मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमरिकेतल्या सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report बद्दल माहिती हवी

माहितगार ·

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 08:23
अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली. नेहमीच्या वापरात नसणार्‍या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्‍यांनाही किमान कल्पना येईल. उदा. बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार Wed, 10/08/2014 - 09:56
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले. २०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.

कंजूस Wed, 10/08/2014 - 09:44
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.

श्रीरंग_जोशी Wed, 10/08/2014 - 08:23
अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली. नेहमीच्या वापरात नसणार्‍या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्‍यांनाही किमान कल्पना येईल. उदा. बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार Wed, 10/08/2014 - 09:56
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले. २०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.

कंजूस Wed, 10/08/2014 - 09:44
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.
नमस्कार, सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे. आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे. * या धाग्यावरील आपले प्रतिसाद मराठी विकिप्रक्ल्पातून वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. * प्रतिसादांसाठी अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला!

आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण

मधुरा देशपांडे ·

बहुगुणी Wed, 10/08/2014 - 01:48
पुढील वर्णनाविषयी उत्कंठा आहे. फोटो भरपूर असतीलच. (जियो मिपावर झेंडे लावलेयत, या भ्रमंतीचा आणि तुमचा असे दोन्ही :-) )

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 02:58
+१ लेखन शैली छान. फोटोंच्या अपेक्षेत आहोत. बाकी तुमच्यासोबत नको, थोडं अंतर ठेवून प्रवासाची मजा घेतो. ( नवनिर्वाचित संपादक इस्पिकच्या एक्क्याशेजारी बसून कुर्सी की पेटी बांधायची सवय लागलीये म्हणून हो. :) )

ज्ञानव Wed, 10/08/2014 - 08:02
त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. आधी ह्याबद्दल लिहा हि (अधीर) विनंती.

आनन्दिता, बहुगुणी, श्रीरंग जोशी, प्यारे१, निनाद, ज्ञानव, अजया, यशो, वल्ली, रायनची आई, स्वॅप्स, पिरा, दिपक, काउबॉय, रेवाक्का, मृणालिनी अनेक धन्यवाद. पुढचा भाग टाकते आज किंवा उद्यात. @बहुगुणी - विशेष आभार. जसजसे लेख येतील, तसे इतर ठिकाणांचे झेंडे लावीन. @श्रीरंग जोशी आणि प्यारे१ - नकाशाचा फोटो द्यायचा विचार होता ज्याला माझा आळस नडला. :( पुढच्या भागापासुन मात्र भरपुर फोटो असणार आहेत. @ज्ञानव - ड्रेस्डेन - प्राग बद्दल इथे लिहिले होते. त्यावेळचा अनुभव असा होता की प्राग म्हणजे अतिशय सुंदर असे ऐकुन होतो पण आम्हाला तेवढे आवडले नाही. याउलट ड्रेस्डेन तेवढे प्रसिद्ध नसुनही खूप आवडले. असेच काहीसे व्हेनिस बाबत झाले. व्हेनिस आवडले पण जवळपास असणारी काही ठिकाणे जसे की व्हेरोना किंवा लेक गर्दा हे केवळ पर्यटकांमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने मागे राहिले असे वाटले. मागे एकदा जर्मनीतील सगळ्यात उंच धबधबा म्हणुन गेलो होतो आणि तिथे जाऊन हसावे की रडावे कळेना. शिवाय यात प्रत्येकाच्या आवडी निवडीचा पण प्रश्न आहे. इतिहास किंवा संग्रहालय असे काही असले की काहींना नाही आवडत. काहींना केवळ फोटोग्राफीसाठी जायचे असते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा असु शकतो, वेळेचे, पैशांचे गणित पण वेगळे. ही लेखमाला पुर्ण झाली की जमल्यास अगदी थोडक्यात काही ठिकाणांची माहिती आणि माझा अनुभव एका वेगळ्या लेखात देण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by मधुरा देशपांडे

ज्ञानव गुरुवार, 10/09/2014 - 08:45
मधुराजी. प्रवासात नेहमीच्या प्रसिद्ध जागांविषयी माझा हि अनुभव आपल्यासारखाच आहे सिक्कीमला गेलो असताना नथुला पास बंद होता आणि तिथल्याच स्थानिक माणसाने गुरुडोंग मार्गला जा सुचवले १८२०० फुट उंचीवर ओक्सिजन अभावी जो अनुभव आलाय त्यातच पैसे वसूल झाले माझे.

चौकटराजा Wed, 10/08/2014 - 20:37
अत्यंत भन्नाट शैलीत सुरवात झालीय ! व्हेनिस च्या तुलनेत व्हेरोनाचा उल्लेखावरून एक असे दिसते की काही ठिकाणांची उगीचच ( अर्थात व्हेनिसची केस अशी नाही ! ) पबलिकशिटी टूर ऑपरेटर्स करीत असतात. अशा जागाना टूरिस्ट ट्रॅपस म्हणतात. .कित्येक पर्यटकांचे म्हणणे असे आहे की पॅरिस मधील अत्यंत सामान्य वास्तू कोणती असेल तर आयफेल टावर पण त्यानेच तर पॅरिस ओळखले जाते. टूरिस्ट ऑपरेटरना भरमसाट प्रवेश फी परवडत नाहीत. सबब सुंदर पण बाजूला असलेली फोन्टेनब्लो, व्हर्साय सारखी स्थळे दाखविली जात नाहीत. अशा स्थळांचा मागोवा काढत जायची आपली कल्पना एकदम आवडली.

In reply to by चौकटराजा

अगदी हेच होतं. टूर ऑपरेटर्सना त्यांचे बजेट सांभाळायचे असते. शिवाय या अशा ठिकाणी बरेचदा भाषेची, खाण्यापिण्याची अडचण येते जी बाकी ठिकाणी तेवढी येत नाही. व्हर्साय आणि व्हेरोना ही दोन्ही ठिकाणे आवडली पण माहिती नसल्याने तेवढा वेळ ठेवला नव्हता. अगदीच घाईत पाहिली. त्यानंतर शहाणपण आलं.

सुहास झेले, कंजूसकाका, चौराकाका, स्नेहाताई, कुसुमावती, जुई, एक्का काका, सखी, खेडूत, सविता, यसवायजी अनेक आभार. पुढचा भाग टाकला आहे. :)

गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 13:59
मागे जॉर्डनची भटकंती... काल पेरु चा एकल प्रवास वाचनात आले, असेच शोधले असता , ही राहुन गेलेली छानशी भटकंती पुन्हा वाचणास घेतली.. सुरुवात खुपच सुंडर आहे. सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो .. पण हा पॅरा खुप जबरदस्त आहे, चित्र नसताना सर्व स्पष्ट समोर दिसले असे लिहिले आहे
नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे काही, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघुयात आल्प्सच्या वळणांवर…

बहुगुणी Wed, 10/08/2014 - 01:48
पुढील वर्णनाविषयी उत्कंठा आहे. फोटो भरपूर असतीलच. (जियो मिपावर झेंडे लावलेयत, या भ्रमंतीचा आणि तुमचा असे दोन्ही :-) )

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 02:58
+१ लेखन शैली छान. फोटोंच्या अपेक्षेत आहोत. बाकी तुमच्यासोबत नको, थोडं अंतर ठेवून प्रवासाची मजा घेतो. ( नवनिर्वाचित संपादक इस्पिकच्या एक्क्याशेजारी बसून कुर्सी की पेटी बांधायची सवय लागलीये म्हणून हो. :) )

ज्ञानव Wed, 10/08/2014 - 08:02
त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. आधी ह्याबद्दल लिहा हि (अधीर) विनंती.

आनन्दिता, बहुगुणी, श्रीरंग जोशी, प्यारे१, निनाद, ज्ञानव, अजया, यशो, वल्ली, रायनची आई, स्वॅप्स, पिरा, दिपक, काउबॉय, रेवाक्का, मृणालिनी अनेक धन्यवाद. पुढचा भाग टाकते आज किंवा उद्यात. @बहुगुणी - विशेष आभार. जसजसे लेख येतील, तसे इतर ठिकाणांचे झेंडे लावीन. @श्रीरंग जोशी आणि प्यारे१ - नकाशाचा फोटो द्यायचा विचार होता ज्याला माझा आळस नडला. :( पुढच्या भागापासुन मात्र भरपुर फोटो असणार आहेत. @ज्ञानव - ड्रेस्डेन - प्राग बद्दल इथे लिहिले होते. त्यावेळचा अनुभव असा होता की प्राग म्हणजे अतिशय सुंदर असे ऐकुन होतो पण आम्हाला तेवढे आवडले नाही. याउलट ड्रेस्डेन तेवढे प्रसिद्ध नसुनही खूप आवडले. असेच काहीसे व्हेनिस बाबत झाले. व्हेनिस आवडले पण जवळपास असणारी काही ठिकाणे जसे की व्हेरोना किंवा लेक गर्दा हे केवळ पर्यटकांमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने मागे राहिले असे वाटले. मागे एकदा जर्मनीतील सगळ्यात उंच धबधबा म्हणुन गेलो होतो आणि तिथे जाऊन हसावे की रडावे कळेना. शिवाय यात प्रत्येकाच्या आवडी निवडीचा पण प्रश्न आहे. इतिहास किंवा संग्रहालय असे काही असले की काहींना नाही आवडत. काहींना केवळ फोटोग्राफीसाठी जायचे असते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा असु शकतो, वेळेचे, पैशांचे गणित पण वेगळे. ही लेखमाला पुर्ण झाली की जमल्यास अगदी थोडक्यात काही ठिकाणांची माहिती आणि माझा अनुभव एका वेगळ्या लेखात देण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by मधुरा देशपांडे

ज्ञानव गुरुवार, 10/09/2014 - 08:45
मधुराजी. प्रवासात नेहमीच्या प्रसिद्ध जागांविषयी माझा हि अनुभव आपल्यासारखाच आहे सिक्कीमला गेलो असताना नथुला पास बंद होता आणि तिथल्याच स्थानिक माणसाने गुरुडोंग मार्गला जा सुचवले १८२०० फुट उंचीवर ओक्सिजन अभावी जो अनुभव आलाय त्यातच पैसे वसूल झाले माझे.

चौकटराजा Wed, 10/08/2014 - 20:37
अत्यंत भन्नाट शैलीत सुरवात झालीय ! व्हेनिस च्या तुलनेत व्हेरोनाचा उल्लेखावरून एक असे दिसते की काही ठिकाणांची उगीचच ( अर्थात व्हेनिसची केस अशी नाही ! ) पबलिकशिटी टूर ऑपरेटर्स करीत असतात. अशा जागाना टूरिस्ट ट्रॅपस म्हणतात. .कित्येक पर्यटकांचे म्हणणे असे आहे की पॅरिस मधील अत्यंत सामान्य वास्तू कोणती असेल तर आयफेल टावर पण त्यानेच तर पॅरिस ओळखले जाते. टूरिस्ट ऑपरेटरना भरमसाट प्रवेश फी परवडत नाहीत. सबब सुंदर पण बाजूला असलेली फोन्टेनब्लो, व्हर्साय सारखी स्थळे दाखविली जात नाहीत. अशा स्थळांचा मागोवा काढत जायची आपली कल्पना एकदम आवडली.

In reply to by चौकटराजा

अगदी हेच होतं. टूर ऑपरेटर्सना त्यांचे बजेट सांभाळायचे असते. शिवाय या अशा ठिकाणी बरेचदा भाषेची, खाण्यापिण्याची अडचण येते जी बाकी ठिकाणी तेवढी येत नाही. व्हर्साय आणि व्हेरोना ही दोन्ही ठिकाणे आवडली पण माहिती नसल्याने तेवढा वेळ ठेवला नव्हता. अगदीच घाईत पाहिली. त्यानंतर शहाणपण आलं.

सुहास झेले, कंजूसकाका, चौराकाका, स्नेहाताई, कुसुमावती, जुई, एक्का काका, सखी, खेडूत, सविता, यसवायजी अनेक आभार. पुढचा भाग टाकला आहे. :)

गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 13:59
मागे जॉर्डनची भटकंती... काल पेरु चा एकल प्रवास वाचनात आले, असेच शोधले असता , ही राहुन गेलेली छानशी भटकंती पुन्हा वाचणास घेतली.. सुरुवात खुपच सुंडर आहे. सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो .. पण हा पॅरा खुप जबरदस्त आहे, चित्र नसताना सर्व स्पष्ट समोर दिसले असे लिहिले आहे
नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे काही, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघुयात आल्प्सच्या वळणांवर…
जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच.

स्वयंभू (संपूर्ण कथा)

बोबो ·

विजुभाऊ Wed, 10/08/2014 - 10:46
"संपूर्ण कथा" असा उल्लेख वाचून ही कथा कोण्या कथालेखकाची असावी असे वाटून पट्ट्याने मार वगैरे वाचायला मिळेल असे वाटून भ्या वाटले. पण कथा चांगली आहे.

समीरसूर Wed, 10/08/2014 - 15:26
मजा आली वाचून. :-) अजून येऊ द्या. तात्पर्यः भक्तीच्या बाजारात कधीच मंदी येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोबो गुरुवार, 10/09/2014 - 09:53
बोका-ए-आझम >> साॅमरसेट माॅमचं नाव ऐकलंय. तुमच्या कमेंटमुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच त्याचं पुस्तक मिळवून नक्की वाचेन :)

बोबो गुरुवार, 10/09/2014 - 09:17
श्रीरंग_जोशी,खटपट्या,aparna akshay,अजया,बाबा पाटील,विजुभाऊ,दिपक.कुवेत,काउबॉय,समीरसूर,बोका-ए-आझम,सुहास.. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :-)

विजुभाऊ Wed, 10/08/2014 - 10:46
"संपूर्ण कथा" असा उल्लेख वाचून ही कथा कोण्या कथालेखकाची असावी असे वाटून पट्ट्याने मार वगैरे वाचायला मिळेल असे वाटून भ्या वाटले. पण कथा चांगली आहे.

समीरसूर Wed, 10/08/2014 - 15:26
मजा आली वाचून. :-) अजून येऊ द्या. तात्पर्यः भक्तीच्या बाजारात कधीच मंदी येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोबो गुरुवार, 10/09/2014 - 09:53
बोका-ए-आझम >> साॅमरसेट माॅमचं नाव ऐकलंय. तुमच्या कमेंटमुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच त्याचं पुस्तक मिळवून नक्की वाचेन :)

बोबो गुरुवार, 10/09/2014 - 09:17
श्रीरंग_जोशी,खटपट्या,aparna akshay,अजया,बाबा पाटील,विजुभाऊ,दिपक.कुवेत,काउबॉय,समीरसूर,बोका-ए-आझम,सुहास.. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

उकिरडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by स्पंदना

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:01
ओक्के! समजलं. थोडक्यात 'वळणाचं पाणी वळणावरच जाणार' असं काहीसं म्हणायचं असावं म्हातारीला. ही कुणाचीच सत्यकथा नसावी एवढीच इच्छा.

In reply to by उगा काहितरीच

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 22:21
करवंट्या म्हणजे अर्थातच अर्ध्या नारळाची साल ;) करट्या हा शब्द आमच्या आज्जीच्या. बोलताना तोंडात नेहमी हाच येतो.

पैसा Wed, 10/08/2014 - 10:30
मोठी माणसं शब्दांनी इतके वार करू शकतात ते सगळे लहान मुलांना समजत नाहीत म्हणून बरं..

In reply to by पैसा

एस गुरुवार, 10/09/2014 - 16:13
सगळं नाही तरी थोडं समजतं. शब्द लक्षात राहतात. कृती लक्षात राहते. पुढेमागे कधीतरी अशा आठवणी काचू लागतात. कधीही न भरून येणार्‍या जखमा मनावर बाळगतच मग मुले कधीतरी मोठी का काय ते होतात. जाऊ देत. जास्त काही लिहीत नाही.

मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 12:00
शेवटच्या परिच्छेदाने कथेला विलक्षण कलाटी मिळालेली आहे. बर्‍याच काळाने वाचलेली एक सुंदर कथा. तिमांशीही सहमत. शीर्षक चुकीचे वाटते आणि ते शीर्षक वाचल्याबरोबर जाणवले होते. पण अर्थात इथे कोणाचा जातिवाचक अपमान नाही म्हणा. पण तरीही..

गवि Wed, 10/08/2014 - 13:12
अत्यंत परिणामकारक.. सुन्न करणारी. अर्थात प्रत्यक्षात दत्तक पोराला इतके मोठे होईपर्यंत त्या आजीसहित आजुबाजूचं जग याबाबतीत इतकं अजाण राहू देत नाही आणि काही उमज पडण्याच्याही आधीपासून त्या पोराला सतत टोच्या मारतं हेही वास्तव आहेच. अशी मानसिकता दाबून धरताच येत नाही लोकांना.

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 21:47
कथेला शीर्षक ती पुर्ण झाल्यावर जे समर्पक वाटले त्यानुसार दिले. जे मला वैयक्तिक ओळखतात त्यांना माझ्या हेतूबद्दल शंका नसेलच. पण कोणाच्या नकळत भावना दुखावल्या गेल्या असतील वा खटकले असेल तर मनापासून क्षमस्व. संपादकांनी नाव वेळीच बदलले, ते देखील उकिरडा हे त्याहीपेक्षा समर्पक शीर्षक दिले, याबद्दल त्यांचेही आभार. दुपारी मोबाईलवरून चेक केले होते, पण ऑफिसमध्ये हल्लीच मिसळपाव साईट ब्लॉक केली असल्याने त्याद्रुष्टीने हालचाल करता आली नाही. सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद आणि आभार! मिपाकरांचे प्रतिसाद नेहमीच कौतुकाची पावती वाटतात. :)

असंका Fri, 10/10/2014 - 17:11
शेवटची कलाटणी फार सूक्ष्म. वर कुणीतरी नीट विवेचन केल्यावरच कळली. रच्याकने आधी काय नाव होते गोष्टीचे? पुन्हा रच्याकने- कालच म्हणत होतो आपलं लिखाण फार दिवसात आलं नाही...गर्लफ्रेंड फार बिझी ठेवते ना?!!

तुमचा अभिषेक Sat, 10/11/2014 - 02:58
अकौंटंट, जेपी, धन्यवाद लिटील गर्लफ्रेंड एकदम मस्त मजेत, तिला झोपवूनच आता वेळ काढला आहे. बिझी तर ठेवतेच, त्यामुळे काही सुचले आणि पटकन लिहिले असे जमत नाहीये, पण माझे इथे येणे मध्यंतरी कमी झालेय कारण ऑफिसमध्ये काही साईट ब्लॉक झाल्यात त्यात नेमकी मिपा सुद्धा गंडलीय. अन्यथा ऑफिसमध्ये सध्या काम कमी असल्याने वेळच वेळ असतो. अकौंटंट, आधीचे शीर्षक मेसेज करतो :)

गोष्ट आवडली. शेवटची कलाटणी तर विषेष आवडली. एकदम मुरलीचा दुसरा पडल्या सारखे वाटले. वरची चर्चा वाचुन गोष्टीचे वोरीजनल शीर्षक काय होते याची उत्सुकता लागली आहे. पैजारबुवा,

In reply to by स्पंदना

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:01
ओक्के! समजलं. थोडक्यात 'वळणाचं पाणी वळणावरच जाणार' असं काहीसं म्हणायचं असावं म्हातारीला. ही कुणाचीच सत्यकथा नसावी एवढीच इच्छा.

In reply to by उगा काहितरीच

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 22:21
करवंट्या म्हणजे अर्थातच अर्ध्या नारळाची साल ;) करट्या हा शब्द आमच्या आज्जीच्या. बोलताना तोंडात नेहमी हाच येतो.

पैसा Wed, 10/08/2014 - 10:30
मोठी माणसं शब्दांनी इतके वार करू शकतात ते सगळे लहान मुलांना समजत नाहीत म्हणून बरं..

In reply to by पैसा

एस गुरुवार, 10/09/2014 - 16:13
सगळं नाही तरी थोडं समजतं. शब्द लक्षात राहतात. कृती लक्षात राहते. पुढेमागे कधीतरी अशा आठवणी काचू लागतात. कधीही न भरून येणार्‍या जखमा मनावर बाळगतच मग मुले कधीतरी मोठी का काय ते होतात. जाऊ देत. जास्त काही लिहीत नाही.

मृत्युन्जय Wed, 10/08/2014 - 12:00
शेवटच्या परिच्छेदाने कथेला विलक्षण कलाटी मिळालेली आहे. बर्‍याच काळाने वाचलेली एक सुंदर कथा. तिमांशीही सहमत. शीर्षक चुकीचे वाटते आणि ते शीर्षक वाचल्याबरोबर जाणवले होते. पण अर्थात इथे कोणाचा जातिवाचक अपमान नाही म्हणा. पण तरीही..

गवि Wed, 10/08/2014 - 13:12
अत्यंत परिणामकारक.. सुन्न करणारी. अर्थात प्रत्यक्षात दत्तक पोराला इतके मोठे होईपर्यंत त्या आजीसहित आजुबाजूचं जग याबाबतीत इतकं अजाण राहू देत नाही आणि काही उमज पडण्याच्याही आधीपासून त्या पोराला सतत टोच्या मारतं हेही वास्तव आहेच. अशी मानसिकता दाबून धरताच येत नाही लोकांना.

तुमचा अभिषेक Wed, 10/08/2014 - 21:47
कथेला शीर्षक ती पुर्ण झाल्यावर जे समर्पक वाटले त्यानुसार दिले. जे मला वैयक्तिक ओळखतात त्यांना माझ्या हेतूबद्दल शंका नसेलच. पण कोणाच्या नकळत भावना दुखावल्या गेल्या असतील वा खटकले असेल तर मनापासून क्षमस्व. संपादकांनी नाव वेळीच बदलले, ते देखील उकिरडा हे त्याहीपेक्षा समर्पक शीर्षक दिले, याबद्दल त्यांचेही आभार. दुपारी मोबाईलवरून चेक केले होते, पण ऑफिसमध्ये हल्लीच मिसळपाव साईट ब्लॉक केली असल्याने त्याद्रुष्टीने हालचाल करता आली नाही. सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद आणि आभार! मिपाकरांचे प्रतिसाद नेहमीच कौतुकाची पावती वाटतात. :)

असंका Fri, 10/10/2014 - 17:11
शेवटची कलाटणी फार सूक्ष्म. वर कुणीतरी नीट विवेचन केल्यावरच कळली. रच्याकने आधी काय नाव होते गोष्टीचे? पुन्हा रच्याकने- कालच म्हणत होतो आपलं लिखाण फार दिवसात आलं नाही...गर्लफ्रेंड फार बिझी ठेवते ना?!!

तुमचा अभिषेक Sat, 10/11/2014 - 02:58
अकौंटंट, जेपी, धन्यवाद लिटील गर्लफ्रेंड एकदम मस्त मजेत, तिला झोपवूनच आता वेळ काढला आहे. बिझी तर ठेवतेच, त्यामुळे काही सुचले आणि पटकन लिहिले असे जमत नाहीये, पण माझे इथे येणे मध्यंतरी कमी झालेय कारण ऑफिसमध्ये काही साईट ब्लॉक झाल्यात त्यात नेमकी मिपा सुद्धा गंडलीय. अन्यथा ऑफिसमध्ये सध्या काम कमी असल्याने वेळच वेळ असतो. अकौंटंट, आधीचे शीर्षक मेसेज करतो :)

गोष्ट आवडली. शेवटची कलाटणी तर विषेष आवडली. एकदम मुरलीचा दुसरा पडल्या सारखे वाटले. वरची चर्चा वाचुन गोष्टीचे वोरीजनल शीर्षक काय होते याची उत्सुकता लागली आहे. पैजारबुवा,
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये, रबरी चेंडू - ८ रुपये, टेनिस चेंडू - २० रुपये ..... एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

_मनश्री_ ·

सुबोध खरे Tue, 10/07/2014 - 18:05
एक मूलभूत मुद्दा -- गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ? याच कारणासाठी बहुतेक वेळा मुलीचे सौंदर्य आणि मुलाचा पगारच पाहिला जातो. गुण प्रकट होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. माझा एक मामे भाऊ आहे त्याने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा( त्याचा प्रेम विवाह आहे) -- मी लग्न केले ते माझी बायको माझ्यावर प्रेम करते म्हणून. म्हणूनच ती माझ्या साठी बर्याच गोष्टी सहन करते. ( मी कटकट्या आहे असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे) मला ती आवडली म्हणून मी तिच्याशी लग्न केले असते तर कायम तिच्या तालावर नाचायला लागले असते. पण ठरवून केलेल्या लग्नात हे कसे पाहणार?

In reply to by सुबोध खरे

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 18:19
तस तर कुठलाच माणूस आपल्याला कधीच पूर्ण कळू शकत नाही पण म्हणून केवळ सौंदर्य पाहून लग्न करण हे सुद्धा योग्य नाही ना आणि कौटुम्बिक पार्श्वभूमी चांगली असलेले सगळेच चांगले असतात अस काही नाही

In reply to by सुबोध खरे

ज्ञानव Wed, 10/08/2014 - 07:51
अर्ध्या तासात स्वभाव कसा कळणार. पण मला वाटते की स्वभावापेक्षा संसारात सवयीमुळे भांडणे जास्त होतात. मग पेपर वाचून बेड पासून संडासापर्यंत कुठेही टाकणारे महाभाग काउंटरपार्टला त्रासदायक होतात. जेवण झाल्यावर भांडी आवरायला मदत न करणारे (आईने सवय न लावल्याने...माझा काय दोष त्यात ?!) घरात आल्यावर चप्पल भिरकावून देणारे. अशा बर्याच सवईमुळे भांडणे होतात आणि ती टाळता येऊ शकतात चांगल्या सवई लाऊन.

अर्ध्या तासात फक्त पिझ्झा येऊ शकतो.... समोरच्याच्या मनाचा ठाव कसा लागणार ? जे समजूतदार आहेत आणि लग्न ही एक जबाबदारी आहे ह्याचे भान ज्यांना असते त्यांनीच ह्याचा खरा अर्थ ओळखलेला असतो... बाकीचे सगळे अनाडी....

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 18:45
मुळात हा अर्ध्या तासाचा मुद्दा कुठून आला अस कोण म्हणत की मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा फ़क्त अर्ध्या तासाचा असावा आणि ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर सुद्धा निर्णय होऊ शकतो चर्चा करून समोरच्याची मत जाणून सुद्धा माणसाची पारख होऊ शकते पण जर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवला तर काहीच नाही होऊ शकत

In reply to by _मनश्री_

प्रसाद१९७१ Tue, 10/07/2014 - 18:55
@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५ भेटीगाठी झाल्या पसंतीच्या आधी असे मानुन चालू, पण त्या सुरवातीच्या ४-५ भेटीत कळते का की माणुस कसा आहे? खरे रुप नंतरच समजते. साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 19:06
साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो. रूप ऊंची ह्या गोष्टी पहाव्यात पण माझ म्हणण कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आहे जे लोक तिला ओळखतात आणि आधी पसंती दर्शवून तिच्या रूपगुणांच कौतुक करतात आणि तेच लोक तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय हे कळल्यावर नकार देतात त्यांच काय

In reply to by _मनश्री_

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 09:57
आमच्या एक अत्यंत जवळच्या कुटुंबातील एक गोष्ट सांगतो.मुलगी सुंदर आहे. डॉक्टर आहे. मुलीचे लग्न दाखवणे वगैरे सगळे सोपस्कार झाल्यावर लग्न ठरले. मुलीचे कुटुंब मुलाचे घर पाहायलाहि गेले. मुलाने मुलीला आपल्या भावी आयुष्याची कल्पना दिली इ इ. आणि अचानक एके दिवशी मुलीच्या भावाचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू आहे या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला. कारण मुलाची आत्या म्हणाली कि सासू चे आणि सुनेचे पटत नाही म्हणून तिच्या भावाचे घट स्फोटा पर्यंत प्रकरण आले. मग अशा आईची मुलगी तू का करून घेतो आहेस? तुला अशा छप्पन मुली मिळतील. या कारणास्तव ते लग्न मोडले. मुलीचा कोणताच दोष नसताना. आता याला काय म्हणाल? अर्थात त्या मुलीचे नंतर काही दिवसातच एका डॉक्टरशी लग्न ठरले त्यांना हि सर्व पार्श्वभूमी माहित होती. आणि त्यांचे लग्न झाले. या गोष्टीला २२ वर्षे झाली. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत.ती मुलगी अतिशय सुखात आहे. मुलीच्या भावाचा घटस्फोट होऊन त्याचे हि दुसरे लग्न झाले आणि त्यालाही दोन मुले आहेत आणि ते सुद्धा सुखाने नांदत आहेत.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 10:08
जो होता है अच्छे के लिये होता है! फक्त माणसाने स्वत:च्या कर्मांवर व देवावर विश्वास ठेवावा हेच खरे!

विजुभाऊ Tue, 10/07/2014 - 19:24
महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट सगळ्या मराठी लोकाना मराठी म्हणतात. त्याना कोकणस्थ देशस्थ कर्‍हाडे मराठा कुणबी शिंपी सी के पी वगैरे काहीच समजत नाही. अर्थात आपणही सगळ्या सरदाराना पम्जाबी म्हणतो किंवा गुजराथ मधले सगळे गुजराथी राजस्थान मधले सगळेच मारवाडी असे ट्रीट करतो. महाराष्ट्रात त्या मुलीसाठी स्थळे बघायची असल्यास शिक्षणाला हुशारीला महत्व देणारी बरीच कुटुंबे असतात. जातपात हे नम्तर येते

काउबॉय Tue, 10/07/2014 - 21:09
लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय
हो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 21:24

ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही

माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण महत्वाच आहे पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ? उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

In reply to by _मनश्री_

काउबॉय Tue, 10/07/2014 - 21:50
घटस्फोटित अथवा नको असताना स्त्रीलिंगी अपत्य म्हणून जन्मलेल्या बहुतांश व्यक्तीना डैडी इशु असतो.(अवश्य गुगलावे हे काय प्रकरण आहे ते). व्यक्तीचे वर्तन हे संस्कार व जिन्स ठरवतात. इतर घटक आहेत पण प्रामुख्याने प्रभावी घटक हेच आहेत. घटस्फोट ही दोन हाताची टाळी आहेअसेही नाही. म्हणून हा सावधपणा असतो. मला वाटतेय लोकांची ही मानसिकता आपण मुलीचे वैगुण्य ठरवले आहे आशा पध्दतीने इंटरप्रीट करत आहात पण ते तसे नाहिये इट जस्ट अ पार्ट ऑफ़ प्रायोरिटी. जसे एक शिडशिड व्यक्ती व एक स्थूल व्यक्ती समान क्वाल्फिकेशन व कौशल्य असून जॉब अप्लाय करत असतील तर शक्यता बरीच जास्त आहे की शिडशिडित व्यक्ति जॉब मिळवेल.. आणि हा जाड्या व्यक्तिचा दोष नाहिये तरीही.... आणि शेवटचा व प्रॉब्लम पिरामिडचा महत्वाचा अजुन एक घटक आहे सप्लाय डिमांड इक्वेशन घटस्फोट न झालेल्या घरातील व्यक्ति मुबलक उपलब्ध असताना काय गरज आहे आशा घरातल्या व्यक्तिशी सोयरीक घडवायची ? ही मानसिकता. मी इतकच म्हणेंन इट्स ओके चार खड़े जास्त मारा नक्कीच यश मीळुन जाईल.

हवालदार Tue, 10/07/2014 - 21:58
केले असते म्हणणारे हजार तयार होतिल पण प्रत्यक्षात ठरवून होणर्‍या लग्नात एक सुध्दा मिळणे कठीण जाते याला कारण म्हणजे आप्ल्या पाल्यासाठी प्रत्येक जण Risk Management करत असतो. प्रेमविवाहाची कथा वेगळी.

In reply to by हवालदार

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 22:17
मुळात रिस्क का वाटावी ? सगळेजण असा विचार का करतात कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

In reply to by _मनश्री_

काउबॉय Tue, 10/07/2014 - 22:27
हां विचार करतात की नाती तूटलेली असताना जगायचा सरावही या मुलीला इतरमुलींपेक्षा जास्त आहे. नाते तुटने ही सर्वात मोठी भीती जिथे ग्राहय धरली जाते तिथे याचा सराव असणे हे ती नाते तोडायची मानसिकता नसणेवर प्रचंड मात करते. क्षमा करा मी कोणाची तरफदारी करत नसून प्रश्नांची उत्तरे हुडकतो आहे.

In reply to by काउबॉय

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 22:37
क्षमा वेगैरे नका मागू please ,तुम्ही फक्त तुमची मत व्यक्त केली मुद्दा असा आहे कि जरी आई वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी ती लहान पणापासून कुटुंबात वाढलेली आहे . लहान भावंडांची काळजी घेते ,घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते त्यामुळे कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य तिच्यात आहे

In reply to by _मनश्री_

हवालदार Tue, 10/07/2014 - 22:30
तुम्ही असे म्हणत आहात. पण जे तिला आज्जिबात ओळखत नाहीत त्यान्च्या नजरेतून विचार करा म्हणजे एवढी बोच जाणवणार नाही.

अत्रन्गि पाउस Tue, 10/07/2014 - 22:20
गोष्टी एक starting पोइंत देतात... लग्न जबाबदारी आहे हे ज्यांना कळले त्यांची 'रिस्क मिटीगेशन' सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही... अंत:प्रेरणा हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्या बाबतीत (मानला तर)... सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले कि पुरणाच्या पोळीला साखर का गुळ / सोबत तूप का दुध/ सकाळचा चहा तू का मी/ अमुक भाजी चालते आवडते का नाही वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्व येऊ शकते.. आपल्या वैयक्तिक बारीकसारीक गरजा जर नीट ओळखता आल्या तर त्या स्पष्ट चर्चा करूनच पुढे गेलेले चांगले... परंतु हे निर्णय (बघून केलेल्या लग्नात) 'जवळच्या' समजदार चारचौघांचे /ज्येष्ठांचे मत निश्चितच महत्वाचे असावे..

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 01:55
मिपाचेच एक सदस्य श्री. सुक्या ह्यांच्या ह्या प्रतिसादात खालील सुभाषित आणि त्याचा अर्थ दिला आहे... कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम | बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः || अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Wed, 10/08/2014 - 13:18
या सुभाषिताचा या धाग्यावर नक्की सिग्नीफिकंस काय आहे ? म्हणजे इथे चर्चा मुलीला का नकार मीळतो यावर चालु असताना मुलीकडील लोक मुलामधे काय काय बघतात याचे स्पष्टिकरण कशासाठी ? (मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

In reply to by काउबॉय

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 18:10
(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.) धन्यवाद. मीही मिपावर इथून तिथून शिकतच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 18:09
नुकताच कवी ग्रेस ह्यांच्या कवितांवरील समिक्षा वाचून आलो होतो. त्याचा परिणाम असावा.. अर्ध्यातासात एकमेकांना काय ओळखणार? ह्या समस्येशी, जरा दूरुनच, निगडीत वरील सुभाषित आहे. जसे मुलाकडे पाहताना नवरी मुलगी, मुलीची आई, मुलीचे नातेवाईक आणि इतर ह्यांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात तसेच मुलाकडच्यांचेही मुलीकडे पाहताना असतातच नं? त्यामुळे मुलीचे कुळ पाहणारे नातेवाईक त्या कुळात घडलेल्या अनिष्ट घटनांना अधोरेखित करून मुलाकडच्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि चांगले होऊ घातलेले शुभकार्य मोडीत काढतात. ह्या सुभाषितात व्यवहार सांगितला आहे. मुळात मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण/दोष ह्यावर उहापोह नाहीये. तो असायला पाहिजे असे माझे मत आहे. तसेच मुलाच्या आणि मुलीच्या व्यक्तीमत्त्वातील गुणदोषांइतकेच ती/तो कुठल्या वातावरणात वाढलेले आहेत ह्यावरून तिच्यावर/त्याच्यावर कशाप्रकारचे संस्कार झाले असतील ह्याचे ठोकताळे बांधले जातात. ते बरोबर असतीलच असे नाही. पण विवाह ह्या जुगारात कांही 'हलकी' पाने 'दिसत' असतील तर 'ब्लाईंड' खेळण्याचे धाडस कोणी करायला जात नाही. कारण त्यांच्या भीतीनुसार कांही विपरित घडले तर मुलाच्या/मुलीच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते. अगदीच दीर्घकाल मुलगा किंवा मुलगी लग्नावाचून तुंबले असतील तर धाडसी निर्णय घेतले जातात. पण हातात भरपूर वेळ असताना हातातील 'डाव' सोडून देऊन, लग्नाच्या जुगारातील नविन 'डावा'च्या पत्ते वाटणीची वाट पाहण्याकडे कल दिसून येतो.

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 02:28
मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात, नाराज होवू नका. योग्य वेळी योग्य स्थळ भेटेलच यावर विश्वास ठेवा व आपल्याला जसे हवे तसे स्थळ शोधत रहा. एक स्थळ असे येईल कि सर्व पार्श्वभूमी समजून घेवून तीला पसंद करेल.

भृशुंडी Wed, 10/08/2014 - 02:44
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?
प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी? बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?

पैसा Wed, 10/08/2014 - 11:24
हल्लीच एका ओळखीच्या मुलाचे साखरपुडा झालेला असताना लग्न मोडले. कारणे २. एका ज्योतिषाने सांगितले की या मुलाची बायको हट्टी निघेल आणि सासूसुनेचं पटणार नाही. मी म्हटले की या कारणासाठी तो बिनलग्नाचा रहाणार का? दुसरे कारण, मुलीने सांगितले की वडिलांना कर्ज आहे, पेन्शन मिळत नाही, तेव्हा लग्नानंतर त्यांची जबाबदारी आपल्याला थोडीफार तरी घ्यावी लागेल. त्यावरून मुलाकडच्या सगळ्यांची चलबिचल झाली. कारण मुलीच्या वडिलांना धंद्यात नुकसान येऊन बरेच कर्ज झाले आहे ही फॅक्ट आहे. प्रेमलग्न असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ठरवून केलेल्या लग्नात आर्थिक जबाबदारी मुद्दाम ओढवून घ्यावी का आणि किती प्रमाणार घ्यावी हा विचार एखाद्याने केला तर ते चूक म्हणता येणार नाही. या घटनेत ज्योतिषाचे निमित्त झाले पण आर्थिक कारण जास्त सबळ ठरले असावे असा माझा अंदाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

_मनश्री_ Wed, 10/08/2014 - 12:22
मी नाही करू शकत कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि माझ्या घरात सध्या तरी कोणी लग्नाचा मुलगा नाही पण शक्य असते तर नक्कीच हो ....

In reply to by _मनश्री_

स्त्री आहात हे माहिती असतं तर असं विचारायचा प्रश्नच नव्हता. एनी वे, लग्नाच्या बाबबतीत वैयक्तिक मत विचाराल तर सगळं फक्त, एका गोष्टीवर अवलंबून आहे : त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला कसं वाटतं. एकमेकांच्या सहवासात जर दोघं रमू शकत असतील तर तो संसार सुखाचा होतो. त्यापरता दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा असंही म्हणता येईल की ती एक गोष्ट जमली की इतर सर्व गोष्टी मग आपोआप जमून जातात. अर्थात, हे जजमंट इतकं व्यक्तिगत आहे (म्हणजे फंडा युनिवर्सल आहे, पण `कुणाच्या सहवासात मजा येईल हे ठरवणं'); की तो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यावर आंतरजालावर चर्चा कशी होऊ शकेल?

हरकाम्या Wed, 10/08/2014 - 13:15
लग्न ठरवताना " पत्रिका " महत्वाची. नवर्यामुलाच्या पत्रिकेत चांगल्या ग्रहांची भरताड हवी. भले तो स्वतः कसाही असला तरी चालेल. त्याला आकाशातल्या ग्रहांनी नावाजले पाहिजे.सध्या मी या पत्रिकेच्या चमत्कारिक दशेतुन जात आहे.

सूड Wed, 10/08/2014 - 16:06
हाही एक बर्‍याचदा बोर्डावर आलेला विषय. स्वभाव समजून घ्यायला चार-पाच वेळा भेटणे याने 'घाईघाईत निर्णय घेतला नाही' असं म्हणून आपण फक्त मनाची समजूत घालू शकतो. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीला आपण कितीही ओळखतो असं आपल्याला वाटत असेल तर ते फक्त 'आपल्याला' 'वाटत' असतं. एरवी कोणती व्यक्ती, कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही.

पहाटवारा गुरुवार, 10/09/2014 - 01:52
खरंतर आपल्या समाजाची बहुपेडी बांधणी अशी आहे, कि त्याच्या काहि सूतांचा जसा पडत्या वेळी आधार होतो, तसाच काहि वेळा तोच पाश होउन तुम्हाला बंधीत करतो. पाश्चात्त्य देशांत जसा स्वतःच्या जोडिदाराचा निर्णय बहुतांशी फक्त त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतो तसाच त्या निर्णयात होणार्या चुका आणी परिणाम जरी वैयक्तीक असले तरीहि त्याचे प्रमाण वाढून तो थोड्या-फार प्रमाणात एक सामाजीक प्रश्नच झाला आहे. त्यमुळे आपल्या समाजातील या मनोभूमीका सर्-सकट बदलायला वेळच लागेल पण कुणी ना कुणी रत्न्-पारखी भेटेलच अशा अनवट पण सामाजीकदृष्ट्या थोड्या आडवळणावर असलेल्या रत्नाला ! -पहाटवारा

सुबोध खरे Tue, 10/07/2014 - 18:05
एक मूलभूत मुद्दा -- गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ? याच कारणासाठी बहुतेक वेळा मुलीचे सौंदर्य आणि मुलाचा पगारच पाहिला जातो. गुण प्रकट होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. माझा एक मामे भाऊ आहे त्याने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा( त्याचा प्रेम विवाह आहे) -- मी लग्न केले ते माझी बायको माझ्यावर प्रेम करते म्हणून. म्हणूनच ती माझ्या साठी बर्याच गोष्टी सहन करते. ( मी कटकट्या आहे असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे) मला ती आवडली म्हणून मी तिच्याशी लग्न केले असते तर कायम तिच्या तालावर नाचायला लागले असते. पण ठरवून केलेल्या लग्नात हे कसे पाहणार?

In reply to by सुबोध खरे

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 18:19
तस तर कुठलाच माणूस आपल्याला कधीच पूर्ण कळू शकत नाही पण म्हणून केवळ सौंदर्य पाहून लग्न करण हे सुद्धा योग्य नाही ना आणि कौटुम्बिक पार्श्वभूमी चांगली असलेले सगळेच चांगले असतात अस काही नाही

In reply to by सुबोध खरे

ज्ञानव Wed, 10/08/2014 - 07:51
अर्ध्या तासात स्वभाव कसा कळणार. पण मला वाटते की स्वभावापेक्षा संसारात सवयीमुळे भांडणे जास्त होतात. मग पेपर वाचून बेड पासून संडासापर्यंत कुठेही टाकणारे महाभाग काउंटरपार्टला त्रासदायक होतात. जेवण झाल्यावर भांडी आवरायला मदत न करणारे (आईने सवय न लावल्याने...माझा काय दोष त्यात ?!) घरात आल्यावर चप्पल भिरकावून देणारे. अशा बर्याच सवईमुळे भांडणे होतात आणि ती टाळता येऊ शकतात चांगल्या सवई लाऊन.

अर्ध्या तासात फक्त पिझ्झा येऊ शकतो.... समोरच्याच्या मनाचा ठाव कसा लागणार ? जे समजूतदार आहेत आणि लग्न ही एक जबाबदारी आहे ह्याचे भान ज्यांना असते त्यांनीच ह्याचा खरा अर्थ ओळखलेला असतो... बाकीचे सगळे अनाडी....

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 18:45
मुळात हा अर्ध्या तासाचा मुद्दा कुठून आला अस कोण म्हणत की मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा फ़क्त अर्ध्या तासाचा असावा आणि ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर सुद्धा निर्णय होऊ शकतो चर्चा करून समोरच्याची मत जाणून सुद्धा माणसाची पारख होऊ शकते पण जर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवला तर काहीच नाही होऊ शकत

In reply to by _मनश्री_

प्रसाद१९७१ Tue, 10/07/2014 - 18:55
@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५ भेटीगाठी झाल्या पसंतीच्या आधी असे मानुन चालू, पण त्या सुरवातीच्या ४-५ भेटीत कळते का की माणुस कसा आहे? खरे रुप नंतरच समजते. साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 19:06
साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो. रूप ऊंची ह्या गोष्टी पहाव्यात पण माझ म्हणण कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आहे जे लोक तिला ओळखतात आणि आधी पसंती दर्शवून तिच्या रूपगुणांच कौतुक करतात आणि तेच लोक तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय हे कळल्यावर नकार देतात त्यांच काय

In reply to by _मनश्री_

सुबोध खरे Wed, 10/08/2014 - 09:57
आमच्या एक अत्यंत जवळच्या कुटुंबातील एक गोष्ट सांगतो.मुलगी सुंदर आहे. डॉक्टर आहे. मुलीचे लग्न दाखवणे वगैरे सगळे सोपस्कार झाल्यावर लग्न ठरले. मुलीचे कुटुंब मुलाचे घर पाहायलाहि गेले. मुलाने मुलीला आपल्या भावी आयुष्याची कल्पना दिली इ इ. आणि अचानक एके दिवशी मुलीच्या भावाचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू आहे या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला. कारण मुलाची आत्या म्हणाली कि सासू चे आणि सुनेचे पटत नाही म्हणून तिच्या भावाचे घट स्फोटा पर्यंत प्रकरण आले. मग अशा आईची मुलगी तू का करून घेतो आहेस? तुला अशा छप्पन मुली मिळतील. या कारणास्तव ते लग्न मोडले. मुलीचा कोणताच दोष नसताना. आता याला काय म्हणाल? अर्थात त्या मुलीचे नंतर काही दिवसातच एका डॉक्टरशी लग्न ठरले त्यांना हि सर्व पार्श्वभूमी माहित होती. आणि त्यांचे लग्न झाले. या गोष्टीला २२ वर्षे झाली. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत.ती मुलगी अतिशय सुखात आहे. मुलीच्या भावाचा घटस्फोट होऊन त्याचे हि दुसरे लग्न झाले आणि त्यालाही दोन मुले आहेत आणि ते सुद्धा सुखाने नांदत आहेत.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 10:08
जो होता है अच्छे के लिये होता है! फक्त माणसाने स्वत:च्या कर्मांवर व देवावर विश्वास ठेवावा हेच खरे!

विजुभाऊ Tue, 10/07/2014 - 19:24
महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट सगळ्या मराठी लोकाना मराठी म्हणतात. त्याना कोकणस्थ देशस्थ कर्‍हाडे मराठा कुणबी शिंपी सी के पी वगैरे काहीच समजत नाही. अर्थात आपणही सगळ्या सरदाराना पम्जाबी म्हणतो किंवा गुजराथ मधले सगळे गुजराथी राजस्थान मधले सगळेच मारवाडी असे ट्रीट करतो. महाराष्ट्रात त्या मुलीसाठी स्थळे बघायची असल्यास शिक्षणाला हुशारीला महत्व देणारी बरीच कुटुंबे असतात. जातपात हे नम्तर येते

काउबॉय Tue, 10/07/2014 - 21:09
लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय
हो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 21:24

ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही

माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण महत्वाच आहे पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ? उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

In reply to by _मनश्री_

काउबॉय Tue, 10/07/2014 - 21:50
घटस्फोटित अथवा नको असताना स्त्रीलिंगी अपत्य म्हणून जन्मलेल्या बहुतांश व्यक्तीना डैडी इशु असतो.(अवश्य गुगलावे हे काय प्रकरण आहे ते). व्यक्तीचे वर्तन हे संस्कार व जिन्स ठरवतात. इतर घटक आहेत पण प्रामुख्याने प्रभावी घटक हेच आहेत. घटस्फोट ही दोन हाताची टाळी आहेअसेही नाही. म्हणून हा सावधपणा असतो. मला वाटतेय लोकांची ही मानसिकता आपण मुलीचे वैगुण्य ठरवले आहे आशा पध्दतीने इंटरप्रीट करत आहात पण ते तसे नाहिये इट जस्ट अ पार्ट ऑफ़ प्रायोरिटी. जसे एक शिडशिड व्यक्ती व एक स्थूल व्यक्ती समान क्वाल्फिकेशन व कौशल्य असून जॉब अप्लाय करत असतील तर शक्यता बरीच जास्त आहे की शिडशिडित व्यक्ति जॉब मिळवेल.. आणि हा जाड्या व्यक्तिचा दोष नाहिये तरीही.... आणि शेवटचा व प्रॉब्लम पिरामिडचा महत्वाचा अजुन एक घटक आहे सप्लाय डिमांड इक्वेशन घटस्फोट न झालेल्या घरातील व्यक्ति मुबलक उपलब्ध असताना काय गरज आहे आशा घरातल्या व्यक्तिशी सोयरीक घडवायची ? ही मानसिकता. मी इतकच म्हणेंन इट्स ओके चार खड़े जास्त मारा नक्कीच यश मीळुन जाईल.

हवालदार Tue, 10/07/2014 - 21:58
केले असते म्हणणारे हजार तयार होतिल पण प्रत्यक्षात ठरवून होणर्‍या लग्नात एक सुध्दा मिळणे कठीण जाते याला कारण म्हणजे आप्ल्या पाल्यासाठी प्रत्येक जण Risk Management करत असतो. प्रेमविवाहाची कथा वेगळी.

In reply to by हवालदार

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 22:17
मुळात रिस्क का वाटावी ? सगळेजण असा विचार का करतात कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

In reply to by _मनश्री_

काउबॉय Tue, 10/07/2014 - 22:27
हां विचार करतात की नाती तूटलेली असताना जगायचा सरावही या मुलीला इतरमुलींपेक्षा जास्त आहे. नाते तुटने ही सर्वात मोठी भीती जिथे ग्राहय धरली जाते तिथे याचा सराव असणे हे ती नाते तोडायची मानसिकता नसणेवर प्रचंड मात करते. क्षमा करा मी कोणाची तरफदारी करत नसून प्रश्नांची उत्तरे हुडकतो आहे.

In reply to by काउबॉय

_मनश्री_ Tue, 10/07/2014 - 22:37
क्षमा वेगैरे नका मागू please ,तुम्ही फक्त तुमची मत व्यक्त केली मुद्दा असा आहे कि जरी आई वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी ती लहान पणापासून कुटुंबात वाढलेली आहे . लहान भावंडांची काळजी घेते ,घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते त्यामुळे कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य तिच्यात आहे

In reply to by _मनश्री_

हवालदार Tue, 10/07/2014 - 22:30
तुम्ही असे म्हणत आहात. पण जे तिला आज्जिबात ओळखत नाहीत त्यान्च्या नजरेतून विचार करा म्हणजे एवढी बोच जाणवणार नाही.

अत्रन्गि पाउस Tue, 10/07/2014 - 22:20
गोष्टी एक starting पोइंत देतात... लग्न जबाबदारी आहे हे ज्यांना कळले त्यांची 'रिस्क मिटीगेशन' सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही... अंत:प्रेरणा हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्या बाबतीत (मानला तर)... सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले कि पुरणाच्या पोळीला साखर का गुळ / सोबत तूप का दुध/ सकाळचा चहा तू का मी/ अमुक भाजी चालते आवडते का नाही वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्व येऊ शकते.. आपल्या वैयक्तिक बारीकसारीक गरजा जर नीट ओळखता आल्या तर त्या स्पष्ट चर्चा करूनच पुढे गेलेले चांगले... परंतु हे निर्णय (बघून केलेल्या लग्नात) 'जवळच्या' समजदार चारचौघांचे /ज्येष्ठांचे मत निश्चितच महत्वाचे असावे..

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 01:55
मिपाचेच एक सदस्य श्री. सुक्या ह्यांच्या ह्या प्रतिसादात खालील सुभाषित आणि त्याचा अर्थ दिला आहे... कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम | बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः || अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय Wed, 10/08/2014 - 13:18
या सुभाषिताचा या धाग्यावर नक्की सिग्नीफिकंस काय आहे ? म्हणजे इथे चर्चा मुलीला का नकार मीळतो यावर चालु असताना मुलीकडील लोक मुलामधे काय काय बघतात याचे स्पष्टिकरण कशासाठी ? (मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

In reply to by काउबॉय

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 18:10
(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.) धन्यवाद. मीही मिपावर इथून तिथून शिकतच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर Wed, 10/08/2014 - 18:09
नुकताच कवी ग्रेस ह्यांच्या कवितांवरील समिक्षा वाचून आलो होतो. त्याचा परिणाम असावा.. अर्ध्यातासात एकमेकांना काय ओळखणार? ह्या समस्येशी, जरा दूरुनच, निगडीत वरील सुभाषित आहे. जसे मुलाकडे पाहताना नवरी मुलगी, मुलीची आई, मुलीचे नातेवाईक आणि इतर ह्यांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात तसेच मुलाकडच्यांचेही मुलीकडे पाहताना असतातच नं? त्यामुळे मुलीचे कुळ पाहणारे नातेवाईक त्या कुळात घडलेल्या अनिष्ट घटनांना अधोरेखित करून मुलाकडच्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि चांगले होऊ घातलेले शुभकार्य मोडीत काढतात. ह्या सुभाषितात व्यवहार सांगितला आहे. मुळात मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण/दोष ह्यावर उहापोह नाहीये. तो असायला पाहिजे असे माझे मत आहे. तसेच मुलाच्या आणि मुलीच्या व्यक्तीमत्त्वातील गुणदोषांइतकेच ती/तो कुठल्या वातावरणात वाढलेले आहेत ह्यावरून तिच्यावर/त्याच्यावर कशाप्रकारचे संस्कार झाले असतील ह्याचे ठोकताळे बांधले जातात. ते बरोबर असतीलच असे नाही. पण विवाह ह्या जुगारात कांही 'हलकी' पाने 'दिसत' असतील तर 'ब्लाईंड' खेळण्याचे धाडस कोणी करायला जात नाही. कारण त्यांच्या भीतीनुसार कांही विपरित घडले तर मुलाच्या/मुलीच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते. अगदीच दीर्घकाल मुलगा किंवा मुलगी लग्नावाचून तुंबले असतील तर धाडसी निर्णय घेतले जातात. पण हातात भरपूर वेळ असताना हातातील 'डाव' सोडून देऊन, लग्नाच्या जुगारातील नविन 'डावा'च्या पत्ते वाटणीची वाट पाहण्याकडे कल दिसून येतो.

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 02:28
मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात, नाराज होवू नका. योग्य वेळी योग्य स्थळ भेटेलच यावर विश्वास ठेवा व आपल्याला जसे हवे तसे स्थळ शोधत रहा. एक स्थळ असे येईल कि सर्व पार्श्वभूमी समजून घेवून तीला पसंद करेल.

भृशुंडी Wed, 10/08/2014 - 02:44
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?
प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी? बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?

पैसा Wed, 10/08/2014 - 11:24
हल्लीच एका ओळखीच्या मुलाचे साखरपुडा झालेला असताना लग्न मोडले. कारणे २. एका ज्योतिषाने सांगितले की या मुलाची बायको हट्टी निघेल आणि सासूसुनेचं पटणार नाही. मी म्हटले की या कारणासाठी तो बिनलग्नाचा रहाणार का? दुसरे कारण, मुलीने सांगितले की वडिलांना कर्ज आहे, पेन्शन मिळत नाही, तेव्हा लग्नानंतर त्यांची जबाबदारी आपल्याला थोडीफार तरी घ्यावी लागेल. त्यावरून मुलाकडच्या सगळ्यांची चलबिचल झाली. कारण मुलीच्या वडिलांना धंद्यात नुकसान येऊन बरेच कर्ज झाले आहे ही फॅक्ट आहे. प्रेमलग्न असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ठरवून केलेल्या लग्नात आर्थिक जबाबदारी मुद्दाम ओढवून घ्यावी का आणि किती प्रमाणार घ्यावी हा विचार एखाद्याने केला तर ते चूक म्हणता येणार नाही. या घटनेत ज्योतिषाचे निमित्त झाले पण आर्थिक कारण जास्त सबळ ठरले असावे असा माझा अंदाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

_मनश्री_ Wed, 10/08/2014 - 12:22
मी नाही करू शकत कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि माझ्या घरात सध्या तरी कोणी लग्नाचा मुलगा नाही पण शक्य असते तर नक्कीच हो ....

In reply to by _मनश्री_

स्त्री आहात हे माहिती असतं तर असं विचारायचा प्रश्नच नव्हता. एनी वे, लग्नाच्या बाबबतीत वैयक्तिक मत विचाराल तर सगळं फक्त, एका गोष्टीवर अवलंबून आहे : त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला कसं वाटतं. एकमेकांच्या सहवासात जर दोघं रमू शकत असतील तर तो संसार सुखाचा होतो. त्यापरता दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा असंही म्हणता येईल की ती एक गोष्ट जमली की इतर सर्व गोष्टी मग आपोआप जमून जातात. अर्थात, हे जजमंट इतकं व्यक्तिगत आहे (म्हणजे फंडा युनिवर्सल आहे, पण `कुणाच्या सहवासात मजा येईल हे ठरवणं'); की तो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यावर आंतरजालावर चर्चा कशी होऊ शकेल?

हरकाम्या Wed, 10/08/2014 - 13:15
लग्न ठरवताना " पत्रिका " महत्वाची. नवर्यामुलाच्या पत्रिकेत चांगल्या ग्रहांची भरताड हवी. भले तो स्वतः कसाही असला तरी चालेल. त्याला आकाशातल्या ग्रहांनी नावाजले पाहिजे.सध्या मी या पत्रिकेच्या चमत्कारिक दशेतुन जात आहे.

सूड Wed, 10/08/2014 - 16:06
हाही एक बर्‍याचदा बोर्डावर आलेला विषय. स्वभाव समजून घ्यायला चार-पाच वेळा भेटणे याने 'घाईघाईत निर्णय घेतला नाही' असं म्हणून आपण फक्त मनाची समजूत घालू शकतो. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीला आपण कितीही ओळखतो असं आपल्याला वाटत असेल तर ते फक्त 'आपल्याला' 'वाटत' असतं. एरवी कोणती व्यक्ती, कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही.

पहाटवारा गुरुवार, 10/09/2014 - 01:52
खरंतर आपल्या समाजाची बहुपेडी बांधणी अशी आहे, कि त्याच्या काहि सूतांचा जसा पडत्या वेळी आधार होतो, तसाच काहि वेळा तोच पाश होउन तुम्हाला बंधीत करतो. पाश्चात्त्य देशांत जसा स्वतःच्या जोडिदाराचा निर्णय बहुतांशी फक्त त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतो तसाच त्या निर्णयात होणार्या चुका आणी परिणाम जरी वैयक्तीक असले तरीहि त्याचे प्रमाण वाढून तो थोड्या-फार प्रमाणात एक सामाजीक प्रश्नच झाला आहे. त्यमुळे आपल्या समाजातील या मनोभूमीका सर्-सकट बदलायला वेळच लागेल पण कुणी ना कुणी रत्न्-पारखी भेटेलच अशा अनवट पण सामाजीकदृष्ट्या थोड्या आडवळणावर असलेल्या रत्नाला ! -पहाटवारा
लेखनविषय:
लेखनप्रकार
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

स्पार्टाकस ·

एस Tue, 10/07/2014 - 17:48
प्रतिक्रिया कमी येतात म्हणून निराश वगैरे होऊ नका. लोक उत्कंठेने सगळे भाग वाचत असतात. दर वेळी प्रतिक्रिया देतीलच असे नाही. पुभाप्र हेवेसांनल.

एस Tue, 10/07/2014 - 17:48
प्रतिक्रिया कमी येतात म्हणून निराश वगैरे होऊ नका. लोक उत्कंठेने सगळे भाग वाचत असतात. दर वेळी प्रतिक्रिया देतीलच असे नाही. पुभाप्र हेवेसांनल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली.

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

बहुगुणी ·

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 03:13
सामील झाल्याबद्दल धन्यवाद! एकसंधपणासाठी मी तुमचं लेखन 'Description' या दुव्यात टाकलंय. आणि (हे स्थळ globally open असं असल्याने) सुरक्षिततेच्या कारणासाठी तुमच्या घराचा पत्ता वगळला आहे (त्याचा काही दुरूपयोग होऊ नये अशी सदिच्छा आहे म्हणून), ज्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे त्यांना इतर मार्ग आहेतच, 'आणखी नसतं दार कशाला उघडा' असा विचार यामागे आहे, पण याउपर तुम्हाला योग्य वाटल़ं तर तुम्ही पत्ता अर्थातच टाकू शकता. (मार्करचा रंग light green ऐवजी green असा दुरुस्त केला आहे.)

In reply to by बहुगुणी

श्रीरंग_जोशी Tue, 10/07/2014 - 04:47
मार्कर सेट करताना माझ्याही मनात हा विचार डोकावला होता. पण माझ्यातल्या बिनधास्तपणाने तो उडवून लावला. जून महिन्यातील शनिवारवाडा कट्ट्याचाही मार्कर सेट केला आहे.

आयुर्हित Tue, 10/07/2014 - 02:08
छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! पण हरकत नाही. मी माझ्या ठिकाणावर पोपटी (Pl. Select Green while seleting colour) मार्कर रोवला आहे. या उपक्रमाकरीता धन्यवाद.

अमित खोजे Tue, 10/07/2014 - 02:29
आता सर्व जवळपासची भटकंतीची ठिकाणे लगेच सापडायला हरकत नाही. तसेच आसपास कोणी मिपाकर आहेत का ते हि कळेल.

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 05:17
निशदे: तुमच्या लेखनाचा दुवा 'Description' मध्ये दिला आहे. रेवतीताई: तुमचीही "नोंद" घेतली आहे!:-) हरकत नसावी अशी अपेक्षा.

स्पंदना Tue, 10/07/2014 - 05:20
हे अस काही करणारे तुम्ही "पयले" बहुगुणी. वेल डन!! मी ट्राय करते आहे.

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 06:52
यामागे असाही उद्देश होता की गावो-गावी आणि देशो-देशी प्रवास करणार्‍यांना त्या त्या ठिकाणी कोण कोण मिपाकर आधीच स्थित आहेत हे नकाशावर जाणून घेऊन आगावू माहिती घेता यावी (आणि जमल्यास डेराही टाकता यावा ;-) !)

आशिष काळे Tue, 10/07/2014 - 07:50
जगभरातील मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम तुम्ही करत आहात जियो बहुगुणी जियो

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 07:59
तुम्हा दोघांच्या लेखनाचे दुवे 'Description' मध्ये जोडले आहेत. एक सूचना: 'Description' मध्ये आपल्या लेखनाचे दुवे देतांना http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरता http://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.

जयंत कुलकर्णी Tue, 10/07/2014 - 08:31
मी माझा मार्कर टाकला आहे "सूर्यफूल'' पण माझ्या लेखनाचा दूवा कोठे टाकायचा ते काही सापडले नाही....दूवा खाली दिला आहे...बहुगुणी तेवढा टाकून दिलात तर बरे होईल http://www.misalpav.com/user/9199/authored आणि धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 08:51
जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी ('Description' मध्ये) दिला आहे, तुमच्या फेसबुकाच्या माहितीबद्दलही धन्यवाद! तुम्हाला 'सूर्यफूल' आवडतं हे खरं आहे, पण मिपाकरांचे एकसारखे स्थान-निर्देशक म्हणून सर्व नकाशावर एकाच प्रकारच्या रंगाचे (पोपटी) झेंडे लावावेत असं वाटतं. तुमची हरकत नसेल तेवढा बदल करा.

प्रचेतस Tue, 10/07/2014 - 08:52
जबरी. माझ्या ठिकाणावर मार्कर टाकलाय तसेच अजिंठा लेणीतही निळा मार्कर रोवला आहे.

In reply to by इनिगोय

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 09:21
असं नकाशा-आधारित संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात कसं करता येईल ते जरा स्पष्ट करून सांगता का? शक्य असेल तर नक्कीच प्रयत्न करायला आवडेल. (तुमच्या झेंड्यावर तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.)

In reply to by बहुगुणी

@ बहुगुणी साहेब:- नावा प्रामाणे बहुगुणी आहात. आम्हीही आमचा झेंडा रोवला आहे. तसेच डिस्क्रिप्शनवर क्लिकवल्यास आमचे लेखान दिसु लागले आहे. या शोधकार्याबद्दल धन्यावाद. @ इनिगोयः- होय करता येईल. तुम्ही https://www.zeemaps.com/ या मुळ साईडवर जावुन नविन पान उघडा तुमच्या कं. च्या नावाने सुरुवात करा. जिथे शाखा असतील तिथे असेच झेंडा रोवा. हाकानाका.

चौकटराजा Tue, 10/07/2014 - 09:30
मी " चौकटराजा" असल्याने मला तीन चार वेळा वाचूनच कळेल काय भानगड आहे ही ते ! प्रथमदर्शनी मात्र हे अनेकाना जवळ आणणारे उपयुक्त प्रोजेक्ट वाटतेय ! बहुगुणी रावाना, दंडवत . अक्षरास हसू नये !

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 09:48
मी खालील काही स्थान-विशिष्ट पाककृती नवीन (बर्गंडी) रंगातील झेंड्यांनी दर्शवल्या आहेतः तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूल झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूर स्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायना सोराक....गोवा स्पॅनिश ऑमलेट....स्पेन आणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!

किसन शिंदे Tue, 10/07/2014 - 11:07
माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय पण मला माझ्या लेखनाचे दुवे देता येत नाहीयेत, त्याचबरोबर राजगड, देवगिरी आणि कर्नाळा किल्ल्यांची ठिकाणं दाखवायची आहेत.

In reply to by किसन शिंदे

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 16:44
किल्ल्यांची नेमकी (किंवा नकाशावर जवळपासच्या गावांची)लोकेशन्स मिळाली की तीही टाकेन. धन्यवाद!

In reply to by मार्मिक गोडसे

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 16:48
तुम्ही हरवले नाही आहात :-) झेंडा आहे, वेस्ट ठाणे या भागात, ढोकली आणि कैलाश नगर यांच्या मध्ये झूम केल्यावर दिसतो. तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.

In reply to by आतिवास

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 17:08
आफ्रिकेत पहिला झेंडा रोवल्याबद्दल धन्यवाद! (ते गणपाशेठ अजून उमटले ना।हीयेत नकाशावर!) लेखनाचा दुवा देण्यास अडचण येत असेल अशा सर्वांच्याच माहितीसाठी: झेंड्यावर क्लिक केल्यावर Change Entry चा बॉक्स उघडेल, त्यातील Details या टॅबवर क्लिक केल्यास Description ही बॉक्स उघडते. त्यात आपल्या लेखनाचा दुवा http://misalpav.com/user/इंग्लिशमधून सभासद क्रमांक/authored असा द्यावा, आणि Submit हे बटन दाबावे.

पैसा Tue, 10/07/2014 - 14:34
मार्कर लावला आहे. तसे आमचे अनाहिता कट्टे पण होतात. मात्र ते या नकाशात मार्क करायचे का यावर आधी चर्चा करू आणि मग सांगू! ;)

सौंदाळा Tue, 10/07/2014 - 17:45
सहीच. वल्लीबुवांच्या शेजारीच झेंडा रोवला आहे.

कंजूस Tue, 10/07/2014 - 19:55
अपंगांसाठीही मदत करा आणि माझा झेंडा कुणीतरी लावून टाका ही विनंती. बाकी महाराष्ट्रात पश्चिम आणि पूर्व, विदर्भावर अन्याय इत्यादी निवडणुकीच्या भाषणबाजीत ऐकायला मिळत आहे ते झेंड्यांची याबाजुची गर्दी पाहून खरे वाटते आहे. तरुण आणि होतकरू मिपाकरांनी तिकडे कमीतकमी ताडोबा, नागझिरा, पवनार, हेमलकलसा इथे जाऊन झेंडे लावावेत आणि महाराष्ट्राला शोधून १४ ऑक्टोबरपर्यँत योग्य जागी आणून ठेवावा.

In reply to by कंजूस

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:29
तुम्हाला पश्चिम डोंबिवलीत बसवलंय :-) तुमच्या लेखनाचा दुवाही अ‍ॅड केलाय, आता तुमच्या भटकंतींचे दुवे त्या-त्या ठिकाणी योग्य त्या रंगात (blue) जोडून टाका म्हणजे झालं.

In reply to by प्यारे१

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 22:13
धन्यवाद!, तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये जोडला आहे. तसंच तुमचा झेंड्याचा रंग ठीकठाक केलाय (व्हेन इन रोम, बी अ रोमन!) :-)

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:03
धन्यवाद! आता आणखी ते 'भटकंतीं'चे झेंडे लावून टाका ('तिकोना' आणि 'राजमाची' मला वाटतं मी टाकले आहेत, श्रवणबेळगोळ, बेल्लुर वगैरे झेंडे योग्य रंगात लावा.)

In reply to by अंतु बर्वा

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:19
आणि झेंड्याच्या रंगात किंचित करेक्शन केलंय. तुमच्या भटकंती (The Windy City...) चा देखील दुवा नकाशावर दिला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 03:13
सामील झाल्याबद्दल धन्यवाद! एकसंधपणासाठी मी तुमचं लेखन 'Description' या दुव्यात टाकलंय. आणि (हे स्थळ globally open असं असल्याने) सुरक्षिततेच्या कारणासाठी तुमच्या घराचा पत्ता वगळला आहे (त्याचा काही दुरूपयोग होऊ नये अशी सदिच्छा आहे म्हणून), ज्यांना तुमच्याशी संपर्क करायचा आहे त्यांना इतर मार्ग आहेतच, 'आणखी नसतं दार कशाला उघडा' असा विचार यामागे आहे, पण याउपर तुम्हाला योग्य वाटल़ं तर तुम्ही पत्ता अर्थातच टाकू शकता. (मार्करचा रंग light green ऐवजी green असा दुरुस्त केला आहे.)

In reply to by बहुगुणी

श्रीरंग_जोशी Tue, 10/07/2014 - 04:47
मार्कर सेट करताना माझ्याही मनात हा विचार डोकावला होता. पण माझ्यातल्या बिनधास्तपणाने तो उडवून लावला. जून महिन्यातील शनिवारवाडा कट्ट्याचाही मार्कर सेट केला आहे.

आयुर्हित Tue, 10/07/2014 - 02:08
छान उपक्रम ! सर्वांना कामाला लावताय! पण हरकत नाही. मी माझ्या ठिकाणावर पोपटी (Pl. Select Green while seleting colour) मार्कर रोवला आहे. या उपक्रमाकरीता धन्यवाद.

अमित खोजे Tue, 10/07/2014 - 02:29
आता सर्व जवळपासची भटकंतीची ठिकाणे लगेच सापडायला हरकत नाही. तसेच आसपास कोणी मिपाकर आहेत का ते हि कळेल.

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 05:17
निशदे: तुमच्या लेखनाचा दुवा 'Description' मध्ये दिला आहे. रेवतीताई: तुमचीही "नोंद" घेतली आहे!:-) हरकत नसावी अशी अपेक्षा.

स्पंदना Tue, 10/07/2014 - 05:20
हे अस काही करणारे तुम्ही "पयले" बहुगुणी. वेल डन!! मी ट्राय करते आहे.

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 06:52
यामागे असाही उद्देश होता की गावो-गावी आणि देशो-देशी प्रवास करणार्‍यांना त्या त्या ठिकाणी कोण कोण मिपाकर आधीच स्थित आहेत हे नकाशावर जाणून घेऊन आगावू माहिती घेता यावी (आणि जमल्यास डेराही टाकता यावा ;-) !)

आशिष काळे Tue, 10/07/2014 - 07:50
जगभरातील मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम तुम्ही करत आहात जियो बहुगुणी जियो

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 07:59
तुम्हा दोघांच्या लेखनाचे दुवे 'Description' मध्ये जोडले आहेत. एक सूचना: 'Description' मध्ये आपल्या लेखनाचे दुवे देतांना http://www.misalpav.com/mycontent.html हा फॉर्मॅट न वापरता http://www.misalpav.com/user/आपला सभासद क्रमांक/authored हा. फॉर्मॅट वापरावा, अन्यथा जी व्यक्ति लॉग इन करून वाचन करीत आहे त्या व्यक्तिस (तुमचे लेखन न दिसता) स्वतःचे लेखन दिसेल.

जयंत कुलकर्णी Tue, 10/07/2014 - 08:31
मी माझा मार्कर टाकला आहे "सूर्यफूल'' पण माझ्या लेखनाचा दूवा कोठे टाकायचा ते काही सापडले नाही....दूवा खाली दिला आहे...बहुगुणी तेवढा टाकून दिलात तर बरे होईल http://www.misalpav.com/user/9199/authored आणि धन्यवाद !

In reply to by जयंत कुलकर्णी

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 08:51
जयंतराव, तुम्ही लेखनाचा दुवा योग्य ठिकाणी ('Description' मध्ये) दिला आहे, तुमच्या फेसबुकाच्या माहितीबद्दलही धन्यवाद! तुम्हाला 'सूर्यफूल' आवडतं हे खरं आहे, पण मिपाकरांचे एकसारखे स्थान-निर्देशक म्हणून सर्व नकाशावर एकाच प्रकारच्या रंगाचे (पोपटी) झेंडे लावावेत असं वाटतं. तुमची हरकत नसेल तेवढा बदल करा.

प्रचेतस Tue, 10/07/2014 - 08:52
जबरी. माझ्या ठिकाणावर मार्कर टाकलाय तसेच अजिंठा लेणीतही निळा मार्कर रोवला आहे.

In reply to by इनिगोय

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 09:21
असं नकाशा-आधारित संकलन कार्यक्षेत्राच्या संदर्भात कसं करता येईल ते जरा स्पष्ट करून सांगता का? शक्य असेल तर नक्कीच प्रयत्न करायला आवडेल. (तुमच्या झेंड्यावर तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.)

In reply to by बहुगुणी

@ बहुगुणी साहेब:- नावा प्रामाणे बहुगुणी आहात. आम्हीही आमचा झेंडा रोवला आहे. तसेच डिस्क्रिप्शनवर क्लिकवल्यास आमचे लेखान दिसु लागले आहे. या शोधकार्याबद्दल धन्यावाद. @ इनिगोयः- होय करता येईल. तुम्ही https://www.zeemaps.com/ या मुळ साईडवर जावुन नविन पान उघडा तुमच्या कं. च्या नावाने सुरुवात करा. जिथे शाखा असतील तिथे असेच झेंडा रोवा. हाकानाका.

चौकटराजा Tue, 10/07/2014 - 09:30
मी " चौकटराजा" असल्याने मला तीन चार वेळा वाचूनच कळेल काय भानगड आहे ही ते ! प्रथमदर्शनी मात्र हे अनेकाना जवळ आणणारे उपयुक्त प्रोजेक्ट वाटतेय ! बहुगुणी रावाना, दंडवत . अक्षरास हसू नये !

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 09:48
मी खालील काही स्थान-विशिष्ट पाककृती नवीन (बर्गंडी) रंगातील झेंड्यांनी दर्शवल्या आहेतः तुर्किश आउबरजिन योगर्ट डिप (तुर्किश वांग्याचे भरीत)...इस्तंबूल झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!...कोल्हापूर स्टर-फ्राईड चायनिज चिकन .... चायना सोराक....गोवा स्पॅनिश ऑमलेट....स्पेन आणखी असे पदार्थ मिपाकर जोडतीलच. आधीच धन्यवाद!

किसन शिंदे Tue, 10/07/2014 - 11:07
माझ्या ठिकाणाचा झेंडा रोवलाय पण मला माझ्या लेखनाचे दुवे देता येत नाहीयेत, त्याचबरोबर राजगड, देवगिरी आणि कर्नाळा किल्ल्यांची ठिकाणं दाखवायची आहेत.

In reply to by किसन शिंदे

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 16:44
किल्ल्यांची नेमकी (किंवा नकाशावर जवळपासच्या गावांची)लोकेशन्स मिळाली की तीही टाकेन. धन्यवाद!

In reply to by मार्मिक गोडसे

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 16:48
तुम्ही हरवले नाही आहात :-) झेंडा आहे, वेस्ट ठाणे या भागात, ढोकली आणि कैलाश नगर यांच्या मध्ये झूम केल्यावर दिसतो. तुमच्या लेखनाचा दुवा दिला आहे.

In reply to by आतिवास

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 17:08
आफ्रिकेत पहिला झेंडा रोवल्याबद्दल धन्यवाद! (ते गणपाशेठ अजून उमटले ना।हीयेत नकाशावर!) लेखनाचा दुवा देण्यास अडचण येत असेल अशा सर्वांच्याच माहितीसाठी: झेंड्यावर क्लिक केल्यावर Change Entry चा बॉक्स उघडेल, त्यातील Details या टॅबवर क्लिक केल्यास Description ही बॉक्स उघडते. त्यात आपल्या लेखनाचा दुवा http://misalpav.com/user/इंग्लिशमधून सभासद क्रमांक/authored असा द्यावा, आणि Submit हे बटन दाबावे.

पैसा Tue, 10/07/2014 - 14:34
मार्कर लावला आहे. तसे आमचे अनाहिता कट्टे पण होतात. मात्र ते या नकाशात मार्क करायचे का यावर आधी चर्चा करू आणि मग सांगू! ;)

सौंदाळा Tue, 10/07/2014 - 17:45
सहीच. वल्लीबुवांच्या शेजारीच झेंडा रोवला आहे.

कंजूस Tue, 10/07/2014 - 19:55
अपंगांसाठीही मदत करा आणि माझा झेंडा कुणीतरी लावून टाका ही विनंती. बाकी महाराष्ट्रात पश्चिम आणि पूर्व, विदर्भावर अन्याय इत्यादी निवडणुकीच्या भाषणबाजीत ऐकायला मिळत आहे ते झेंड्यांची याबाजुची गर्दी पाहून खरे वाटते आहे. तरुण आणि होतकरू मिपाकरांनी तिकडे कमीतकमी ताडोबा, नागझिरा, पवनार, हेमलकलसा इथे जाऊन झेंडे लावावेत आणि महाराष्ट्राला शोधून १४ ऑक्टोबरपर्यँत योग्य जागी आणून ठेवावा.

In reply to by कंजूस

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:29
तुम्हाला पश्चिम डोंबिवलीत बसवलंय :-) तुमच्या लेखनाचा दुवाही अ‍ॅड केलाय, आता तुमच्या भटकंतींचे दुवे त्या-त्या ठिकाणी योग्य त्या रंगात (blue) जोडून टाका म्हणजे झालं.

In reply to by प्यारे१

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 22:13
धन्यवाद!, तुमच्या लेखनाचा दुवा Description मध्ये जोडला आहे. तसंच तुमचा झेंड्याचा रंग ठीकठाक केलाय (व्हेन इन रोम, बी अ रोमन!) :-)

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:03
धन्यवाद! आता आणखी ते 'भटकंतीं'चे झेंडे लावून टाका ('तिकोना' आणि 'राजमाची' मला वाटतं मी टाकले आहेत, श्रवणबेळगोळ, बेल्लुर वगैरे झेंडे योग्य रंगात लावा.)

In reply to by अंतु बर्वा

बहुगुणी Tue, 10/07/2014 - 23:19
आणि झेंड्याच्या रंगात किंचित करेक्शन केलंय. तुमच्या भटकंती (The Windy City...) चा देखील दुवा नकाशावर दिला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप.

चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

पगला गजोधर ·

एस Mon, 10/06/2014 - 17:00
'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'
कदाचित आपला इतिहासच अशा प्रथापरंपरांनी भरलेला असावा. असो. लेख आजच्या काळाच्या संदर्भातही महत्त्वाचा.

In reply to by एस

भिंगरी Tue, 10/07/2014 - 10:27
ज्यांनी चोळी घालण्यासाठी लढा दिला,त्रास सहन केला. आणि आता धन्य त्या चित्रपटातल्या आणि तशाच बाहेर वावरणार्‍या स्त्रिया ज्यांना चोळी घालायचे किंवा पूर्ण चोळी घालायचे वावडे आहे.

In reply to by भिंगरी

अमेरीकन कल्चर! काय करणार!! अमेरीकेत स्त्रीमुक्तीसाठी काही बायकांनी चोळी काढून अनावृत्त वक्षांचे प्रदर्शन केले होते व चोळ्यांचे दहन केले होते, ब्रा बर्निंग फेमिनिझम मुवमेंट असे त्याला म्हणतात. याउलट भारतात स्त्रीमुक्ती म्हणजे चोळी घालण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेले एक आंदोलन.कल्चरल डीफरंन्स.

In reply to by नानासाहेब नेफळे

मार्मिक गोडसे Tue, 10/07/2014 - 10:58
स्टॅचू ऑफ लिबेर्टी च्या हातात मशाली ऐवजी ब्रा असलेल्या व्यंगचित्राची आठवण जागी झाली.

कितीही शिक्षणाचा आणि सभ्यतेचा मुलामा दिला तरी माणसाची पाशवी वृत्ती जाणार नाही.. ती ह्या ना त्या प्रकारे डोके काढतच राहणार !

In reply to by नानासाहेब नेफळे

रेवती Mon, 10/06/2014 - 20:48
लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं. लाज असलीच तर माणूसकीला लाज वाटायला हवी. अजूनही कित्येक आदिवासी स्त्रियांवर, लहानग्या मुलींवर अत्याचार होतात.

In reply to by रेवती

काउबॉय Mon, 10/06/2014 - 23:27
आता किमान त्याला समाजमान्यता नाही(?) कायद्याने तर हे गुन्हे आहेत हीच काय ती रुपेरी किनार पण अजुनही पाशविपण डोके वर काढतचं संधि मिळाली तर :(

हरकाम्या Mon, 10/06/2014 - 23:13
उगीच असे काही धागे टाकु नका राव. वाचले की यातना होतात. आणि आपल्या लोकांची चीड येते. मागे असाच " भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास " वाचला आणि आपल्या थोर "संस्क्रुतीचा " व्रुथा अभिमान गळून पडला.

बाबा पाटील Tue, 10/07/2014 - 10:01
ही असल्या गोष्टी वाचल्या की तळपायाची आग मस्तकात जाते,दुर्देवाने कित्येक समाजसुधारकांना देखिल या हरामखोर संस्कृतीरक्षकांपुढे शरणागती पत्करावी लागली होती.माणसाच जगण नाकारणारा कसला आलाय धर्म ? थु त्यांच्या जिंदगाणीवर. (कोनाला माझे शब्द टोचत असतील तर ***** जा.)

In reply to by बाबा पाटील

पगला गजोधर Tue, 10/07/2014 - 10:42
धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. आणि वर तयांना कोणी ओळखतच नव्हते, उलट हत्येमुळे पब्लिसिटी मिळाली, अशे सनातनी टोमणे, ऐकायाला मिळतात. काय तर म्हणे, "आपल्या महान प्राचीन वैदिक संस्कृती बाद्नाम करण्याचं ऐक मोठ्ठ षड्यंत्र आहें", की जे असे समाजसुधारक करत आहेत, असा पद्धतशीर अपप्रचार केला जातो.

In reply to by पगला गजोधर

सूड Tue, 10/07/2014 - 22:31
>>दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. दाभोलकरांचं कार्य नक्कीच चांगलं असेल, पण सगळ्या हिंदू धर्मातल्याच गोष्टी त्यांना चुकीच्या का वाटल्या असाव्या असा प्रश्न पडतो. देवासाठी मुकी जनावरं मारणे ही अंधश्रद्धा असेल तर बकरी ईदच्या दिवशी अंनिस वाले कुठे जनजागृती करताना का दिसत नाहीत? हे असं पाह्यलं की दाभोलकर आहेत की मोठे पण या अशा पक्षपाती मोठेपणाची नोंद आमच्या खात्यावर कुठे करायची हा प्रश्न पडतो. आता याचा अर्थ हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांना समर्थन असा मुळीच नाही, पण नियम सगळ्यांसाठी सारखा असावा येवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो ना?

In reply to by सूड

मृत्युन्जय Tue, 10/07/2014 - 22:50
असं नसतं विचारायचे. खुपच मागास ब्वॉ तुम्ही. अहो ते स्वतःचा धर्म पहिल्यांदा सुधारणार होते. आता मला माहिती आहे तुमच्यासारखे खवचट लोक विचारणार की दाभोळकर कुठे धर्म मानायचे म्हणुन. चीज नाही हो तुम्हाला त्यांच्या कामाचे म्हणुन असले प्रश्न विचारता.

In reply to by सूड

नेत्रेश Sun, 10/12/2014 - 21:45
दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा. त्यांनी उघड विरोध करायचे धाडस दाखवले नसेल कदाचित. पण गांघीजीनीही अहींसेचा उपदेश हिंदुनाच केला होता. हिंदुंच्या अहींसेने बकीच्यांचे (ईंग्रज / मुसलमान) हृदय परीवर्तन होईल अशी त्या (दोघांचीही) धारणा असावी.

In reply to by नेत्रेश

म्हया बिलंदर Wed, 08/26/2015 - 22:36
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

In reply to by पगला गजोधर

अरे वा असं आहे होय. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून कोनी केला हे अजून माहीत नाही आणि आपण तथाकथित संविधान आणि न्यायावर विश्वास असलेले लोक निष्कर्ष काढून मोकळे? वा! शाहू फुले आंबेडकर वाल्यांनी या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना झोडायची कमी दाखवली असती का? जर मारेकरी हिंदुत्ववादी असते तर सापडले असते ना! राहून राहून याचे आश्चर्य वाटते की दाभोळकर संपादक असलेल्या साधना मधे लवासाच्या जाहीराती कशा असंत बरे?

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 09:45
pic हक्क . . . . आजकाल जनरल नॉलेज वाढवण्याबाबतीत ज्यांना उत्साह आहे त्यांनी वरील लिंक जरूर अभ्यासावी, आपल्या नॉलेजमधे भर घालावी.

तुडतुडी Tue, 08/25/2015 - 13:16
संस्कृतीला शिव्या घालणाऱ्यांनी वैदिक संस्कृतीत 'चोळी घालू नये' असा आदेश आहे का हे तपासून बघण्याची तसदी अर्थातच घेतली नसणार . स्वताच्या मनाने काहीही अतिरेकी , बिनडोक विचार घुसमडवून संस्कृतीला, धर्माला बिघडवनार्यांना शिव्या घालण्यापेक्षा संस्कृतीला किवा धर्मालाच शिव्या घालणं जास्त सोपं आहे ना . म्हणजे मग आम्ही करतो ते बरोबर . संस्कृती चुकीची आहे असा युक्तिवाद करता येतो . बंगाली स्त्रिया गेल्या शतकापर्यंत चोळी वापरत नसत .फार पूर्वी स्त्रिया पुरुषांसार्ख्याच खाली पितांबर नेसत आणि वरचा भाग उघडाच असे . चोळी घालायची फ्याशन नंतर आली .आधी चोळी घालत नसत म्हणून ओरडा आणि आता घालतात म्हणून ओरडा . अश्या खूप सगळे नियम आपणच आपल्या सोयीप्रमाणे ठरवत असतो . मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत . इतर धर्मियांत तस दिसत नाही . उलट अश्या चुकीच्या प्रथा धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त कठोर केल्या जातायेत दाभोळकरांबद्दल बोलायचं तर त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रधा मध्ये खूप गफलत केलीये . अंधश्रद्धेवर हल्ला करण्याच्या नादात त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं . आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ? भगवद्गीतेतल्या वचनांवर टीका करून आपण श्री कृष्णापेक्षा जास्त शहाणे आहोत असं कदाचित त्यांना वाटत असेल . मी स्वतः एकदा भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिस शी संपर्क साधला होता . बर्याच वेळा मागे लागून सुधा मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .जिथे प्रसिद्धी मिळेल अश्याच गोष्टी करण्यात अंनिसने रस घेतलाय . अनेक अध्यात्मिक लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं . त्यालाही अंनिसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही .

In reply to by तुडतुडी

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 14:12
मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत .
वानगीदाखल मी दोन उदाहरणे देतो जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन

In reply to by पगला गजोधर

नका कळफलक बडवु प.ग दादा ! उपयोग नाही तिथे काहीच त्याचा!!! अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!

In reply to by पगला गजोधर

विकास Tue, 08/25/2015 - 17:31
सरकार हे जनतेच्या मागण्या दबावामुळे अथवा इतर अशाच कारणांंमुळे मान्य करते.. जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक राजा राम मोहन रॉय यांनी या संदर्भात लढा दिला होता. चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन इतरत्र वाचल्याप्रमाणे ही प्रथा त्रावणकोर महाराजाने बंद केली. (मद्रास प्रांताच्या गव्हर्नरने ट्रेवलिनने त्याचा पाठपुरावा केला होता.) तुम्हीच वर स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देता तो वेगळाच! एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

In reply to by विकास

पगला गजोधर Fri, 02/02/2018 - 17:50
एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे कोरेगाव भीमा धाग्यावर तर म्हटलं जातंय की आजकाल,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
रेफ : https://www.misalpav.com/comment/977761#comment-977761

In reply to by तुडतुडी

प्रचेतस Tue, 08/25/2015 - 17:46
आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ?
दाभोलकरांना कशाला मधे आणलंत? हमीद नावाचा संदर्भ तुम्हाला माहीत आहे काय? हमीद दलवाई हे नाव कधी ऐकलंय काय?

होबासराव Tue, 08/25/2015 - 16:30
बाप्पु वादच नाहि अतिशय घृणास्पद परंपरा होती ती. पण मियां गधा-धर ह्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काहि वेगळेच आहे. हे आता आता पर्यंत बरे होते पण महराष्ट्र भुषण वादा पासुन खरच त्यांचा "पगला" झालाय.

विकास Tue, 08/25/2015 - 17:12
मूळ धाग्यातील इतिहास माहीत नव्हता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच घृणास्पद आहे. महाराष्ट्रात (जर मला आठवत असलेले बरोबर असेल तर) वडारी समाजातील स्त्रीया पण चोळी घालत नसत. त्याचे कारण देखील तेच आहे का? हे मी किमान ८०च्या दशकापर्यंत तरी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामधे पण होते असे म्हणेन. (हा खरेच प्रश्न आहे. उपरोध नाही).

In reply to by विकास

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 17:21
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही, त्यामुळे क्षमस्व…

दत्ता जोशी Tue, 08/25/2015 - 17:33
सगळ्याच परंपरा आणि रूढी धर्माशी निगडीत असतात असे नाही. चोळी न घालण्याची प्रथा त्या समाजात का सुरु झाली, ती बंद करण्यास त्यांना कोणी आणि का विरोध केला याची हि माहिती येवू द्या. तुम्ही जे लिहिलेय ते भयानक आणि अमानवीच आहे. पण "धर्म/संस्कृती रक्षक" असे म्हणून काही अजेंडा पुढे ढकलायचा असेल तर चालुद्या. चित्रात तरी असे कोणी "संस्कृती रक्षक" दिसत नाहीत. मला आठवते, महाराष्ट्रात वडार समाजाच्या स्त्रिया काही वर्षापूर्वीपर्यंत चोळी घालत नसत ( अगदी गेल्या काही वर्षापर्यंत) . त्यांना तसे करण्यास कोणी "धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते. हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत. वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

In reply to by दत्ता जोशी

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 17:56
आधी लिहिल्याप्रमाणे
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही
त्यामुळे ("धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते / किंवा होते) याविषयीचा वाद होवू नये म्हणूनच वरील वाक्य लिहिलेले. असो.....
वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!! का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )

In reply to by पगला गजोधर

चौथा कोनाडा Tue, 08/25/2015 - 18:19
पगदादा, सश्रम कारावास ? अहो, तो कष्टकरी लोकांचा गट होता असे कित्येक गट वेगवेगळ्या प्रकारची श्रमाची कामे कारायचे. . तेव्हाच्या सिस्टीमला सरसकटपणे "सश्रम कारावास"ठरवु नका.

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड Wed, 08/26/2015 - 21:59
अहो, त्यांच्या भावना समजून घ्या. कशीही करून टीकाच करायचीय त्यांना. जळजळ अशी नाही तर तशी व्यक्त होणारच.

थॉर माणूस Tue, 08/25/2015 - 17:42
हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत.
हे इतक्या खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते? खरंच आपल्या धर्मात मुर्खपणाचा कळस वाटावेत असे नियम नव्हते? ते मोडल्याबद्दल शिक्षा दिली जात नव्हती?

दत्ता जोशी Tue, 08/25/2015 - 18:48
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!>>>>> घामामुळे अश्या जखमा ह्वू शकतात आणि अश्या जखमा झाल्यामुळे स्किन cancer सारखे आजार होऊ शकतात याची माहिती आणि वैद्यकीय अनुमोदन आपल्याला सहज मिळू शकेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेत काही ठराविक कैद्यांना त्रास देण्यासाठी सायसाल चे खुदरे कपडे घालून काम करायला लावले जावे जेणेकरून दमात वातावरणात काम करतांना त्यांना घाम येवून त्वचा घासली जावून यातना व्हाव्यात हा उद्देश असे. का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )>>>> गाडी वळणावर येवू लागली आहे कि काय? माझी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला राग आला वाटते. आपल्या पूर्वापार समाजात बारा बलुतेदार हि व्यवस्था होती. व्यवसायातील बारकावे आणि कुशलता अनुवांशिक आणि पिद्यान्पिध्या येत असे. अत्यंत कलाकुसर आणि अचूक परिमाणांनी पुरेपूर अशी मंदिरे, शिल्पे आणि राजवाडे कदाचित हाच वडार समाज घडवीत होता म्हणजे त्यांना राजाश्रय आणि प्रतिष्ठा होती. अर्थात वंश परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त इतक व्यवसाय/ कौशल्य मिळवण्याचे आणि अर्थार्जन करण्याचे स्वतंत्रही त्यांना होते. जर लिहिणे वाचण्यावर बंदी असती तर चोखा मेळा, नामदेव महाराज, सावता माळी, तुकाराम महाराजांसारख्या संतांची वचने, अभंग, गाठ कश्या लिहिल्या गेल्या असत्या? त्यांनी भागवत, रामायण कसे वाचले असते? राहिला प्रश्न शिक्षणातील फतव्याचा असा कोणताही फतवा कधीच निघाला नव्हता. फक्त वैदिक शिक्षण हे ब्राह्मणासाठी मर्यादित होते, इतर विद्या गणित, काव्ये, रसायन शास्त्र, वैद्याक्शास्त्र, वास्तुशास्त्र, नगर रचना शास्त्र, जनरल हिशोब, लिहिणे आणि वाचणे यावर सर्वांचा अधिकार होता. अस्त्र, शस्त्र, न्याय इ शास्त्रे पात्र क्षत्रियांना शिकवली जात. जेणेकरून त्यांचा दुरुपयोग होऊ नये. मधल्या काही काळात समाजात अनिष्ट रूढी आणि परंपरा आल्या हे खरेच आहे. आणि ती भुशणवह गोष्ट नाहीच. त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. पण म्हणून सगळ्या चुकीच्या आणि वीत परंपरा प्रथा रूढी या धर्मातून आल्युअ नी विशेषतः त्या ब्राह्मणांनी आणल्या असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? असो. बाकी चालू द्या.

सुबोध खरे Tue, 08/25/2015 - 20:45
दया पवार यांच्या बलुतं या आत्म चरित्रात गऊ नावाच्या वडारणी बरोबर त्यांची मैत्री झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे त्यात "सीतेला रामायणात कान्चनमृगाची चोळी मिळाली नाही तेंव्हा पासून आम्ही चोळी घालत नाही" असे गऊने सांगितल्याचे त्यांनी लिहिले आहे.

तुडतुडी Wed, 08/26/2015 - 13:16
जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक >> चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन >>
बास एवढंच ? सती प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह - राजा राममोहन राय संमती वयाचा कायद्याला पाठींबा , स्त्रियांचं लग्नाचं वय वाढवणं - गोपाळ गणेश आगरकर स्त्री शिक्षण , जुलमी प्रथांपासून मुक्तता - ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले , गोपाल हरी देशमुख दलित शिक्षण , दलित अन्यायाचा विरोध - शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , भाऊराव पाटील समाजातील चुकीच्या रूढींना विरोध आणि शिक्षणाचा प्रसार - अण्णासाहेब धर्माजी जाधव अजून बरेच असतील . मला काही सगळे माहित नाहीत .काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या . मान्य आहे . पण हिंदू समाजाने त्या स्वीकारल्या आहेत प्रचेतस दाभोलकर आणि अनिस बद्दल आम्हालाही थोडंफार माहिती आहे . एवढे काही अडाणी नाही आम्ही . स्वतः अनुभव घेतला आहे

In reply to by तुडतुडी

अत्यंत अपेक्षित . सुधारणा वाद्यांचि साक्ष स्वत:च्या बाजूनी काढता मग सांगा तुम्ही स्वत:ला काय मानता? (काय जिलबी पडली मेली ! :-D)

काळा पहाड Wed, 08/26/2015 - 22:11
आता बोलायचंच तर बोलूयाच ना. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या धर्माच्या प्रेषितानं ६ वर्षाच्या मुलीबरोबर लग्नं केलं आणि ती ९ वर्षाची असताना तिला गरोदर केलं. त्या वेळी या आदरणीय व्यक्तीमत्वाचं वय ५३ वर्षे होतं. त्या धर्माचे कथित "अतिरेकी" विचारांचे लोक १५० वर्षापूर्वीच्या कोणा त्रावणकोर संस्थानातल्या प्रथा सांगून आमच्या धर्मावर टीका करायचं विषारी कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता पुढं " 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'" मधला "कदाचितच" चा विरुद्धार्थी अर्थ पहायचा असेल तर या महाशयांच्या "लीला" याच धाग्यावर मी क्रमशः प्रसिद्ध करत जाईन. शिवाय कुमारी माता कुमारी होतीच का, चर्च नं किती लोकांना जिवंत जाळलं, संपूर्ण दक्षिण अमेरिकन संस्कृती चर्च नं कशी नष्ट केली, बौद्ध धर्मानं देशाला चुकीचा संदेश देवून देशाचं नुकसान कसं केलं वगैरे गोष्टी पण असतीलच.

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर गुरुवार, 08/27/2015 - 09:53
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.
आपला वरील प्रतिसाद खूपच बोलका आहे, धन्यवाद… अंतर्मुख होउन आत्मचिंतन करून जो कोणी बोध घेईल, त्याचं भलं, आणि जो दुसर्याच्याकडे बोट दाखवत बसेल त्याचंही चांगभलं

तुडतुडी गुरुवार, 08/27/2015 - 12:58
काळा पहाड>>> +११११११११११११ त्याच पोरीनं त्या प्रेषिताचा (?) वैतागून खून केला . ह्या महान माणसाने अन्नाची मागणी करणार्यांना उंटाचा मूत प्यायला लावला . मदीने मध्ये रक्तरंजित दंगली केल्या . मक्केतल्या ३६० मुर्त्या फोडल्या आणि शिवमंदिरं उध्वस्त केली . 'दानव' धर्म बळकट करण्यासाठी मुद्दामच आर्य धर्मातल्या प्रथांच्या अगदी उलट प्रथा निर्माण केल्या . स्वतः दिलेल्या नियमा प्रमाणे न वागणाऱ्यांचे शिरच्छेद केले .(सगळ्याचा संदर्भ अल बुखारी खंड ४ आणि ५ आणि आयेशाने स्वतः लिहिलेले लेख . नक्की नाव आत्ता आठवत नाही ) स्वताचं बघा आधी मग दुसर्यावर टीका करा . कृपया हा प्रतिसाद डिलीट करू नये . हा भडकपणा नसून सत्य आहे . ह्यात थोडं जरी असत्य असेल तर त्याचा प्रतिवाद करावा .

तुडतुडी गुरुवार, 08/27/2015 - 13:01
काळा पहाड त्या महाशयांच्या लीला प्रसिद्ध कराच . भारतातले मुस्लिम डोळ्यांवर झापडं लावून बसलेत . त्यांना आणि त्यांची बाजू घेणाऱ्या इतरांनाही कळू दे सत्य काय आहे ते . माझा फुल support आहे तुम्हाला

पगदादा, माहिती मिळाली. प्रथा सुरुय का अजून कोठे? आज काल हाफ चड्डी किंवा जीन्स घालू द्या असे आंदोलने होतात. त्याबद्दल पण लिहा :D

एस Mon, 10/06/2014 - 17:00
'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'
कदाचित आपला इतिहासच अशा प्रथापरंपरांनी भरलेला असावा. असो. लेख आजच्या काळाच्या संदर्भातही महत्त्वाचा.

In reply to by एस

भिंगरी Tue, 10/07/2014 - 10:27
ज्यांनी चोळी घालण्यासाठी लढा दिला,त्रास सहन केला. आणि आता धन्य त्या चित्रपटातल्या आणि तशाच बाहेर वावरणार्‍या स्त्रिया ज्यांना चोळी घालायचे किंवा पूर्ण चोळी घालायचे वावडे आहे.

In reply to by भिंगरी

अमेरीकन कल्चर! काय करणार!! अमेरीकेत स्त्रीमुक्तीसाठी काही बायकांनी चोळी काढून अनावृत्त वक्षांचे प्रदर्शन केले होते व चोळ्यांचे दहन केले होते, ब्रा बर्निंग फेमिनिझम मुवमेंट असे त्याला म्हणतात. याउलट भारतात स्त्रीमुक्ती म्हणजे चोळी घालण्याचा हक्क मिळावा यासाठी केलेले एक आंदोलन.कल्चरल डीफरंन्स.

In reply to by नानासाहेब नेफळे

मार्मिक गोडसे Tue, 10/07/2014 - 10:58
स्टॅचू ऑफ लिबेर्टी च्या हातात मशाली ऐवजी ब्रा असलेल्या व्यंगचित्राची आठवण जागी झाली.

कितीही शिक्षणाचा आणि सभ्यतेचा मुलामा दिला तरी माणसाची पाशवी वृत्ती जाणार नाही.. ती ह्या ना त्या प्रकारे डोके काढतच राहणार !

In reply to by नानासाहेब नेफळे

रेवती Mon, 10/06/2014 - 20:48
लाज काय वाटायचीये? वाईट वाटतं. लाज असलीच तर माणूसकीला लाज वाटायला हवी. अजूनही कित्येक आदिवासी स्त्रियांवर, लहानग्या मुलींवर अत्याचार होतात.

In reply to by रेवती

काउबॉय Mon, 10/06/2014 - 23:27
आता किमान त्याला समाजमान्यता नाही(?) कायद्याने तर हे गुन्हे आहेत हीच काय ती रुपेरी किनार पण अजुनही पाशविपण डोके वर काढतचं संधि मिळाली तर :(

हरकाम्या Mon, 10/06/2014 - 23:13
उगीच असे काही धागे टाकु नका राव. वाचले की यातना होतात. आणि आपल्या लोकांची चीड येते. मागे असाच " भारतीय विवाह सन्स्थेचा इतिहास " वाचला आणि आपल्या थोर "संस्क्रुतीचा " व्रुथा अभिमान गळून पडला.

बाबा पाटील Tue, 10/07/2014 - 10:01
ही असल्या गोष्टी वाचल्या की तळपायाची आग मस्तकात जाते,दुर्देवाने कित्येक समाजसुधारकांना देखिल या हरामखोर संस्कृतीरक्षकांपुढे शरणागती पत्करावी लागली होती.माणसाच जगण नाकारणारा कसला आलाय धर्म ? थु त्यांच्या जिंदगाणीवर. (कोनाला माझे शब्द टोचत असतील तर ***** जा.)

In reply to by बाबा पाटील

पगला गजोधर Tue, 10/07/2014 - 10:42
धर्म व संस्कृती रक्षणाच्या नावाखाली, दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. आणि वर तयांना कोणी ओळखतच नव्हते, उलट हत्येमुळे पब्लिसिटी मिळाली, अशे सनातनी टोमणे, ऐकायाला मिळतात. काय तर म्हणे, "आपल्या महान प्राचीन वैदिक संस्कृती बाद्नाम करण्याचं ऐक मोठ्ठ षड्यंत्र आहें", की जे असे समाजसुधारक करत आहेत, असा पद्धतशीर अपप्रचार केला जातो.

In reply to by पगला गजोधर

सूड Tue, 10/07/2014 - 22:31
>>दाभोलकरांसारख्या समाजसुधारकाला गोळ्या झेलाव्या लागतात. दाभोलकरांचं कार्य नक्कीच चांगलं असेल, पण सगळ्या हिंदू धर्मातल्याच गोष्टी त्यांना चुकीच्या का वाटल्या असाव्या असा प्रश्न पडतो. देवासाठी मुकी जनावरं मारणे ही अंधश्रद्धा असेल तर बकरी ईदच्या दिवशी अंनिस वाले कुठे जनजागृती करताना का दिसत नाहीत? हे असं पाह्यलं की दाभोलकर आहेत की मोठे पण या अशा पक्षपाती मोठेपणाची नोंद आमच्या खात्यावर कुठे करायची हा प्रश्न पडतो. आता याचा अर्थ हिंदू धर्माच्या अनिष्ट प्रथांना समर्थन असा मुळीच नाही, पण नियम सगळ्यांसाठी सारखा असावा येवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो ना?

In reply to by सूड

मृत्युन्जय Tue, 10/07/2014 - 22:50
असं नसतं विचारायचे. खुपच मागास ब्वॉ तुम्ही. अहो ते स्वतःचा धर्म पहिल्यांदा सुधारणार होते. आता मला माहिती आहे तुमच्यासारखे खवचट लोक विचारणार की दाभोळकर कुठे धर्म मानायचे म्हणुन. चीज नाही हो तुम्हाला त्यांच्या कामाचे म्हणुन असले प्रश्न विचारता.

In reply to by सूड

नेत्रेश Sun, 10/12/2014 - 21:45
दाभो़ळकरांचा बकरी ईदीच्या ह्त्येला पाठींबा नसावा. त्यांनी उघड विरोध करायचे धाडस दाखवले नसेल कदाचित. पण गांघीजीनीही अहींसेचा उपदेश हिंदुनाच केला होता. हिंदुंच्या अहींसेने बकीच्यांचे (ईंग्रज / मुसलमान) हृदय परीवर्तन होईल अशी त्या (दोघांचीही) धारणा असावी.

In reply to by नेत्रेश

म्हया बिलंदर Wed, 08/26/2015 - 22:36
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.

In reply to by पगला गजोधर

अरे वा असं आहे होय. दाभोलकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. त्यांचा खून कोनी केला हे अजून माहीत नाही आणि आपण तथाकथित संविधान आणि न्यायावर विश्वास असलेले लोक निष्कर्ष काढून मोकळे? वा! शाहू फुले आंबेडकर वाल्यांनी या प्रकरणात हिंदुत्ववाद्यांना झोडायची कमी दाखवली असती का? जर मारेकरी हिंदुत्ववादी असते तर सापडले असते ना! राहून राहून याचे आश्चर्य वाटते की दाभोळकर संपादक असलेल्या साधना मधे लवासाच्या जाहीराती कशा असंत बरे?

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 09:45
pic हक्क . . . . आजकाल जनरल नॉलेज वाढवण्याबाबतीत ज्यांना उत्साह आहे त्यांनी वरील लिंक जरूर अभ्यासावी, आपल्या नॉलेजमधे भर घालावी.

तुडतुडी Tue, 08/25/2015 - 13:16
संस्कृतीला शिव्या घालणाऱ्यांनी वैदिक संस्कृतीत 'चोळी घालू नये' असा आदेश आहे का हे तपासून बघण्याची तसदी अर्थातच घेतली नसणार . स्वताच्या मनाने काहीही अतिरेकी , बिनडोक विचार घुसमडवून संस्कृतीला, धर्माला बिघडवनार्यांना शिव्या घालण्यापेक्षा संस्कृतीला किवा धर्मालाच शिव्या घालणं जास्त सोपं आहे ना . म्हणजे मग आम्ही करतो ते बरोबर . संस्कृती चुकीची आहे असा युक्तिवाद करता येतो . बंगाली स्त्रिया गेल्या शतकापर्यंत चोळी वापरत नसत .फार पूर्वी स्त्रिया पुरुषांसार्ख्याच खाली पितांबर नेसत आणि वरचा भाग उघडाच असे . चोळी घालायची फ्याशन नंतर आली .आधी चोळी घालत नसत म्हणून ओरडा आणि आता घालतात म्हणून ओरडा . अश्या खूप सगळे नियम आपणच आपल्या सोयीप्रमाणे ठरवत असतो . मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत . इतर धर्मियांत तस दिसत नाही . उलट अश्या चुकीच्या प्रथा धर्माच्या नावाखाली जास्तीत जास्त कठोर केल्या जातायेत दाभोळकरांबद्दल बोलायचं तर त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रधा मध्ये खूप गफलत केलीये . अंधश्रद्धेवर हल्ला करण्याच्या नादात त्यांनी सगळंच ताळतंत्र सोडलं . आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ? भगवद्गीतेतल्या वचनांवर टीका करून आपण श्री कृष्णापेक्षा जास्त शहाणे आहोत असं कदाचित त्यांना वाटत असेल . मी स्वतः एकदा भोंदू बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिस शी संपर्क साधला होता . बर्याच वेळा मागे लागून सुधा मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .जिथे प्रसिद्धी मिळेल अश्याच गोष्टी करण्यात अंनिसने रस घेतलाय . अनेक अध्यात्मिक लोकांनी त्यांना आव्हान दिलं होतं . त्यालाही अंनिसकडून प्रतिसाद देण्यात आला नाही .

In reply to by तुडतुडी

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 14:12
मध्य काळामध्ये हिंदू धर्मात विशिष्ट समाजाने चुकीच्या प्रथा घुसवल्या. इतर लोकांवर आपलं वर्चस्व राखलं जावं ह्या हेतूने पण जशी हिंदूंना त्याची जाणीव झाली तश्या ह्या प्रथा हिंदूंनीच उत्स्फुर्तपणे मोडीत काढल्या आहेत .
वानगीदाखल मी दोन उदाहरणे देतो जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन

In reply to by पगला गजोधर

नका कळफलक बडवु प.ग दादा ! उपयोग नाही तिथे काहीच त्याचा!!! अतिशय घृणास्पद परंपरा होती साली ही!!!

In reply to by पगला गजोधर

विकास Tue, 08/25/2015 - 17:31
सरकार हे जनतेच्या मागण्या दबावामुळे अथवा इतर अशाच कारणांंमुळे मान्य करते.. जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक राजा राम मोहन रॉय यांनी या संदर्भात लढा दिला होता. चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन इतरत्र वाचल्याप्रमाणे ही प्रथा त्रावणकोर महाराजाने बंद केली. (मद्रास प्रांताच्या गव्हर्नरने ट्रेवलिनने त्याचा पाठपुरावा केला होता.) तुम्हीच वर स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देता तो वेगळाच! एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.

In reply to by विकास

पगला गजोधर Fri, 02/02/2018 - 17:50
एकूण हा लढा केरळात कम्युनिस्टांसाठी महत्वाचा ठरला असे दिसले. शिवाय या अन्याय्य आणि घॄणास्पद प्रथेमुळे अनेक जण ख्रिश्चन झाले हे अजून एक. (तसे ते झाले म्हणून काही बिघडत नाही. समजण्यसारखे आहे. हा इतिहास म्हणून सांगत आहे) त्यातून तो लढा चालू झाला असावा कारण प्रत्येकाच धर्मांतर करायचे नसेल्क्त अन्याय्य रुढी मिनदोस्त करायच्या असतील.
हा लढा काही दशके किंबहुना शतके मागचा आहे कोरेगाव भीमा धाग्यावर तर म्हटलं जातंय की आजकाल,
मेन प्राब्लेम हे कन्हैय्या, मेवानी, खालिद टाईप 'लाल सलाम वाले' आहेत. हे लोक दलित चळवळ हायजॅक करतायत हा आहे.
रेफ : https://www.misalpav.com/comment/977761#comment-977761

In reply to by तुडतुडी

प्रचेतस Tue, 08/25/2015 - 17:46
आपल्या मुलाच नाव 'हमीद' ठेवण्यातून त्यांना नक्की काय दाखवून द्यायचंय ?
दाभोलकरांना कशाला मधे आणलंत? हमीद नावाचा संदर्भ तुम्हाला माहीत आहे काय? हमीद दलवाई हे नाव कधी ऐकलंय काय?

होबासराव Tue, 08/25/2015 - 16:30
बाप्पु वादच नाहि अतिशय घृणास्पद परंपरा होती ती. पण मियां गधा-धर ह्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट काहि वेगळेच आहे. हे आता आता पर्यंत बरे होते पण महराष्ट्र भुषण वादा पासुन खरच त्यांचा "पगला" झालाय.

विकास Tue, 08/25/2015 - 17:12
मूळ धाग्यातील इतिहास माहीत नव्हता. सांगितल्याबद्दल धन्यवाद. हे नक्कीच घृणास्पद आहे. महाराष्ट्रात (जर मला आठवत असलेले बरोबर असेल तर) वडारी समाजातील स्त्रीया पण चोळी घालत नसत. त्याचे कारण देखील तेच आहे का? हे मी किमान ८०च्या दशकापर्यंत तरी म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामधे पण होते असे म्हणेन. (हा खरेच प्रश्न आहे. उपरोध नाही).

In reply to by विकास

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 17:21
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही, त्यामुळे क्षमस्व…

दत्ता जोशी Tue, 08/25/2015 - 17:33
सगळ्याच परंपरा आणि रूढी धर्माशी निगडीत असतात असे नाही. चोळी न घालण्याची प्रथा त्या समाजात का सुरु झाली, ती बंद करण्यास त्यांना कोणी आणि का विरोध केला याची हि माहिती येवू द्या. तुम्ही जे लिहिलेय ते भयानक आणि अमानवीच आहे. पण "धर्म/संस्कृती रक्षक" असे म्हणून काही अजेंडा पुढे ढकलायचा असेल तर चालुद्या. चित्रात तरी असे कोणी "संस्कृती रक्षक" दिसत नाहीत. मला आठवते, महाराष्ट्रात वडार समाजाच्या स्त्रिया काही वर्षापूर्वीपर्यंत चोळी घालत नसत ( अगदी गेल्या काही वर्षापर्यंत) . त्यांना तसे करण्यास कोणी "धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते. हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत. वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.

In reply to by दत्ता जोशी

पगला गजोधर Tue, 08/25/2015 - 17:56
आधी लिहिल्याप्रमाणे
महाराष्ट्रातील एका समाजातील स्त्रीवेशभूषा ही, त्यान्च्यात कुठल्या प्रकारे स्वीकारली गेली / अथवा लादली गेली , या बाबत काही ठामपणे लिहिण्यासारखा पुरावा माझ्याकडे आजमितीला नाही
त्यामुळे ("धर्म मार्तंडाने" असे फर्मान काढले नव्हते / किंवा होते) याविषयीचा वाद होवू नये म्हणूनच वरील वाक्य लिहिलेले. असो.....
वडार समाजाच्या स्त्रिया उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम करायच्या. घामाने त्वचा कोमल होवून कापड थेथे घासल्याने जखमा होऊ नयेत म्हणून त्या घालत नसाव्यात असे मला वाटते. अश्या जखमा दीर्घकाळ पर्यंत राहिल्या तर गंभीर आजार हि होऊ शकतात.
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!! का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )

In reply to by पगला गजोधर

चौथा कोनाडा Tue, 08/25/2015 - 18:19
पगदादा, सश्रम कारावास ? अहो, तो कष्टकरी लोकांचा गट होता असे कित्येक गट वेगवेगळ्या प्रकारची श्रमाची कामे कारायचे. . तेव्हाच्या सिस्टीमला सरसकटपणे "सश्रम कारावास"ठरवु नका.

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड Wed, 08/26/2015 - 21:59
अहो, त्यांच्या भावना समजून घ्या. कशीही करून टीकाच करायचीय त्यांना. जळजळ अशी नाही तर तशी व्यक्त होणारच.

थॉर माणूस Tue, 08/25/2015 - 17:42
हिंदू धर्मात फतवे काढले जात नाहीत.
हे इतक्या खात्रीशीरपणे सांगता येऊ शकते? खरंच आपल्या धर्मात मुर्खपणाचा कळस वाटावेत असे नियम नव्हते? ते मोडल्याबद्दल शिक्षा दिली जात नव्हती?

दत्ता जोशी Tue, 08/25/2015 - 18:48
अर्रे व्वा, काय पन जस्टीफिकेषण !!!>>>>> घामामुळे अश्या जखमा ह्वू शकतात आणि अश्या जखमा झाल्यामुळे स्किन cancer सारखे आजार होऊ शकतात याची माहिती आणि वैद्यकीय अनुमोदन आपल्याला सहज मिळू शकेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेत काही ठराविक कैद्यांना त्रास देण्यासाठी सायसाल चे खुदरे कपडे घालून काम करायला लावले जावे जेणेकरून दमात वातावरणात काम करतांना त्यांना घाम येवून त्वचा घासली जावून यातना व्हाव्यात हा उद्देश असे. का हो सर, "उन्हातान्हात हातोडीने दगड फोडण्याचे काम" असा व्यवसाय त्यांनी स्वेच्छेने स्वीकारलेला की एका विशिष्ठ समाजात जन्म घेतल्यामुळे (व दुसरा काही व्यवसाय अथवा शिक्षण घेणे, या गोष्टी काही धार्मिक फतव्याने शक्य नसल्याने त्यांना नाईलाजाने जगण्यासाठी हा सश्रम कारावासाच्या शिक्षेसारखे जगावे लागायचे, अश्या बाबी लक्ष्यात घ्याव्यात )>>>> गाडी वळणावर येवू लागली आहे कि काय? माझी प्रतिक्रिया वाचून तुम्हाला राग आला वाटते. आपल्या पूर्वापार समाजात बारा बलुतेदार हि व्यवस्था होती. व्यवसायातील बारकावे आणि कुशलता अनुवांशिक आणि पिद्यान्पिध्या येत असे. अत्यंत कलाकुसर आणि अचूक परिमाणांनी पुरेपूर अशी मंदिरे, शिल्पे आणि राजवाडे कदाचित हाच वडार समाज घडवीत होता म्हणजे त्यांना राजाश्रय आणि प्रतिष्ठा होती. अर्थात वंश परंपरागत व्यवसायाव्यतिरिक्त इतक व्यवसाय/ कौशल्य मिळवण्याचे आणि अर्थार्जन करण्याचे स्वतंत्रही त्यांना होते. जर लिहिणे वाचण्यावर बंदी असती तर चोखा मेळा, नामदेव महाराज, सावता माळी, तुकाराम महाराजांसारख्या संतांची वचने, अभंग, गाठ कश्या लिहिल्या गेल्या असत्या? त्यांनी भागवत, रामायण कसे वाचले असते? राहिला प्रश्न शिक्षणातील फतव्याचा असा कोणताही फतवा कधीच निघाला नव्हता. फक्त वैदिक शिक्षण हे ब्राह्मणासाठी मर्यादित होते, इतर विद्या गणित, काव्ये, रसायन शास्त्र, वैद्याक्शास्त्र, वास्तुशास्त्र, नगर रचना शास्त्र, जनरल हिशोब, लिहिणे आणि वाचणे यावर सर्वांचा अधिकार होता. अस्त्र, शस्त्र, न्याय इ शास्त्रे पात्र क्षत्रियांना शिकवली जात. जेणेकरून त्यांचा दुरुपयोग होऊ नये. मधल्या काही काळात समाजात अनिष्ट रूढी आणि परंपरा आल्या हे खरेच आहे. आणि ती भुशणवह गोष्ट नाहीच. त्यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन नाही. पण म्हणून सगळ्या चुकीच्या आणि वीत परंपरा प्रथा रूढी या धर्मातून आल्युअ नी विशेषतः त्या ब्राह्मणांनी आणल्या असे म्हणणे म्हणजे शुद्ध आंधळेपणा ठरेल असे तुम्हाला वाटत नाही का? असो. बाकी चालू द्या.

सुबोध खरे Tue, 08/25/2015 - 20:45
दया पवार यांच्या बलुतं या आत्म चरित्रात गऊ नावाच्या वडारणी बरोबर त्यांची मैत्री झाल्याचं त्यांनी लिहिलं आहे त्यात "सीतेला रामायणात कान्चनमृगाची चोळी मिळाली नाही तेंव्हा पासून आम्ही चोळी घालत नाही" असे गऊने सांगितल्याचे त्यांनी लिहिले आहे.

तुडतुडी Wed, 08/26/2015 - 13:16
जुलमी सती प्रथेवर बंदी: लॉर्ड विलिअम बेन्टीक >> चोळीचा हक्क / जुलमी प्रथेवर बंदी : मद्रास प्रांतचे तत्कालीन गवर्नर चार्लस ट्रेवेलीन >>
बास एवढंच ? सती प्रथेवर बंदी, विधवा पुनर्विवाह - राजा राममोहन राय संमती वयाचा कायद्याला पाठींबा , स्त्रियांचं लग्नाचं वय वाढवणं - गोपाळ गणेश आगरकर स्त्री शिक्षण , जुलमी प्रथांपासून मुक्तता - ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले , गोपाल हरी देशमुख दलित शिक्षण , दलित अन्यायाचा विरोध - शाहू महाराज , बाबासाहेब आंबेडकर , भाऊराव पाटील समाजातील चुकीच्या रूढींना विरोध आणि शिक्षणाचा प्रसार - अण्णासाहेब धर्माजी जाधव अजून बरेच असतील . मला काही सगळे माहित नाहीत .काही सुधारणा ब्रिटिशांनी केल्या . मान्य आहे . पण हिंदू समाजाने त्या स्वीकारल्या आहेत प्रचेतस दाभोलकर आणि अनिस बद्दल आम्हालाही थोडंफार माहिती आहे . एवढे काही अडाणी नाही आम्ही . स्वतः अनुभव घेतला आहे

In reply to by तुडतुडी

अत्यंत अपेक्षित . सुधारणा वाद्यांचि साक्ष स्वत:च्या बाजूनी काढता मग सांगा तुम्ही स्वत:ला काय मानता? (काय जिलबी पडली मेली ! :-D)

काळा पहाड Wed, 08/26/2015 - 22:11
आता बोलायचंच तर बोलूयाच ना. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या धर्माच्या प्रेषितानं ६ वर्षाच्या मुलीबरोबर लग्नं केलं आणि ती ९ वर्षाची असताना तिला गरोदर केलं. त्या वेळी या आदरणीय व्यक्तीमत्वाचं वय ५३ वर्षे होतं. त्या धर्माचे कथित "अतिरेकी" विचारांचे लोक १५० वर्षापूर्वीच्या कोणा त्रावणकोर संस्थानातल्या प्रथा सांगून आमच्या धर्मावर टीका करायचं विषारी कर्तव्य पार पाडतात. तेव्हा आता पुढं " 'अश्या मूर्ख, घृणास्पद, क्रूर प्रथा, इतिहासात कदाचितच सापडतील'" मधला "कदाचितच" चा विरुद्धार्थी अर्थ पहायचा असेल तर या महाशयांच्या "लीला" याच धाग्यावर मी क्रमशः प्रसिद्ध करत जाईन. शिवाय कुमारी माता कुमारी होतीच का, चर्च नं किती लोकांना जिवंत जाळलं, संपूर्ण दक्षिण अमेरिकन संस्कृती चर्च नं कशी नष्ट केली, बौद्ध धर्मानं देशाला चुकीचा संदेश देवून देशाचं नुकसान कसं केलं वगैरे गोष्टी पण असतीलच.

In reply to by काळा पहाड

पगला गजोधर गुरुवार, 08/27/2015 - 09:53
आम्ही शेण खातोय हे आम्हाला नका सांगू. ते पहा की ते देखील शेण खातातच की. आधी त्यांना शीकवा. मग आमच्या चुका दाखवा. आम्ही का म्हणून आमच्या चुका ऐकायच्या. ते देखील चूका करताहेतच की. आधी त्यांच्या मग ह्यांच्या मग पलीकडच्यांच्या मग आणखी कोणाच्या तरी. तो पर्यंत आम्ही ढेकरं देत बसू. शेणाचे.
आपला वरील प्रतिसाद खूपच बोलका आहे, धन्यवाद… अंतर्मुख होउन आत्मचिंतन करून जो कोणी बोध घेईल, त्याचं भलं, आणि जो दुसर्याच्याकडे बोट दाखवत बसेल त्याचंही चांगभलं

तुडतुडी गुरुवार, 08/27/2015 - 12:58
काळा पहाड>>> +११११११११११११ त्याच पोरीनं त्या प्रेषिताचा (?) वैतागून खून केला . ह्या महान माणसाने अन्नाची मागणी करणार्यांना उंटाचा मूत प्यायला लावला . मदीने मध्ये रक्तरंजित दंगली केल्या . मक्केतल्या ३६० मुर्त्या फोडल्या आणि शिवमंदिरं उध्वस्त केली . 'दानव' धर्म बळकट करण्यासाठी मुद्दामच आर्य धर्मातल्या प्रथांच्या अगदी उलट प्रथा निर्माण केल्या . स्वतः दिलेल्या नियमा प्रमाणे न वागणाऱ्यांचे शिरच्छेद केले .(सगळ्याचा संदर्भ अल बुखारी खंड ४ आणि ५ आणि आयेशाने स्वतः लिहिलेले लेख . नक्की नाव आत्ता आठवत नाही ) स्वताचं बघा आधी मग दुसर्यावर टीका करा . कृपया हा प्रतिसाद डिलीट करू नये . हा भडकपणा नसून सत्य आहे . ह्यात थोडं जरी असत्य असेल तर त्याचा प्रतिवाद करावा .

तुडतुडी गुरुवार, 08/27/2015 - 13:01
काळा पहाड त्या महाशयांच्या लीला प्रसिद्ध कराच . भारतातले मुस्लिम डोळ्यांवर झापडं लावून बसलेत . त्यांना आणि त्यांची बाजू घेणाऱ्या इतरांनाही कळू दे सत्य काय आहे ते . माझा फुल support आहे तुम्हाला

पगदादा, माहिती मिळाली. प्रथा सुरुय का अजून कोठे? आज काल हाफ चड्डी किंवा जीन्स घालू द्या असे आंदोलने होतात. त्याबद्दल पण लिहा :D
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू

विवेकपटाईत ·

वेल्लाभट Mon, 10/06/2014 - 17:26
हाहाहाहा! बेस्ट. नाही विश्वास ठेवणार कुणी आता. ज्यांच्यावर ठेवलाय त्यांनी त्याला जागावं म्हणजे त्यांचा 'कचरा' होणार नाही. मस्त लिहीलंयत तुम्ही !

आनन्दा Mon, 10/06/2014 - 18:20
हा हा हा लेखाचे हेडिंग वाचून विचार आला की पटाअ‍ॅत साहेबांचा लेख असणार, आणि अंदाज खरा ठरला. सही!

आयुर्हित Mon, 10/06/2014 - 21:32
याला म्हणतात "तेल हि गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे" आम्ही हे भविष्य १५ फेब्रुवारी २०१५ लाच वर्तवून ठेवले होते. येथे पाहावे: आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते

हरकाम्या Mon, 10/06/2014 - 23:17
बेचारा " इमानदार " माणुस त्याच लायकीचा होता. त्याच्या बाबतीत " दैव देते आणि कर्म नेते " ही म्हण तंतोतन्त लागु पडली.

विवेकपटाईत Tue, 10/07/2014 - 20:02
विजुभाऊ धन्य्वास, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

विवेकपटाईत Tue, 10/07/2014 - 20:03
विजुभाऊ धन्यवाद, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

वेल्लाभट Mon, 10/06/2014 - 17:26
हाहाहाहा! बेस्ट. नाही विश्वास ठेवणार कुणी आता. ज्यांच्यावर ठेवलाय त्यांनी त्याला जागावं म्हणजे त्यांचा 'कचरा' होणार नाही. मस्त लिहीलंयत तुम्ही !

आनन्दा Mon, 10/06/2014 - 18:20
हा हा हा लेखाचे हेडिंग वाचून विचार आला की पटाअ‍ॅत साहेबांचा लेख असणार, आणि अंदाज खरा ठरला. सही!

आयुर्हित Mon, 10/06/2014 - 21:32
याला म्हणतात "तेल हि गेले तूपही गेले, हाती आले धुपाटणे" आम्ही हे भविष्य १५ फेब्रुवारी २०१५ लाच वर्तवून ठेवले होते. येथे पाहावे: आम्हास या “शिलाजित” ची कीव येवू पहाते

हरकाम्या Mon, 10/06/2014 - 23:17
बेचारा " इमानदार " माणुस त्याच लायकीचा होता. त्याच्या बाबतीत " दैव देते आणि कर्म नेते " ही म्हण तंतोतन्त लागु पडली.

विवेकपटाईत Tue, 10/07/2014 - 20:02
विजुभाऊ धन्य्वास, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.

विवेकपटाईत Tue, 10/07/2014 - 20:03
विजुभाऊ धन्यवाद, काय करणार ३ नंबरच्या चष्म्याने दोन दोन दा वाचून ही लिखाणातल्या चुका राहून जातात मांसाचे च्या जागी माणसाने वाचावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला. खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.