. कविता किंबहुना प्रत्येक कलाकृती प्रत्येकाला वेगळी दिसेल हे खरे. परंतु ज्ञानोबांची विराणी वाच्यार्थाने घेऊ नये. नाही का! नाहीतर कोणीतरी ती भावगीते आहेत असे म्हणायचे उद्या. मात्र काही लोक "मला अर्थ कळलाय बुवा, तुला एवढं साधं कळत नाही?" असा दुसर्‍याच्या मनात न्यूनगंड निर्माण करायचा प्रयत्न करतात ना ते अजिबात आवडत नाही.

रामपुरी Wed, 10/08/2014 - 21:32
द्या टाळी... आपली मते बराब्बर जुळतात. आम्ही ढ असू पण उगीच निरर्थक शब्दांचे डबे जोडलेल्या कशालाही कविता म्हणू शकत नाही.

दशानन Wed, 10/08/2014 - 21:59
ग्रेस, यांच्या कवितेचा अर्थ लागला तर तो तो त्या व्यक्तीपुरता असतो. तुम्हाला लागलेला अर्थ हा दुसऱ्याला समजेलच असे नाही. ग्रेस समजून घेण्याचे काव्य आहे, जेवढे आपल्याला समजले त्याचा आनंद घ्यावा व पुढील मार्ग शोधावा.. !

कहर गुरुवार, 10/09/2014 - 14:12
कविता समजली नाही याचा अर्थ कविता दुर्बोध आहे असा का काढावा? कदाचित ती कविता समाजत नाहीं, भावत नाही म्हणजे आपणच दुर्बोध असु।

मित्रहो गुरुवार, 10/09/2014 - 16:59
म्हणून मी त्याला निरर्थक शब्दांची जोडणी म्हणनार नाही. मला ग्रेसच्याच काय इतर बऱ्याच कविता समजत नाही. तसेच बरेच चित्रपट किंवा नाटक कळत नाही. ग्रेसच्या कवितेमधे एक गेयता असते, लय असते ती आवडते. वरच्याच कवितेतील शेवटल्या कडव्याला चाल लावलेली नाही तरीही त्याची लय जाणवते. वरील कविता ज्यावेळेला ऐकली त्यावेळेला आईशी काहीतरी भांडण होते हे कळले. ती आई होती या ओळीवरुन. ती आई गेली म्हणजे वारली की कोणचा हात धरुन गेली याचा बोध आजवर झाला नाही.

इन्दुसुता Sat, 10/11/2014 - 09:20
शरद, लेख नेहमीप्रमाणेच चांगला आहे, आवडला. या कवितेविषयी खुद्द ग्रेस यांचेच स्पष्टीकरण कुठ्ल्याशा मुलाखतीत ऐकले तेव्हाच मलाही त्यांना काय अभिप्रेत होते ते कळाले. मला दोन्ही अर्थ तेव्हढेच भावतात. ग्रेस यांच्या काही कविता आवडतात / भावतात, पण समजतातच असे नाही. त्यांच्या कवितांमधील काही उपमा मात्र अतिशयच आवडल्या आहेत... 'धुरकट कंदील', 'अज्ञात धुके', ' वनवासात सीतेच्या अंगावरचा राघवशेला' काय अफाट कल्पनाशक्ती आणि जाणीवा असतात एकेकाच्या!!!

In reply to by इन्दुसुता

आनंदी गोपाळ Sat, 10/11/2014 - 19:56
वेगळ्या उत्कट भावना सांगणारे नवे शब्द निर्माण करणे, ही खासियत. रत्नशूळ लकाकी असा शब्दप्रयोग ऑफ्हँड आठवतोय. प्रचण्ड चमकणार्‍या हिर्‍याकडे पहावत नाही. डोळ्यांत शूळ -वेदना- उठतो. ग्रेस मस्तय. लोकांना आवडो नावडो.

मारवा Mon, 10/13/2014 - 11:28
शरद राव ! ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती ! तर शरदराव सध्या शुभारंभ म्हणुन मितवा या ललितलेख संग्रहातील स्वत:च्या राजपुत्र आणि डार्लिंग या कवितासंग्रहातील एका कवितेवर केलेले ग्रेस यांचे हे सुगम भाष्य वाचुन पहावे ही नम्र विनंती ! .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस

मारवा Mon, 10/13/2014 - 13:26
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:45
खूप छान लेख! आवडला. एक कविता समजून घेण्यासाठी इतका खटाटोप!! एवढ्या प्रयत्नात एमबीए डिग्री मिळाली असती एखाद्याला. :-) जे इतके दुर्बोध असेल ते केवळ दुर्बोध आहे म्हणून चांगले आहे असेच बहुधा बर्‍याच दुर्बोध कलाकृतींच्या बाबतीत घडते का? हे गाणे ऐकायला छान वाटते; आता वाचतांना काहीच कळले नाही. हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता हे काय आहे? काय भानगड आहे ही? काही अनैतिक संबंधांविषयी आहे का? मला प्रश्न पडतो की एवढी दुर्बोधता कशासाठी? तुम्हाला आपण काय लिहिले आहे याचा रसिकांना थांग पत्ता लागू नये असे वाटत असेल, सगळं जर असं एन्क्रिप्ट करून ठेवायचं असेल तर मग लिहिण्यातच काय हशील? हे म्हणजे अंधारात एखाद्याच्या सुंदर बायकोला डोळा मारण्यासारखे आहे. एखाद्याला दुसर्‍याच्या सुंदर बायकोची मोहिनी पडते पण कुठे व्यक्त होण्याची सोय नाही. जोडे पडतील! "मला दीपिका पदुकोण आवडते; तिचा कमनीय बांधा फारच मोहक आहे" असं एखादा सगळीकडे, चारचौघात, दस्तुरखुद्द बायकोसमोरदेखील खणखणीत आवाजात म्हणू शकतो. पण दुसर्‍याच्या बायकोबद्दल नाही ना असं डायरेक्ट बोलू शकत! मग अंधारात डोळा मारायचा. तेवढंच काहीतरी सनसनीखेज केल्याचं समाधान! आपलं गुपित, आपल्याच कुपीत! पुरुषाचा जन्म, तसा आहेच शापित! असो. मंगेशकरांनी अशी सुंदर गाणी केली नसती तर ग्रेसांच्या कविता किती मर्यादित राहिल्या असत्या? अगदी मूठभर लोकांना माहित असल्या असत्या. कदाचित कविता म्हणून त्या श्रेष्ठ असतीलही, मागे कुणीतरी म्हटल्याप्रमाणे माझाच मेंदू तेवढा प्रगल्भ नसावा. :-(

In reply to by समीरसूर

एस Wed, 10/08/2014 - 16:48
फक्त प्रगल्भ मेंदूंनाच दुर्बोध गोष्टी समजतात! :-)) आपण आपले जसे आहोत तसेच बरे! काय म्हणता? ;-) बाकी शरदराव, लेख भारीये!

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:53
कवितासंग्रहाचे हे नाव वाचून तुम्ही हा कवितासंग्रह विकत घेऊ शकलात याबद्दल तुमचे अभिनंदन! :-) मला नाव वाचूनच चक्कर (किंवा भोवळ) आली असती. 'चंद्रमाधवी' म्हणजे काय किंवा कोण याच प्रश्नाने मला रात्रभर झोप लागली नसती.

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:54
मी हेच आधी च्या संक्षींच्या लेखात लिहीले होते. समजायला कठीण असणे, तरल असणे वगैरे समजु शकतो. ३-४ कवितांची गाणी झाली म्हणुन मराठी लोकांना ग्रेस माहीती तरी झाले, तसाही त्या गाण्यांचा अर्थ कोणालाच लागत नाही. पण असे निरर्थक लिहायला हिंम्मत पाहीजे

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:56
@ ससु - तुम्हाला "झरे चंद्रसजणांचे" हे कळले का? संक्षी म्हणतात ही फक्त "अनुभवण्याची" गोष्ट आहे. म्हणजे आली का पंचयीत. हे म्हणजे मला देव दिसतो आणि तुम्हाला दिसत नाही कारण तुमची श्रद्धा कमी पडते.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Wed, 10/08/2014 - 17:12
नाही कळले! :-( एक 'चंद्रमाधवी' कमी होती म्हणून आता 'चंद्रसजणा' पण आला...आणि एक नाही, अनेक! 'चंद्रसजणांचे'? आणि त्यांचे झरे?

अस्वस्थामा Wed, 10/08/2014 - 17:37
खरं तर निवांत प्रतिसाद लिहीणार होतो पण ससु भाऊंच्या प्रतिसादाने रहावले नाही म्हणून या दोन ओळी. तसे आम्हाला बर्‍याचशा गोष्टींमधले काही कळत नाही पण असं वाटत की कविता कळायला तेवढ्यापण प्रगल्भतेची गरज नाहीये हो. म्हणजे असं की, एखादी कविता भावली, तुम्हाला वाटेल तशी समजली, बास झालं ना ? संक्षीनी त्यांन जे वाटलं ते त्यांचं त्य कवितेचं रसग्रहण मांडलं, तुम्ही सहमत व्हा अथवा नका होऊ, तुम्हाला कविता ही त्या रसग्रहणाशी कशाला बांधून हवीये. म्हणजे मला म्हणायचय की, तुम्हाला दिसलेला चंद्र वेगळा असू शकतो. त्याबरोबर भावणारा अर्थ वेगळा असू शकतो. कोणाला विरक्ती येत असेल तर कोणाला प्रेयसी आठवत असेल. कोणाला डाग दिसत असतील तर कोणाला त्याची पांधुरकी किनार मोहत असेल. कदाचित कोणाला काहीच वाटत नसेल. तिथे चंद्राचा सहभाग इतकाच की तो ह्या संवेदना निर्माण करु शकतोय. तसेच कवितेचे.. कविता अथवा लेखन प्रथम स्वांत सुखाय असावे असे वाटते. मग कोणी प्रकाशित केले तर ते वाचण्या न वाचण्याचे स्वातंत्र्य इतरांचे. तुम्हाला हवा तो अर्थ काढला म्हणून कवी कोर्टात खेचू शकत नाही (असे वाटते). बर्‍याचदा कविता कळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो म्हणजे असे की, स्वतःला भावलेली कविता ही एखाद्या मान्यवराच्या मताशी ताडून पाहिली जाते (जणु काही तो नवनीत अपे़क्षीत प्रश्नसंच आणि हेच ते पैकीच्या पैकी मार्काचे उत्तर!). मग तुमचे उत्तर त्या बेंचमार्कवर ठेवून पाहणे, मित्रमंडळींच्यात त्यावर चर्चा, मग 'कोणाला किती कळाली (म्हणजे मान्यवराच्या उत्तराच्या जवळ तुमचे उत्तर गेले)' आणि त्यातून मिळणारी पांडित्य प्रशंसा. कशाला हा सोस.. भावली कविता बस्स. कवी ग्रेस आहे की मर्ढेकर की माडगूळकर त्याने फरक पडू नये आणि मग एखाद्या खूप गाजलेल्या कवी लेखकाचे लेख आपल्याला आवडत नाहीत (वा कळत नाहीत), रुचत नाहीत याची ना खंत ना खेद वाटावा. त्याने हवे म्हणून लिहिले, ज्याना भावले त्यांनी घेतले. अवांतर : stereogram images या आम्हाला कधी दिसू शकलेल्या नाहीत पण इतरांना दिसतात याचे नेहमीच दु:ख होते.

In reply to by अस्वस्थामा

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 18:27
बर्‍याचदा कविता कळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो म्हणजे असे की, स्वतःला भावलेली कविता ही एखाद्या मान्यवराच्या मताशी ताडून पाहिली जाते (जणु काही तो नवनीत अपे़क्षीत प्रश्नसंच आणि हेच ते पैकीच्या पैकी मार्काचे उत्तर!). मग तुमचे उत्तर त्या बेंचमार्कवर ठेवून पाहणे, मित्रमंडळींच्यात त्यावर चर्चा, मग 'कोणाला किती कळाली (म्हणजे मान्यवराच्या उत्तराच्या जवळ तुमचे उत्तर गेले)' आणि त्यातून मिळणारी पांडित्य प्रशंसा.
आहाह! काय नेमके लिहिलेत, वाह ! मान गये. :)

In reply to by अस्वस्थामा

अजया Wed, 10/08/2014 - 19:59
नेमका प्रतिसाद! अावडला. एखादी कविता नकळत कविलादेखिल अपेक्षित नसलेला भाव आपल्या मनात देऊन जाऊ शकते.आपल्या भावनिक स्थितीप्रमाणे एखाद्या कवितेचा पहिल्यापेक्षा वेगळाच अर्थही लागु शकतो!

In reply to by अस्वस्थामा

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 10:03
प्रतिसाद भावला कारण तो कळला. :-) कविता कळलीच नाही तर भावेल कशी हा विचार करतोय. :-( चंद्र पाहतांना प्रत्येकाच्या मनात निरनिराळे भाव उमटत असतील हे अगदीच मान्य पण चंद्र दिसतोय, सुंदर दिसतोय, आसपासचा परिसर त्याच्या चांदण्यात न्हाऊन निघालाय, वगैरे सगळं आकलन होण्याच्या क्षमतेचं आहे, दृगोचर आहे. आकलन आधी आणि मग भावणं असा हा क्रम आहे. शब्दांच्या बाबतीत मात्र हे तितकसं सोपं नसावं. शब्द हे अनेक चिन्हांसारख्या दिसणार्‍या अक्षरांचे फक्त संच असतात. शब्दांचं अस्तित्व (आणि सौंदर्यदेखील) शब्दांच्या आणि त्यायोगे वाक्यांच्या अर्थावर अवलंबून असतं असं मला वाटतं. उद्या मी नुसतं "कंदील कळकट, अनारसे तुपकट, कढई ओशट, चालला तांडा; सदरा मातकट, कढी आंबट, नेहमीची कटकट, विटका झेंडा" असं काही लिहिलं तर काही अर्थ तर लागणारच नाही; मग भावणं कसं होणार? लोकं चपलांनी हाणतील ते निराळचं. शब्द आणि दृष्य यात काहीतरी फरक असावा. असो. मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या आकलनक्षमतेचा प्रश्न आहे. कुणाची कशी तर कुणाची कशी...कुणाला अर्थाविना मोहरता येतं, कुणाला अर्थाचं सोनं गवसल्याशिवाय मोहरता येत नाही...आणि हीच भिन्नता आयुष्यात रंग भरते. :-)

In reply to by समीरसूर

सुबोध खरे Sat, 10/11/2014 - 12:08
बरं झालं. मला वाटत होते कि मलाच कविता कळत नाहीत. हे म्हणजे कठीण पेपर आला कि आपल्याला वाटते आपलीच गोची झाली. आजूबाजूला बसलेले विद्यार्थ्यांचे चिंताक्रांत चेहरे पहिले कि हायसे वाटते कि चला फक्त आपणच गाळात नाही. आपल्यासारखे बरेच आहेत. असेच आरती प्रभू यांचे काव्य कळत नाही. केवळ लता/ आशा या दिग्गज गायिकांनी गायल्यामुळे गाणी आवडतात. उदा. गेले द्यायचे ते राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. कविता काही कळली नाही पण गाणे आवडते. कुणी अर्थ सांगेल का?

रेवती Wed, 10/08/2014 - 17:54
समजायला अवघड आहे हे खरे! निवडुंगमधील गाण्यात २ कडवी वगळलीयेत हे आत्ता समजले, तरीही कविता दुर्बोधच राहिलीये. मला तेवढीच ग्रेसांची एक कविता माहितीये व गाणे केले म्हणून आवडली. आपले लेखन आवडले.

काउबॉय Wed, 10/08/2014 - 18:22
ती गेली तेंव्हा रिमझिम हे गाणे ऐकल्यावर असाच गोंधळ झाला होता नंतर लक्षात आले हे गाणे एक मूल ज्याची आई तिच्या प्रियकरासोबत पतीचे कुटूंम्ब सोडून पळुन गेली आहे त्या प्रसंगावर/अनुशंगाने विषद करत आहे..... स्पिचलेस!

तिमा Wed, 10/08/2014 - 18:25
लहान वयातच घरातून आई निघून गेल्यामुळे, आणि तीही मुलाला आणि नवर्‍याला सोडून गेल्यामुळे, ग्रेस यांच्या बालमनावर खोल जखमा झाल्या. आणि त्यामुळेच कदाचित ते दुर्बोध कविता लिहायला लागले असावेत. म्हणजे त्या कविता केवळ त्यांच्या स्वतःसाठी होत्या. दुसर्‍यांना त्या समजायलाच पाहिजेत असा त्यांचा आग्रह नव्हता. तरीही लोकांनी त्यांचा 'साईबाबा' करायचा प्रयत्न केला त्याला ते काय करणार ?

पैसा Wed, 10/08/2014 - 20:12
धन्य तुमची! लेख आवडला. बाकी अस्वस्थामा यांचाही प्रतिसाद आवडला. कविता किंबहुना प्रत्येक कलाकृती प्रत्येकाला वेगळी दिसेल हे खरे. परंतु ज्ञानोबांची विराणी वाच्यार्थाने घेऊ नये. नाही का! नाहीतर कोणीतरी ती भावगीते आहेत असे म्हणायचे उद्या. मात्र काही लोक "मला अर्थ कळलाय बुवा, तुला एवढं साधं कळत नाही?" असा दुसर्‍याच्या मनात न्यूनगंड निर्माण करायचा प्रयत्न करतात ना ते अजिबात आवडत नाही.

रामपुरी Wed, 10/08/2014 - 21:32
द्या टाळी... आपली मते बराब्बर जुळतात. आम्ही ढ असू पण उगीच निरर्थक शब्दांचे डबे जोडलेल्या कशालाही कविता म्हणू शकत नाही.

दशानन Wed, 10/08/2014 - 21:59
ग्रेस, यांच्या कवितेचा अर्थ लागला तर तो तो त्या व्यक्तीपुरता असतो. तुम्हाला लागलेला अर्थ हा दुसऱ्याला समजेलच असे नाही. ग्रेस समजून घेण्याचे काव्य आहे, जेवढे आपल्याला समजले त्याचा आनंद घ्यावा व पुढील मार्ग शोधावा.. !

कहर गुरुवार, 10/09/2014 - 14:12
कविता समजली नाही याचा अर्थ कविता दुर्बोध आहे असा का काढावा? कदाचित ती कविता समाजत नाहीं, भावत नाही म्हणजे आपणच दुर्बोध असु।

मित्रहो गुरुवार, 10/09/2014 - 16:59
म्हणून मी त्याला निरर्थक शब्दांची जोडणी म्हणनार नाही. मला ग्रेसच्याच काय इतर बऱ्याच कविता समजत नाही. तसेच बरेच चित्रपट किंवा नाटक कळत नाही. ग्रेसच्या कवितेमधे एक गेयता असते, लय असते ती आवडते. वरच्याच कवितेतील शेवटल्या कडव्याला चाल लावलेली नाही तरीही त्याची लय जाणवते. वरील कविता ज्यावेळेला ऐकली त्यावेळेला आईशी काहीतरी भांडण होते हे कळले. ती आई होती या ओळीवरुन. ती आई गेली म्हणजे वारली की कोणचा हात धरुन गेली याचा बोध आजवर झाला नाही.

इन्दुसुता Sat, 10/11/2014 - 09:20
शरद, लेख नेहमीप्रमाणेच चांगला आहे, आवडला. या कवितेविषयी खुद्द ग्रेस यांचेच स्पष्टीकरण कुठ्ल्याशा मुलाखतीत ऐकले तेव्हाच मलाही त्यांना काय अभिप्रेत होते ते कळाले. मला दोन्ही अर्थ तेव्हढेच भावतात. ग्रेस यांच्या काही कविता आवडतात / भावतात, पण समजतातच असे नाही. त्यांच्या कवितांमधील काही उपमा मात्र अतिशयच आवडल्या आहेत... 'धुरकट कंदील', 'अज्ञात धुके', ' वनवासात सीतेच्या अंगावरचा राघवशेला' काय अफाट कल्पनाशक्ती आणि जाणीवा असतात एकेकाच्या!!!

In reply to by इन्दुसुता

आनंदी गोपाळ Sat, 10/11/2014 - 19:56
वेगळ्या उत्कट भावना सांगणारे नवे शब्द निर्माण करणे, ही खासियत. रत्नशूळ लकाकी असा शब्दप्रयोग ऑफ्हँड आठवतोय. प्रचण्ड चमकणार्‍या हिर्‍याकडे पहावत नाही. डोळ्यांत शूळ -वेदना- उठतो. ग्रेस मस्तय. लोकांना आवडो नावडो.

मारवा Mon, 10/13/2014 - 11:28
शरद राव ! ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती ! तर शरदराव सध्या शुभारंभ म्हणुन मितवा या ललितलेख संग्रहातील स्वत:च्या राजपुत्र आणि डार्लिंग या कवितासंग्रहातील एका कवितेवर केलेले ग्रेस यांचे हे सुगम भाष्य वाचुन पहावे ही नम्र विनंती ! .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस

मारवा Mon, 10/13/2014 - 13:26
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी, ग्रेस आणि दहा रुपये काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो ४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे.

स्वप्न - सत्य की मनाचे अद्भुत खेळ ?

माम्लेदारचा पन्खा ·

विलासराव Wed, 10/08/2014 - 15:32
आपले सूक्ष्म शरीर जड देह सोडून त्याच्या जगात विहार करायला निघून जाते पण ते त्या जड देहाशी बांधलेले असते खरतर अनंत अशा काळाचा विचार केला तर आपण आपले जे जिवन जगतो तेच स्वप्न आहे असे मला वाट्ते आनी मृत्यु आपल्याला स्वप्नातुन जागं करतो तेंव्हा आपण आपल्या खर्‍या जगात असतो. अवांतर: मी पयला!!!!!

मदनबाण Wed, 10/08/2014 - 15:39
सध्या जे स्वप्नात पाहतो तेच प्रत्यक्षात घडावे अशी माझी लई म्हणजे लई इच्छा आहे बाँ... काय स्वप्न पडले ? तर सध्या निवडुकीच्या काळात लक्ष्मी-दर्शन घडवले जात आहे, या काळात म्हणे पोतीच्या पोती पैसे आणले-नेले आणि वाटले जातात ! त्यातलेच एक पोते चुकुन मला मिळते ! आणि त्याचा वापर मी मनसोक्त ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी करतो ! ;) प्लीज प्लीज प्लीज... माझे हे स्वप्न खरं होण्यासाठी प्रार्थना करा बरं का... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 13:34
नशीब सनी लिओने नाही येत स्वप्नात नको नको ! *LOL* { दोनदा नको नको हे उच्चारण पाखरांकडुन सध्या उधार घेतले आहे,एकदा नको म्हणणारा पाखरु जीव दुर्मीळ ;) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 16:15
जीनके दिन खराब चल रहे होते है, उनके सपनेमें सनी लियॉनभी साडी पहन कर आती है। *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा गुरुवार, 10/09/2014 - 18:26
आजकाल सन्नी लिओनी स्वताचे कपडे घालून पिच्चर करायला लागली...आरं कुटं नेऊन ठिवलाय महाराश्ट्र माजा :(

In reply to by आनन्दा

आनन्दा Wed, 10/08/2014 - 18:08
मला देखील आपण ईंजिनिअरिंगच्या व्हायवाला निघालोय आणि आपण जर्नल लिहिलेच नाहियेत असे एक स्वप्न नेहमी पडते..

रेवती Wed, 10/08/2014 - 18:26
क्लासट्रोफोबिआ असल्याने मलाही काय काय स्वप्ने पडत असतात. पूर आल्याची स्वप्ने खूप वर्षांपासून पडत आहेत. खरा पूर येऊन गेला तरी ती बंद झाली नाहीत.

In reply to by रेवती

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:31
बाळगणार्या व्यक्तीना गढूळ पाणी दिसणारी स्वप्ने जास्त पडतात असे माझे विविध व्यक्ति बाबत निरिक्षण आहे. आपण क्लासट्रोफोबिआ आहे असे आधीच सांगितले आहे म्हणून मी हे लिहित नाहिये. Its a generic statement.

In reply to by काउबॉय

रेवती गुरुवार, 10/09/2014 - 00:34
माझ्या नवर्‍यानं जर हा तुमचा प्रतिसाद वाचला तर तो नक्की म्हणेल, "बघ, मी हेच म्हणतोय!" :)

In reply to by नानासाहेब नेफळे

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:35
सगळ्याच गोष्टी मेंदुतील इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेमुळेच घडताना /अनुभवताना दिसतात. ती थांबली तर.... विलासराव म्हणतात तसे स्वप्नातून कायमचे जागे व्हायची पाळी येइल.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/09/2014 - 13:23
स्वप्नांना अर्थ नसतो, परंतु स्वप्नांच्या हेतुविषयी माहिती सापडली .थ्रीट सिम्युलेशन थेअरी असे त्याचे नाव आहे. http://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/15766897/

जेपी Wed, 10/08/2014 - 19:07
रोचक धागा. मला माझ्या आयुष्यात घडणार्या शुभाशुभ घटनेबद्दल बर्याच वेळेस पुर्वसुचना मिळतात. अर्थात जे घडणार आहे ते टाळता आल नाही. सविस्तर प्रतिसाद उदाहरणासकट देईन.

सूड Wed, 10/08/2014 - 19:11
स्वप्नात सापासारखे विषारी प्राणी सतत दिसत असतात. विहीरी, अंधार, एखादं जुनं घर, मूर्ती उध्वस्त करुन ठेवलेलं देऊळ...हे व्हेरी कॉमन!! आताशा अर्थ लावणं पण सोडून दिलंय. ;)

vikramaditya Wed, 10/08/2014 - 23:05
ज्या अपेक्षेने हा धागा लिहिलात, त्या अंगाने प्रतिसाद / अनुभव / वैज्ञानीक माहीती आली तर माहितीत खुपच भर पडेल.

भृशुंडी Wed, 10/08/2014 - 23:32
जवळपास १-२ वर्षं स्वप्न जशी आठवतात तशी लिहून ठेवायचा प्रयत्न केला- एक चाळा म्हणून. काही स्वप्न लख्ख आठवतात, काही अंधुक. पण कधीही भविष्यदर्शक स्वप्न पडल्याचं स्मरत नाही. गाडी वगैरे चालवायला स्वप्नात शिकणं दूरच राहिलं.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/09/2014 - 02:39
आपण जेंव्हा झोपतो तेंव्हा शरीर कमीत कमी उर्जा वापरत असते. शरीराची अंतर्गत साफसफाई, झीज भरून काढणे वगैरे कामांना जोर आलेला असतो. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात. आपल्या झोपेची आंदोलने ही जागृतावस्था ते खोल निद्रावस्था ह्या दोन स्थितींमध्ये होत असतात. खोल निद्रितावस्थेत एक REM (Rapid Eye Movement) अवस्था असते. म्हणजे बंद डोळ्यांची बुबुळे इथे-तिथे वेगाने हलत असतात. त्या वेळी प्रत्यक्षात आपण स्वप्न पाहात असतो. खोल निद्रितावस्थेत पडणारी स्वप्ने झोपेतून जागे झाल्यावर आठवत नाहीत पण निद्रा आंदोलनाच्या जागृतावस्थेकडील स्थितीत पडलेली स्वप्ने जागे झाल्यावरही आठवतात. सामान्यपणे एका स्वप्नांचा काळ हा वीस सेकंदांइतका असतो. ही सर्व ऐकीव आणि वाचीव माहिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 08:56
. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात म्हणूनच आपण त्यादिवशी विचारही न केलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात.आत्ता संपर्कात असलेल्या व्यक्ती आपल्या जुन्या घरात असलेल्या दिसतात.मात्र ते घर आता आपले नसते.किंवा लहाणपणीचे असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/09/2014 - 08:36
हवं ते स्वप्न सरावानी पाडुन सुद्धा घेता येतं. ज्यांना अजुन माहीती हवी असेल त्यांनी ल्युसिड ड्रीम असं आं.जा. वर शोधा.

चौकटराजा गुरुवार, 10/09/2014 - 09:10
मी स्वप्न पडण्याच्या बाबतीत खंदा खेळाडू आहे.काही वेळेस मला पाच पाच स्वप्नेही आठवल्याचे घडले आहे. व मी त्याची रफ स्केचेसही काढली होती ! ( नाय थापा नाय बा !). मला तीन विषयांवरची स्वप्ने पूर्वी वारंवार पडली आहेत. प्रचंड पूर पाणी फोफावते पण मी एका अशा उंच जागी जाउ शकतो हिथे मी बुडत नाही. ही गोष्ट घडलेली ठिकाणे म्हणजे वाईजवळील धोम तसेच शिरवळ जवळील सारोळा पूल तसेच खंडाळ्याची अमृत्ता़जन ची पाटी. ( याचे मी कल्पलेले कारण - मला पोहता येत नाही याची मनाशी असलेली खंत व पोहायची हौस यात पडलेली दरी) .दुसरे स्वप्न असे की माझे एक एक करून सर्व दात ९ रिष्टर स्केल वर पडणे. ( मी कल्पलेले कारण- मी लहानपणी नीट दात घासले सते तर ? ची मनाला लागलेली टोचणी) तिसरे असे की मला पंखाशिवाय उडता येते. असे स्वप्न . त्यामुळे मी अगदी मनसोक्त उड्डाणे केली आहेत.स्वर्गसे मी उपर. ( मी क्ल्पलेले कारण - मला फिरायची फार तहान आहे. पण माझ्याकडे एक दुचाकी शिवाय काहीही नाही याची अंतर्मनाला असलेली जाणीव) बाकी कसबा पेठेत फूटपाथ वर उभा राहून मदनमोहन लता या कॉम्बोची गाणी एका जुन्या जमान्याच्या खिडकीत कुणीतरी शौकिन ऐकतो आहे व मी ही श्रवणास्वाद घेत आहे . शिवाजीनगर सोडल्यानंतर शेती महाविध्यालयाचे एक शेत आहे. त्या शेतात चाललेला ओ पी नय्यर यांच्या गीतांचा कार्यक्रम मी बांधावर फतकल मारून ऐकला आहे. विशेष अनुभव असा की या दोन्ही वेळेस जी फायडेलिटी मी अनुभवली आहे तशी बोस च्या स्पीकरमधुनही येणे अशक्य आहे. बाकी दिवंगत वडिलांशी गप्पा मारणे, सचिनचा वाढदिवस शारदाश्रम शाळेत चालू असताना मी तिथे असणे. सचिनशी गप्पा करणे . मोहन जोशी ( नट),राज ठाकरे यांच्या बरोबर गप्पा असे भन्नाट अनुभव घेतलेत. तसेच आपल्या उरावर बसून कोणीतरी आपला गळा दाबून आपल्या ठार करते आहे. बायको प्रवासात हरवली. मोटार सायकलवरून फिरता कधीही वाट न सापडणार्या चक्रात अडकलो. असे अनुभव आहेत. निष्कर्ष - अनोळखी व्यक्ती सहसा स्वपनात भॅटत नाहीत. काही वेळेस आपल्याला हवी असलेली पण न मिळणारी गोष्ट किंवा आपल्या मनातील टोचणी याचे बीज स्वप्नात आकार घेते. बहुदा आपल्याला माहित असलेलीच ठिकाणे नव्या संरचनेसह अवतरतात. उदा सारोळा पूल, शारदाश्रम शाळा ही मी पाहिलेलीच ठिकाणे आहेत. प्रत्यक्षात पाहिलेल्या काश्मीर पेक्षाही स्वर्गीय काश्मीर मी स्वप्नात पाहिलेय. आमच्या कंपनीतील सर्वीस म्यानेजर व मार्केटिंग म्यानेजर यांचे जोरदार भांडणही स्वप्नात पाहिलेले आहे. अशी आहे स्वप्नसृष्टी.

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 09:15
पण मी स्वप्नात नेहमी छान पोहते.आणि पोहण्याची जागाही नेहमी एकच दिसते.(माझ्या गावच्या नदीचे पात्र)

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 10:48
परवा सकाळी ऊठायला उशिर झाला, माझी कन्या खवळली म्हणाली का नाही उठलात? मी अगदी प्रांजळपणे सांगितल, स्वप्नात गाडी हरवली होती. उठले असते तर सापडणार नाही म्हणुन उठले नाही.

जिन्क्स गुरुवार, 10/09/2014 - 13:01
थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो... मला बर्याच वेळेला मी नग्न अवस्थेत मोठ्या पार्टी/ समारंभाला गेलो आहे अशी स्वप्नं पडतात. त्या पार्टी/ समारंभाला सगळे माझे ओळखिचे लोक असतात (मित्र/नातेवाइक वगैरे). जेंव्हा कळते की हे एक स्वप्न होतं तेंव्हा खूप खूप बरं वाटतं. पण तरी मी दुसर्या दिवशी काही काळ खजील होउन वावरत असतो. काय कारण असेल अशा विचित्र स्वप्नाचे??

In reply to by जिन्क्स

विलासराव गुरुवार, 10/09/2014 - 13:06
कदाचीत ज्या जन्मात मनुष्यजात नग्न अवस्थेत वावरत होती त्या जन्मातील संस्कार मेंदुतुन(खोल अंतर्मनातुन ) वर येत असतील.

In reply to by जिन्क्स

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 14:06
आपण नोकरी शोधत आहात काय ? अथवा तीव्रतेने जॉब शिफ्टिंगचा प्रयत्न चालु आहे काय ? अथवा आपले कौशल्य/कल जे आहे त्याच्या संबंध नसलेला जॉब आपण करत आहात काय ? एका वाक्यात जॉब सटिसफेक्षन आहे की बदल हवाय ?

_मनश्री_ गुरुवार, 10/09/2014 - 18:21
माझे आजोबा एकोणीस वर्षांपूर्वी गेले . पण अजूनही ते रोज माझ्या स्वप्नात येतात . अस स्वप्न पडत कि ते जिवंतच होते हरवले होते स्मृती गेल्यामुळे घरी येऊ शकले नव्हते आणि मला आणखी एक स्वप्न नेहमी पडत कि मी दोन भिंतींच्या मध्ये उभी आहे आणि त्या दोन्ही भिंती वेगाने माझ्याजवळ येत आहेत आणि मी त्या भिंतींच्या मध्ये अडकणार पण तेवढ्यात जाग येते

In reply to by प्रकाश घाटपांडे

काउबॉय Fri, 10/10/2014 - 09:42
हे हिप्नोटिज्म इतकेच वैज्ञानिक आहे. इन्सेप्शन याच संकल्पनेवर आधारित होता.

पैसा Mon, 10/13/2014 - 00:06
वाचायला मजा आली. खूप लहान मुलं दिवसभर जे खेळतात तेच स्वप्न पडल्याचं सांगतात. अगदी लहान बाळं झोपेत दूध पीत असल्यासारखे ओठ करतात. म्हणजे आपले जेवढे अनुभव असतात त्याच्याशी संबंधित अशीच स्वप्नं बरेचदा असतात. मला स्वप्नात लहानपणीचं घर आणि आताची माणसं असं खूपदा दिसतं.कधी कधी अत्यंत वाईट घटनांची पूर्वसूचना म्हणावी अशी स्वप्नं पडलेली आहेत. कार्यकारणभाव मात्र माहित नाही.

चौकटराजा Mon, 10/13/2014 - 09:49
स्वप्ने ही जास्त विचार करणार्‍याना पडतात. स्वप्ने ही अगदी गाढ झोप येणार्‍याना पडत नाहीत.कित्येक वेळा मला असा अनुभव आलेला आहे की मंगल प्रभात कार्यक्रमात वाजणारे भक्तीगीत ज्यावेळी चालू असते त्यावेळी तेच गायक स्वप्नात गाणे गाताना दिसतात. उदा बाबुजींचे समाधी साधन संजीवन नाम हे गीत चालू असताना ते कोठेतरी पिंपळाच्या पारावर बसून गाताहेत असे स्वप्नात दिसू शकते. यावेळी आपल्याला जाग येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने अशी वास्तव व कल्पना यांची सरमिसळ होत असावी. " आणि मी जागा झालो !!!! " असा स्वप्नांचा बर्‍याच वेळा शेवट असतो.

In reply to by चौकटराजा

प्रभाकर पेठकर Tue, 10/14/2014 - 02:04
गाढ निद्रावस्था आणि जागृतावस्था ह्यांच्या आंदोलनात गाढ झोपेतील स्वप्ने आठवत नाहीत. जागृतावस्थेजवळील स्थितीतील स्वप्ने आठवतात.

विलासराव Wed, 10/08/2014 - 15:32
आपले सूक्ष्म शरीर जड देह सोडून त्याच्या जगात विहार करायला निघून जाते पण ते त्या जड देहाशी बांधलेले असते खरतर अनंत अशा काळाचा विचार केला तर आपण आपले जे जिवन जगतो तेच स्वप्न आहे असे मला वाट्ते आनी मृत्यु आपल्याला स्वप्नातुन जागं करतो तेंव्हा आपण आपल्या खर्‍या जगात असतो. अवांतर: मी पयला!!!!!

मदनबाण Wed, 10/08/2014 - 15:39
सध्या जे स्वप्नात पाहतो तेच प्रत्यक्षात घडावे अशी माझी लई म्हणजे लई इच्छा आहे बाँ... काय स्वप्न पडले ? तर सध्या निवडुकीच्या काळात लक्ष्मी-दर्शन घडवले जात आहे, या काळात म्हणे पोतीच्या पोती पैसे आणले-नेले आणि वाटले जातात ! त्यातलेच एक पोते चुकुन मला मिळते ! आणि त्याचा वापर मी मनसोक्त ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी करतो ! ;) प्लीज प्लीज प्लीज... माझे हे स्वप्न खरं होण्यासाठी प्रार्थना करा बरं का... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 13:34
नशीब सनी लिओने नाही येत स्वप्नात नको नको ! *LOL* { दोनदा नको नको हे उच्चारण पाखरांकडुन सध्या उधार घेतले आहे,एकदा नको म्हणणारा पाखरु जीव दुर्मीळ ;) }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 16:15
जीनके दिन खराब चल रहे होते है, उनके सपनेमें सनी लियॉनभी साडी पहन कर आती है। *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा गुरुवार, 10/09/2014 - 18:26
आजकाल सन्नी लिओनी स्वताचे कपडे घालून पिच्चर करायला लागली...आरं कुटं नेऊन ठिवलाय महाराश्ट्र माजा :(

In reply to by आनन्दा

आनन्दा Wed, 10/08/2014 - 18:08
मला देखील आपण ईंजिनिअरिंगच्या व्हायवाला निघालोय आणि आपण जर्नल लिहिलेच नाहियेत असे एक स्वप्न नेहमी पडते..

रेवती Wed, 10/08/2014 - 18:26
क्लासट्रोफोबिआ असल्याने मलाही काय काय स्वप्ने पडत असतात. पूर आल्याची स्वप्ने खूप वर्षांपासून पडत आहेत. खरा पूर येऊन गेला तरी ती बंद झाली नाहीत.

In reply to by रेवती

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:31
बाळगणार्या व्यक्तीना गढूळ पाणी दिसणारी स्वप्ने जास्त पडतात असे माझे विविध व्यक्ति बाबत निरिक्षण आहे. आपण क्लासट्रोफोबिआ आहे असे आधीच सांगितले आहे म्हणून मी हे लिहित नाहिये. Its a generic statement.

In reply to by काउबॉय

रेवती गुरुवार, 10/09/2014 - 00:34
माझ्या नवर्‍यानं जर हा तुमचा प्रतिसाद वाचला तर तो नक्की म्हणेल, "बघ, मी हेच म्हणतोय!" :)

In reply to by नानासाहेब नेफळे

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:35
सगळ्याच गोष्टी मेंदुतील इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेमुळेच घडताना /अनुभवताना दिसतात. ती थांबली तर.... विलासराव म्हणतात तसे स्वप्नातून कायमचे जागे व्हायची पाळी येइल.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 10/09/2014 - 13:23
स्वप्नांना अर्थ नसतो, परंतु स्वप्नांच्या हेतुविषयी माहिती सापडली .थ्रीट सिम्युलेशन थेअरी असे त्याचे नाव आहे. http://www.ncbi.nlm.nih.gov/m/pubmed/15766897/

जेपी Wed, 10/08/2014 - 19:07
रोचक धागा. मला माझ्या आयुष्यात घडणार्या शुभाशुभ घटनेबद्दल बर्याच वेळेस पुर्वसुचना मिळतात. अर्थात जे घडणार आहे ते टाळता आल नाही. सविस्तर प्रतिसाद उदाहरणासकट देईन.

सूड Wed, 10/08/2014 - 19:11
स्वप्नात सापासारखे विषारी प्राणी सतत दिसत असतात. विहीरी, अंधार, एखादं जुनं घर, मूर्ती उध्वस्त करुन ठेवलेलं देऊळ...हे व्हेरी कॉमन!! आताशा अर्थ लावणं पण सोडून दिलंय. ;)

vikramaditya Wed, 10/08/2014 - 23:05
ज्या अपेक्षेने हा धागा लिहिलात, त्या अंगाने प्रतिसाद / अनुभव / वैज्ञानीक माहीती आली तर माहितीत खुपच भर पडेल.

भृशुंडी Wed, 10/08/2014 - 23:32
जवळपास १-२ वर्षं स्वप्न जशी आठवतात तशी लिहून ठेवायचा प्रयत्न केला- एक चाळा म्हणून. काही स्वप्न लख्ख आठवतात, काही अंधुक. पण कधीही भविष्यदर्शक स्वप्न पडल्याचं स्मरत नाही. गाडी वगैरे चालवायला स्वप्नात शिकणं दूरच राहिलं.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/09/2014 - 02:39
आपण जेंव्हा झोपतो तेंव्हा शरीर कमीत कमी उर्जा वापरत असते. शरीराची अंतर्गत साफसफाई, झीज भरून काढणे वगैरे कामांना जोर आलेला असतो. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात. आपल्या झोपेची आंदोलने ही जागृतावस्था ते खोल निद्रावस्था ह्या दोन स्थितींमध्ये होत असतात. खोल निद्रितावस्थेत एक REM (Rapid Eye Movement) अवस्था असते. म्हणजे बंद डोळ्यांची बुबुळे इथे-तिथे वेगाने हलत असतात. त्या वेळी प्रत्यक्षात आपण स्वप्न पाहात असतो. खोल निद्रितावस्थेत पडणारी स्वप्ने झोपेतून जागे झाल्यावर आठवत नाहीत पण निद्रा आंदोलनाच्या जागृतावस्थेकडील स्थितीत पडलेली स्वप्ने जागे झाल्यावरही आठवतात. सामान्यपणे एका स्वप्नांचा काळ हा वीस सेकंदांइतका असतो. ही सर्व ऐकीव आणि वाचीव माहिती आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 08:56
. मेंदू सुद्धा झोपत नाही. दिवसभर पाहिलेले, ऐकलेले, जाणवलेले, न जाणवलेले (पण मेंदूने नोंद घेतलेले) प्रसंग मेंदूच्या आधीच असलेल्या स्मरणदालनात साठविले जातात. ते साठविताना विषयवार आणि प्रसंगानुरुप फायलींग केले जाते तेंव्हा त्या त्या जुन्या फायली उघडल्याजाऊन त्यातील काही दृश्य, व्यक्ती, प्रसंग आपल्याला दृष्य स्वरुपात दिसतात. ह्यातले, आपल्या मेंदूने पूर्वी कधी नोंद घेतलेले प्रसंग चाळवले जाऊन असंबद्ध दृश्य दिसतात म्हणूनच आपण त्यादिवशी विचारही न केलेल्या गोष्टी स्वप्नात दिसतात.आत्ता संपर्कात असलेल्या व्यक्ती आपल्या जुन्या घरात असलेल्या दिसतात.मात्र ते घर आता आपले नसते.किंवा लहाणपणीचे असते.

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 10/09/2014 - 08:36
हवं ते स्वप्न सरावानी पाडुन सुद्धा घेता येतं. ज्यांना अजुन माहीती हवी असेल त्यांनी ल्युसिड ड्रीम असं आं.जा. वर शोधा.

चौकटराजा गुरुवार, 10/09/2014 - 09:10
मी स्वप्न पडण्याच्या बाबतीत खंदा खेळाडू आहे.काही वेळेस मला पाच पाच स्वप्नेही आठवल्याचे घडले आहे. व मी त्याची रफ स्केचेसही काढली होती ! ( नाय थापा नाय बा !). मला तीन विषयांवरची स्वप्ने पूर्वी वारंवार पडली आहेत. प्रचंड पूर पाणी फोफावते पण मी एका अशा उंच जागी जाउ शकतो हिथे मी बुडत नाही. ही गोष्ट घडलेली ठिकाणे म्हणजे वाईजवळील धोम तसेच शिरवळ जवळील सारोळा पूल तसेच खंडाळ्याची अमृत्ता़जन ची पाटी. ( याचे मी कल्पलेले कारण - मला पोहता येत नाही याची मनाशी असलेली खंत व पोहायची हौस यात पडलेली दरी) .दुसरे स्वप्न असे की माझे एक एक करून सर्व दात ९ रिष्टर स्केल वर पडणे. ( मी कल्पलेले कारण- मी लहानपणी नीट दात घासले सते तर ? ची मनाला लागलेली टोचणी) तिसरे असे की मला पंखाशिवाय उडता येते. असे स्वप्न . त्यामुळे मी अगदी मनसोक्त उड्डाणे केली आहेत.स्वर्गसे मी उपर. ( मी क्ल्पलेले कारण - मला फिरायची फार तहान आहे. पण माझ्याकडे एक दुचाकी शिवाय काहीही नाही याची अंतर्मनाला असलेली जाणीव) बाकी कसबा पेठेत फूटपाथ वर उभा राहून मदनमोहन लता या कॉम्बोची गाणी एका जुन्या जमान्याच्या खिडकीत कुणीतरी शौकिन ऐकतो आहे व मी ही श्रवणास्वाद घेत आहे . शिवाजीनगर सोडल्यानंतर शेती महाविध्यालयाचे एक शेत आहे. त्या शेतात चाललेला ओ पी नय्यर यांच्या गीतांचा कार्यक्रम मी बांधावर फतकल मारून ऐकला आहे. विशेष अनुभव असा की या दोन्ही वेळेस जी फायडेलिटी मी अनुभवली आहे तशी बोस च्या स्पीकरमधुनही येणे अशक्य आहे. बाकी दिवंगत वडिलांशी गप्पा मारणे, सचिनचा वाढदिवस शारदाश्रम शाळेत चालू असताना मी तिथे असणे. सचिनशी गप्पा करणे . मोहन जोशी ( नट),राज ठाकरे यांच्या बरोबर गप्पा असे भन्नाट अनुभव घेतलेत. तसेच आपल्या उरावर बसून कोणीतरी आपला गळा दाबून आपल्या ठार करते आहे. बायको प्रवासात हरवली. मोटार सायकलवरून फिरता कधीही वाट न सापडणार्या चक्रात अडकलो. असे अनुभव आहेत. निष्कर्ष - अनोळखी व्यक्ती सहसा स्वपनात भॅटत नाहीत. काही वेळेस आपल्याला हवी असलेली पण न मिळणारी गोष्ट किंवा आपल्या मनातील टोचणी याचे बीज स्वप्नात आकार घेते. बहुदा आपल्याला माहित असलेलीच ठिकाणे नव्या संरचनेसह अवतरतात. उदा सारोळा पूल, शारदाश्रम शाळा ही मी पाहिलेलीच ठिकाणे आहेत. प्रत्यक्षात पाहिलेल्या काश्मीर पेक्षाही स्वर्गीय काश्मीर मी स्वप्नात पाहिलेय. आमच्या कंपनीतील सर्वीस म्यानेजर व मार्केटिंग म्यानेजर यांचे जोरदार भांडणही स्वप्नात पाहिलेले आहे. अशी आहे स्वप्नसृष्टी.

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 09:15
पण मी स्वप्नात नेहमी छान पोहते.आणि पोहण्याची जागाही नेहमी एकच दिसते.(माझ्या गावच्या नदीचे पात्र)

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 10:48
परवा सकाळी ऊठायला उशिर झाला, माझी कन्या खवळली म्हणाली का नाही उठलात? मी अगदी प्रांजळपणे सांगितल, स्वप्नात गाडी हरवली होती. उठले असते तर सापडणार नाही म्हणुन उठले नाही.

जिन्क्स गुरुवार, 10/09/2014 - 13:01
थोडसं विचित्र आहे पण तरी सांगतो... मला बर्याच वेळेला मी नग्न अवस्थेत मोठ्या पार्टी/ समारंभाला गेलो आहे अशी स्वप्नं पडतात. त्या पार्टी/ समारंभाला सगळे माझे ओळखिचे लोक असतात (मित्र/नातेवाइक वगैरे). जेंव्हा कळते की हे एक स्वप्न होतं तेंव्हा खूप खूप बरं वाटतं. पण तरी मी दुसर्या दिवशी काही काळ खजील होउन वावरत असतो. काय कारण असेल अशा विचित्र स्वप्नाचे??

In reply to by जिन्क्स

विलासराव गुरुवार, 10/09/2014 - 13:06
कदाचीत ज्या जन्मात मनुष्यजात नग्न अवस्थेत वावरत होती त्या जन्मातील संस्कार मेंदुतुन(खोल अंतर्मनातुन ) वर येत असतील.

In reply to by जिन्क्स

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 14:06
आपण नोकरी शोधत आहात काय ? अथवा तीव्रतेने जॉब शिफ्टिंगचा प्रयत्न चालु आहे काय ? अथवा आपले कौशल्य/कल जे आहे त्याच्या संबंध नसलेला जॉब आपण करत आहात काय ? एका वाक्यात जॉब सटिसफेक्षन आहे की बदल हवाय ?

_मनश्री_ गुरुवार, 10/09/2014 - 18:21
माझे आजोबा एकोणीस वर्षांपूर्वी गेले . पण अजूनही ते रोज माझ्या स्वप्नात येतात . अस स्वप्न पडत कि ते जिवंतच होते हरवले होते स्मृती गेल्यामुळे घरी येऊ शकले नव्हते आणि मला आणखी एक स्वप्न नेहमी पडत कि मी दोन भिंतींच्या मध्ये उभी आहे आणि त्या दोन्ही भिंती वेगाने माझ्याजवळ येत आहेत आणि मी त्या भिंतींच्या मध्ये अडकणार पण तेवढ्यात जाग येते

In reply to by प्रकाश घाटपांडे

काउबॉय Fri, 10/10/2014 - 09:42
हे हिप्नोटिज्म इतकेच वैज्ञानिक आहे. इन्सेप्शन याच संकल्पनेवर आधारित होता.

पैसा Mon, 10/13/2014 - 00:06
वाचायला मजा आली. खूप लहान मुलं दिवसभर जे खेळतात तेच स्वप्न पडल्याचं सांगतात. अगदी लहान बाळं झोपेत दूध पीत असल्यासारखे ओठ करतात. म्हणजे आपले जेवढे अनुभव असतात त्याच्याशी संबंधित अशीच स्वप्नं बरेचदा असतात. मला स्वप्नात लहानपणीचं घर आणि आताची माणसं असं खूपदा दिसतं.कधी कधी अत्यंत वाईट घटनांची पूर्वसूचना म्हणावी अशी स्वप्नं पडलेली आहेत. कार्यकारणभाव मात्र माहित नाही.

चौकटराजा Mon, 10/13/2014 - 09:49
स्वप्ने ही जास्त विचार करणार्‍याना पडतात. स्वप्ने ही अगदी गाढ झोप येणार्‍याना पडत नाहीत.कित्येक वेळा मला असा अनुभव आलेला आहे की मंगल प्रभात कार्यक्रमात वाजणारे भक्तीगीत ज्यावेळी चालू असते त्यावेळी तेच गायक स्वप्नात गाणे गाताना दिसतात. उदा बाबुजींचे समाधी साधन संजीवन नाम हे गीत चालू असताना ते कोठेतरी पिंपळाच्या पारावर बसून गाताहेत असे स्वप्नात दिसू शकते. यावेळी आपल्याला जाग येण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने अशी वास्तव व कल्पना यांची सरमिसळ होत असावी. " आणि मी जागा झालो !!!! " असा स्वप्नांचा बर्‍याच वेळा शेवट असतो.

In reply to by चौकटराजा

प्रभाकर पेठकर Tue, 10/14/2014 - 02:04
गाढ निद्रावस्था आणि जागृतावस्था ह्यांच्या आंदोलनात गाढ झोपेतील स्वप्ने आठवत नाहीत. जागृतावस्थेजवळील स्थितीतील स्वप्ने आठवतात.
माणसाचं मन हा प्रचंड क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. मन नक्की कुठं असतं हे सुद्धा अजून स्पष्टपणे कळलेलं नाही. तो शरीराचा अवयव आहे की नुसती कल्पना हेच एक मोठे गौडबंगाल आहे. 'माझ्या मनात विचार आला' म्हणजे नक्की काय झालं ते मलाही सांगता येणार नाही पण माझं अख्खं आयुष्यच त्यावर अवलंबून असतं . मी इतरांशी कसा वागलो,वागतोय आणि इथून पुढे वागणार हे तिथेच ठरतं. मन म्हणजे काहीसं धुक्यात हरवलेला लोहगडाच्या विंचूकाट्यासारखं… ते तिथे आहे हे पक्कं माहित असतं पण धुक्यामुळे कायम अस्पष्ट आणि संदिग्ध…. तसंच त्याला पूरक म्हणून दुसरं एक स्वतःच असं एक जग दिलंय माणसाला निसर्गाने ….

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

राजेंद्र मेहेंदळे ·

मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 13:54
हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.

च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो. सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

मदनबाण Wed, 10/08/2014 - 14:11
ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.

गवि Wed, 10/08/2014 - 14:24
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते. हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित). यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 14:41
हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात. आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.

In reply to by आयुर्हित

नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 14:58
हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...

In reply to by आयुर्हित

यसवायजी Wed, 10/08/2014 - 15:12
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी. बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.

तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 15:00
केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात. (माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.) (एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Wed, 10/08/2014 - 16:59
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे. चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का? ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 17:33
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ?? अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!

In reply to by विजुभाऊ

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:12
परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.

In reply to by तुषार काळभोर

सूड Mon, 10/20/2014 - 21:51
बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.

माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी Wed, 10/08/2014 - 15:56
आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात. माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.

समीरसूर Wed, 10/08/2014 - 15:47
आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही. माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-( फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो. एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)

In reply to by समीरसूर

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 13:20
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile +११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..

मीता Wed, 10/08/2014 - 15:58
फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही. मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .

मदनबाण Wed, 10/08/2014 - 16:14
आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;) पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;) बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;) जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.

In reply to by टवाळ कार्टा

स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी. बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 17:34
पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.

बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 18:11
डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले. दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 18:50
>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले. नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)

In reply to by प्रचेतस

विटेकर Tue, 10/14/2014 - 14:22
सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे ! आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे. ( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! ) पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !

In reply to by प्रचेतस

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 13:44
हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात.. हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो... आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो... पण काही चुका आपल्याही होतात, जसे :- १) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे.. २) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो.. ३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)

केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे. दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.
माझा अनुभव
गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.

दशानन Wed, 10/08/2014 - 20:43
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)

आनंद Wed, 10/08/2014 - 23:11
खर आहे ! अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.

रवीराज गुरुवार, 10/09/2014 - 00:23
औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे. असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.

चौकटराजा गुरुवार, 10/09/2014 - 05:59
इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून मिळ्ते तिथेच हवा भरायची !

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 07:36
या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या. पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.

Maharani गुरुवार, 10/09/2014 - 09:38
कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय.. तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..

In reply to by Maharani

काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 11:15
हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.

In reply to by काळा पहाड

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:21
भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo* लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून. चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सार्थबोध Fri, 10/10/2014 - 10:32
विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो

अंतु बर्वा Sat, 10/11/2014 - 02:26
सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-) बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!

बिहाग Tue, 10/14/2014 - 12:55
( Modes pl move this to appropriate place ) ( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line. Thanks for the help.

In reply to by काळा पहाड

पाषाणभेद Tue, 10/21/2014 - 15:31
(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे) (ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस....... लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:15
मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे. मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये.. मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का? काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...

In reply to by पिलीयन रायडर

पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:46
मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

In reply to by पिलीयन रायडर

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:52
नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 13:00
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

मोदक Fri, 03/27/2015 - 14:27
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

In reply to by मोदक

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

In reply to by मोदक

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

In reply to by मोदक

गवि Fri, 03/27/2015 - 17:12
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 19:54
गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ Tue, 03/31/2015 - 12:58
ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का? माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि Tue, 03/31/2015 - 15:39
एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

In reply to by गवि

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि Tue, 03/31/2015 - 15:46
खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-car/car-maintenance/nitrogen-for-tyres

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुषार काळभोर Wed, 04/01/2015 - 09:41
लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे. युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर) झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी . देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

In reply to by तुषार काळभोर

टवाळ कार्टा Wed, 04/01/2015 - 17:13
वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :) खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

In reply to by प्रसाद१९७१

गवि Tue, 03/31/2015 - 15:26
नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट. तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो. टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच. -लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात. टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं. शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही. .....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो. थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 15:15
बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच.. माझ्या काळ्या लिस्टीत.. :- १) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :( २) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :( माझ्या पांढ-या लिस्टीत.. :- १) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :) एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

खटासि खट Mon, 03/30/2015 - 15:21
वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

कापूसकोन्ड्या Mon, 03/30/2015 - 20:09
चांगला धागा माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू. मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो. नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन)) काही गोष्टी समजल्या
  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)
  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)

खंडेराव Tue, 03/31/2015 - 15:21
औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली. मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

संदीप डांगे Tue, 03/31/2015 - 22:23
मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही. हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

In reply to by संदीप डांगे

तुषार काळभोर Wed, 04/01/2015 - 09:47
अहो, ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे Wed, 04/01/2015 - 10:55
वोके वोके. माय मिष्टेक... म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

पिलीयन रायडर Wed, 04/01/2015 - 11:28
मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे? गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 04/01/2015 - 12:15
ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

सुनील Wed, 04/01/2015 - 13:32
मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो. पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

खंडेराव Wed, 04/01/2015 - 15:54
योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

In reply to by खंडेराव

मदनबाण Wed, 04/01/2015 - 16:50
सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

In reply to by मदनबाण

ऋष्या Mon, 04/06/2015 - 12:00
गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले. तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

In reply to by ऋष्या

मदनबाण Mon, 04/06/2015 - 12:32
ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 13:54
हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.

च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो. सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

मदनबाण Wed, 10/08/2014 - 14:11
ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.

गवि Wed, 10/08/2014 - 14:24
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते. हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित). यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.

यसवायजी Wed, 10/08/2014 - 14:41
हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात. आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.

In reply to by आयुर्हित

नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 14:58
हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...

In reply to by आयुर्हित

यसवायजी Wed, 10/08/2014 - 15:12
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी. बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.

तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 15:00
केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात. (माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.) (एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ Wed, 10/08/2014 - 16:59
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे. चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का? ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 17:33
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ?? अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!

In reply to by विजुभाऊ

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:12
परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.

In reply to by तुषार काळभोर

सूड Mon, 10/20/2014 - 21:51
बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.

माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी Wed, 10/08/2014 - 15:56
आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात. माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.

समीरसूर Wed, 10/08/2014 - 15:47
आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही. माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-( फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो. एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)

In reply to by समीरसूर

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 13:20
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile +११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..

मीता Wed, 10/08/2014 - 15:58
फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही. मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .

मदनबाण Wed, 10/08/2014 - 16:14
आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;) पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;) बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;) जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.

In reply to by टवाळ कार्टा

स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी. बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 17:34
पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.

बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 18:11
डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले. दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 18:50
>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले. नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)

In reply to by प्रचेतस

विटेकर Tue, 10/14/2014 - 14:22
सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे ! आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे. ( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! ) पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !

In reply to by प्रचेतस

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 13:44
हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात.. हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो... आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो... पण काही चुका आपल्याही होतात, जसे :- १) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे.. २) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो.. ३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)

केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे. दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.
माझा अनुभव
गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.

दशानन Wed, 10/08/2014 - 20:43
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)

आनंद Wed, 10/08/2014 - 23:11
खर आहे ! अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.

रवीराज गुरुवार, 10/09/2014 - 00:23
औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे. असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.

चौकटराजा गुरुवार, 10/09/2014 - 05:59
इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून मिळ्ते तिथेच हवा भरायची !

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 07:36
या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या. पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.

Maharani गुरुवार, 10/09/2014 - 09:38
कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय.. तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..

In reply to by Maharani

काळा पहाड गुरुवार, 10/09/2014 - 11:15
हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.

In reply to by काळा पहाड

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:21
भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo* लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून. चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सार्थबोध Fri, 10/10/2014 - 10:32
विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो

अंतु बर्वा Sat, 10/11/2014 - 02:26
सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-) बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!

बिहाग Tue, 10/14/2014 - 12:55
( Modes pl move this to appropriate place ) ( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line. Thanks for the help.

In reply to by काळा पहाड

पाषाणभेद Tue, 10/21/2014 - 15:31
(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे) (ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस....... लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:15
मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे. मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये.. मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का? काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...

In reply to by पिलीयन रायडर

पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:46
मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

In reply to by पिलीयन रायडर

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पिलीयन रायडर Fri, 03/27/2015 - 12:52
नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा Fri, 03/27/2015 - 13:00
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

मोदक Fri, 03/27/2015 - 14:27
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

In reply to by मोदक

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

In reply to by मोदक

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

In reply to by मोदक

गवि Fri, 03/27/2015 - 17:12
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे Fri, 03/27/2015 - 19:54
गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ Tue, 03/31/2015 - 12:58
ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का? माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि Tue, 03/31/2015 - 15:39
एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

In reply to by गवि

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि Tue, 03/31/2015 - 15:46
खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-car/car-maintenance/nitrogen-for-tyres

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

तुषार काळभोर Wed, 04/01/2015 - 09:41
लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे. युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर) झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी . देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

In reply to by तुषार काळभोर

टवाळ कार्टा Wed, 04/01/2015 - 17:13
वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :) खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

In reply to by प्रसाद१९७१

गवि Tue, 03/31/2015 - 15:26
नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट. तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो. टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच. -लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात. टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं. शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही. .....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो. थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

ब़जरबट्टू Fri, 03/27/2015 - 15:15
बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच.. माझ्या काळ्या लिस्टीत.. :- १) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :( २) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :( माझ्या पांढ-या लिस्टीत.. :- १) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :) एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

खटासि खट Mon, 03/30/2015 - 15:21
वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

कापूसकोन्ड्या Mon, 03/30/2015 - 20:09
चांगला धागा माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू. मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो. नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन)) काही गोष्टी समजल्या
  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)
  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)

खंडेराव Tue, 03/31/2015 - 15:21
औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली. मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

संदीप डांगे Tue, 03/31/2015 - 22:23
मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही. हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

In reply to by संदीप डांगे

तुषार काळभोर Wed, 04/01/2015 - 09:47
अहो, ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे Wed, 04/01/2015 - 10:55
वोके वोके. माय मिष्टेक... म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

पिलीयन रायडर Wed, 04/01/2015 - 11:28
मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे? गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा Wed, 04/01/2015 - 12:15
ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

सुनील Wed, 04/01/2015 - 13:32
मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो. पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

खंडेराव Wed, 04/01/2015 - 15:54
योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

In reply to by खंडेराव

मदनबाण Wed, 04/01/2015 - 16:50
सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

In reply to by मदनबाण

ऋष्या Mon, 04/06/2015 - 12:00
गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले. तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

In reply to by ऋष्या

मदनबाण Mon, 04/06/2015 - 12:32
ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते.

नथ........भाग १

जयंत कुलकर्णी ·

तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 14:40
वर्णनातील डिटेल्स मस्स्त आहेत.. (हॅ.. हॅ... हॅ... सूर्याला काजव्याचा उजेड की काय म्हणतात ना.. तसे)

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:58
२०११ साली राजदूत कार्ल आयकेनबेरी यांच्या काळात आमच्या वकिलातीवर हल्ला झाला आणि मला रोज भारतात दूरध्वनी करायची ताकीद मिळाली. नंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानात आले....पुढचे सगळ्यांना माहितच आहे.
मस्तच सुरुवात. वर २०११ वर्ष लिहीले आहे ते बरोबर आहे का? कारण अमेरिकन सैन्य तर २००१ नंतर अफगणीस्तानात आले होते ना?

पैसा Wed, 10/08/2014 - 19:30
मस्तच! काल्पनिक वाटतच नाहीये अजिबात!

In reply to by सस्नेह

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:20
ते हाफ अमेरिकन नातवाला भारताची ओढ़/आवड असणे वगैरे एक दोन fantacy बाबी सोडल्या तर आपल्या मताशी पूर्ण सहमत.

तुषार काळभोर Wed, 10/08/2014 - 14:40
वर्णनातील डिटेल्स मस्स्त आहेत.. (हॅ.. हॅ... हॅ... सूर्याला काजव्याचा उजेड की काय म्हणतात ना.. तसे)

प्रसाद१९७१ Wed, 10/08/2014 - 16:58
२०११ साली राजदूत कार्ल आयकेनबेरी यांच्या काळात आमच्या वकिलातीवर हल्ला झाला आणि मला रोज भारतात दूरध्वनी करायची ताकीद मिळाली. नंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानात आले....पुढचे सगळ्यांना माहितच आहे.
मस्तच सुरुवात. वर २०११ वर्ष लिहीले आहे ते बरोबर आहे का? कारण अमेरिकन सैन्य तर २००१ नंतर अफगणीस्तानात आले होते ना?

पैसा Wed, 10/08/2014 - 19:30
मस्तच! काल्पनिक वाटतच नाहीये अजिबात!

In reply to by सस्नेह

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 00:20
ते हाफ अमेरिकन नातवाला भारताची ओढ़/आवड असणे वगैरे एक दोन fantacy बाबी सोडल्या तर आपल्या मताशी पूर्ण सहमत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

पत्र

अजब ·
लेखनविषय:
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्याव

राजगड

स्पा ·

अजया Wed, 10/08/2014 - 12:30
कहर फोटो अाहेत स्पांडुबा! वर्णनही फोटोंबरोबर अाल्याने वाचायला मजा आली. जळायला होतं राव अशी वर्णनं वाचुन!या पोरांचं बरंय ठरवलं की निघाले,जिपडं,टमटम कसे पण..मस्त राहतात किल्ल्यावर,मज्जानु लाईफ!! रच्याकने-सुर्योदयाचा फोटो केवळ अप्रतिम!तू फोटो काढण्यआधी निसर्ग मेकप करुन घेतो बहुतेक!!

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 12:30
हाण तेजायला. राजगडच्या भटकंतीचे धागे कितीही आले तरी शिळे होत नैत. कोणे एके काळी केलेला राजगड आठवला, आता पुनरेकवार जाणे आले...

किसन शिंदे Wed, 10/08/2014 - 12:45
हे झक्कास वृत्तांत आणि फोटोही तेवढेच भारी काढले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी ऑक्टोबरातच राजगड वारी झालीये, तरी मन अजून भरले नाहीये. वारंवार जायला मिळो हीच इच्छा!

वेल्लाभट Wed, 10/08/2014 - 12:55
अतिशय जबराट कहर फोटो !!!!!! राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा जाण्यासारखाच आहे मुळी. वाद नाही त्यात. लवकरच आमचीही वारी व्हावी अशी आशा.... बाकी वर्णन पण कडक्क

धन्या Wed, 10/08/2014 - 13:00
फोटो भारीच आहेत. काही फोटो संस्कारीत वाटले. :)
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..
यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)

In reply to by प्यारे१

धन्या Wed, 10/08/2014 - 13:42
काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.
ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?

In reply to by धन्या

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:53
हो. सुदैवानं ही टक्केवारी आता ९०-९४ % पर्यंत गेलेली आहे. एक दोन फोटोच दिसत नाहीत. (ह्यावेळी ओपिनियन पोल घेतला ;) )

कंजूस Wed, 10/08/2014 - 13:27
रोम्ब नल्लारिकाय तंबि दुराय .परवाच आठवण काढली पिंपळाचा पार कुठल्या गावात म्हणून ऑक्टोबरच्या कटट्यावर.तर स्वारी हुती हिकडं पद्मावतीच्या आडुशाला राजगडावर पाऊस बघत.आकछी.कुणी सोडली रे पोडी ?

वृत्तांत फोटो भारी खर्रच आवडले. बाकी पाचव्या फोटोतले किसन / सुड ओळखु आले अजुन बारीक ठिपक्यांचे जरी दाखवले असते तरी ओळखु आले असते. हा हा. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

धन्यासेठ बरोबर गप्पा रंगतात अशा ट्रेकला नक्की मजा येईल. या १६ च्या नंतर काही जमतं का ? येतो मी. -दिलीप बिरुटे

कंजूस Wed, 10/08/2014 - 15:41
बऱ्याच फोटोत width 640 पेक्षा जास्त ठेवली आहे. फोटो सर्व दिसताहेत. थोडे फोटो कमी करून कलादालनाच्या भिंतीवर लावले तर इकडची हवा जरा मोकळी होईल.

In reply to by कंजूस

सूड Wed, 10/08/2014 - 15:45
अहो काका त्याने फोटो टाकायचे कष्ट तरी घेतलेत, लोक हातभर धागा लिहीतात आणि टीचभर लिंका देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा हे बरं!! लेखनही इथेच आणि फोटोही इथेच!! अर्थात हे माझं मत झालं. सर्वानुमते काय होईल ते बघा.

मदनबाण Wed, 10/08/2014 - 15:48
झकास्स्स... सगळेच फोटु मस्त आहेत, उदबत्तीचा आणि पाण्यात पोहणार्‍यांचा फोटु तर लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

मी एक ट्रेकर Wed, 10/08/2014 - 17:37
फोटो मस्त आहेत. प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच पाहिजे असा हा किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची चिलखती तटबंदी तर अतिसुंदर.

तिमा Wed, 10/08/2014 - 18:11
तरुणवयांत केलेल्या राजगडाच्या दोन ट्रीप्स आठवल्या. वर निवांतपणे राहिल्यामुळे सर्व माच्या आणि बालेकिल्ला बघून झाला होता. पण आम्ही साखर गांवातून गेलो होतो एवढं आठवतं. फोटो लाजवाब!

बाबा पाटील Wed, 10/08/2014 - 18:56
अप्रतिम हा एकच शब्द या गडासाठी आहे,३-४ वर्षापुर्वी लेकीला पाठीला बांधुन हा ट्रेक केला होता आता धाकटीला घेवुन परत एकदा गड प्रदक्षिणा करावी लागणार. फोटोग्राफी निव्वळ क्लासिक या सदरात मोडते.

In reply to by बाबा पाटील

सखी Wed, 10/08/2014 - 21:59
येSSSSSस!! राजांचा गड आणि गडांचा राजा! अप्रतिम राजगड...तुमचे फोटो कहर आलेत अगदी! जळजळ झालीये अगदी...

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 19:30
उदबत्तीचा , धुक्याचा आणि पहाटेच्या सुर्योदायचा फोटो प्रचंड आवडला आहे. एक डोक्यात कल्पना आली. सरळ कारने राजगडाच्या पायथ्याशी गेलो तर? आता असे लटकत प्रवास करण्याचे वय राहिलेले नाही. (एके काळी रेल्वेचा बाथरूम मधून किंवा ३ टियरच्या खालच्या बर्थच्या खाली रेनकोट घालून झोपून ऐन थंडीत सुद्धा प्रवास केलेला आहे). कार माझी, पेट्रोल माझे अजून चार जण येऊ शकतील. रविवारी सकाळी जायचे आणि सोमवारी दुपारपर्यंत परत यायचे. कोणी स्वयंसेवक आहेत का ?

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि गुरुवार, 10/09/2014 - 00:28
डन ह्यावेळी २च रविवार होते आणि दोन्ही बूक झाले. आता ऑक्टोबरमधले ३ही कट्टे झाले की, आमचा पुढचा फेब्रुवारीतला कट्टा राजगडवर.... खाणे-पिणे आमच्या कडून...

अप्रतिम फोटो... आम्हीही तिथे घरबसल्या एक चक्कर मारून आलो ! राजगडाचा ट्रेक म्हणजे भन्नाट झाला असणार हे सांगायलाच पाहिजे का ?

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 10:38
जीव गेला फोटु पहाताना. कला आहे लेका तुझ्या हातात. बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत. न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.

सूड गुरुवार, 10/09/2014 - 14:48
आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.

कातिल फोटु, काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का? बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का? (गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा) पैजारबुवा,

मस्त रे स्पा एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता. बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.

In reply to by नंदन

पहाटवारा Tue, 11/04/2014 - 06:06
१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच ! -पहाटवारा

अजया Wed, 10/08/2014 - 12:30
कहर फोटो अाहेत स्पांडुबा! वर्णनही फोटोंबरोबर अाल्याने वाचायला मजा आली. जळायला होतं राव अशी वर्णनं वाचुन!या पोरांचं बरंय ठरवलं की निघाले,जिपडं,टमटम कसे पण..मस्त राहतात किल्ल्यावर,मज्जानु लाईफ!! रच्याकने-सुर्योदयाचा फोटो केवळ अप्रतिम!तू फोटो काढण्यआधी निसर्ग मेकप करुन घेतो बहुतेक!!

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 12:30
हाण तेजायला. राजगडच्या भटकंतीचे धागे कितीही आले तरी शिळे होत नैत. कोणे एके काळी केलेला राजगड आठवला, आता पुनरेकवार जाणे आले...

किसन शिंदे Wed, 10/08/2014 - 12:45
हे झक्कास वृत्तांत आणि फोटोही तेवढेच भारी काढले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी ऑक्टोबरातच राजगड वारी झालीये, तरी मन अजून भरले नाहीये. वारंवार जायला मिळो हीच इच्छा!

वेल्लाभट Wed, 10/08/2014 - 12:55
अतिशय जबराट कहर फोटो !!!!!! राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा जाण्यासारखाच आहे मुळी. वाद नाही त्यात. लवकरच आमचीही वारी व्हावी अशी आशा.... बाकी वर्णन पण कडक्क

धन्या Wed, 10/08/2014 - 13:00
फोटो भारीच आहेत. काही फोटो संस्कारीत वाटले. :)
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..
यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)

In reply to by प्यारे१

धन्या Wed, 10/08/2014 - 13:42
काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.
ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?

In reply to by धन्या

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:53
हो. सुदैवानं ही टक्केवारी आता ९०-९४ % पर्यंत गेलेली आहे. एक दोन फोटोच दिसत नाहीत. (ह्यावेळी ओपिनियन पोल घेतला ;) )

कंजूस Wed, 10/08/2014 - 13:27
रोम्ब नल्लारिकाय तंबि दुराय .परवाच आठवण काढली पिंपळाचा पार कुठल्या गावात म्हणून ऑक्टोबरच्या कटट्यावर.तर स्वारी हुती हिकडं पद्मावतीच्या आडुशाला राजगडावर पाऊस बघत.आकछी.कुणी सोडली रे पोडी ?

वृत्तांत फोटो भारी खर्रच आवडले. बाकी पाचव्या फोटोतले किसन / सुड ओळखु आले अजुन बारीक ठिपक्यांचे जरी दाखवले असते तरी ओळखु आले असते. हा हा. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

धन्यासेठ बरोबर गप्पा रंगतात अशा ट्रेकला नक्की मजा येईल. या १६ च्या नंतर काही जमतं का ? येतो मी. -दिलीप बिरुटे

कंजूस Wed, 10/08/2014 - 15:41
बऱ्याच फोटोत width 640 पेक्षा जास्त ठेवली आहे. फोटो सर्व दिसताहेत. थोडे फोटो कमी करून कलादालनाच्या भिंतीवर लावले तर इकडची हवा जरा मोकळी होईल.

In reply to by कंजूस

सूड Wed, 10/08/2014 - 15:45
अहो काका त्याने फोटो टाकायचे कष्ट तरी घेतलेत, लोक हातभर धागा लिहीतात आणि टीचभर लिंका देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा हे बरं!! लेखनही इथेच आणि फोटोही इथेच!! अर्थात हे माझं मत झालं. सर्वानुमते काय होईल ते बघा.

मदनबाण Wed, 10/08/2014 - 15:48
झकास्स्स... सगळेच फोटु मस्त आहेत, उदबत्तीचा आणि पाण्यात पोहणार्‍यांचा फोटु तर लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

मी एक ट्रेकर Wed, 10/08/2014 - 17:37
फोटो मस्त आहेत. प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच पाहिजे असा हा किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची चिलखती तटबंदी तर अतिसुंदर.

तिमा Wed, 10/08/2014 - 18:11
तरुणवयांत केलेल्या राजगडाच्या दोन ट्रीप्स आठवल्या. वर निवांतपणे राहिल्यामुळे सर्व माच्या आणि बालेकिल्ला बघून झाला होता. पण आम्ही साखर गांवातून गेलो होतो एवढं आठवतं. फोटो लाजवाब!

बाबा पाटील Wed, 10/08/2014 - 18:56
अप्रतिम हा एकच शब्द या गडासाठी आहे,३-४ वर्षापुर्वी लेकीला पाठीला बांधुन हा ट्रेक केला होता आता धाकटीला घेवुन परत एकदा गड प्रदक्षिणा करावी लागणार. फोटोग्राफी निव्वळ क्लासिक या सदरात मोडते.

In reply to by बाबा पाटील

सखी Wed, 10/08/2014 - 21:59
येSSSSSस!! राजांचा गड आणि गडांचा राजा! अप्रतिम राजगड...तुमचे फोटो कहर आलेत अगदी! जळजळ झालीये अगदी...

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 19:30
उदबत्तीचा , धुक्याचा आणि पहाटेच्या सुर्योदायचा फोटो प्रचंड आवडला आहे. एक डोक्यात कल्पना आली. सरळ कारने राजगडाच्या पायथ्याशी गेलो तर? आता असे लटकत प्रवास करण्याचे वय राहिलेले नाही. (एके काळी रेल्वेचा बाथरूम मधून किंवा ३ टियरच्या खालच्या बर्थच्या खाली रेनकोट घालून झोपून ऐन थंडीत सुद्धा प्रवास केलेला आहे). कार माझी, पेट्रोल माझे अजून चार जण येऊ शकतील. रविवारी सकाळी जायचे आणि सोमवारी दुपारपर्यंत परत यायचे. कोणी स्वयंसेवक आहेत का ?

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि गुरुवार, 10/09/2014 - 00:28
डन ह्यावेळी २च रविवार होते आणि दोन्ही बूक झाले. आता ऑक्टोबरमधले ३ही कट्टे झाले की, आमचा पुढचा फेब्रुवारीतला कट्टा राजगडवर.... खाणे-पिणे आमच्या कडून...

अप्रतिम फोटो... आम्हीही तिथे घरबसल्या एक चक्कर मारून आलो ! राजगडाचा ट्रेक म्हणजे भन्नाट झाला असणार हे सांगायलाच पाहिजे का ?

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 10:38
जीव गेला फोटु पहाताना. कला आहे लेका तुझ्या हातात. बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत. न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.

सूड गुरुवार, 10/09/2014 - 14:48
आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.

कातिल फोटु, काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का? बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का? (गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा) पैजारबुवा,

मस्त रे स्पा एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता. बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.

In reply to by नंदन

पहाटवारा Tue, 11/04/2014 - 06:06
१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच ! -पहाटवारा
टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :) तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली. पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला..