मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंक्चरवाल्यांची चालुगिरी

राजेंद्र मेहेंदळे ·

मृत्युन्जय 08/10/2014 - 13:54
हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.

च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो. सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

मदनबाण 08/10/2014 - 14:11
ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.

गवि 08/10/2014 - 14:24
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते. हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित). यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.

यसवायजी 08/10/2014 - 14:41
हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात. आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.

In reply to by आयुर्हित

नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ब़जरबट्टू 27/03/2015 - 14:58
हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...

In reply to by आयुर्हित

यसवायजी 08/10/2014 - 15:12
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी. बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.

केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात. (माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.) (एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 08/10/2014 - 16:59
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे. चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का? ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 08/10/2014 - 17:33
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ?? अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!

In reply to by विजुभाऊ

काउबॉय 09/10/2014 - 00:12
परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.

In reply to by तुषार काळभोर

सूड 20/10/2014 - 21:51
बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.

माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी 08/10/2014 - 15:56
आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात. माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.

समीरसूर 08/10/2014 - 15:47
आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही. माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-( फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो. एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)

In reply to by समीरसूर

ब़जरबट्टू 27/03/2015 - 13:20
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile +११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..

मीता 08/10/2014 - 15:58
फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही. मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .

मदनबाण 08/10/2014 - 16:14
आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;) पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;) बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;) जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.

In reply to by टवाळ कार्टा

स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी. बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.

पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.

बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते

प्रचेतस 08/10/2014 - 18:11
डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले. दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 08/10/2014 - 18:50
>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले. नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)

In reply to by प्रचेतस

विटेकर 14/10/2014 - 14:22
सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे ! आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे. ( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! ) पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !

In reply to by प्रचेतस

ब़जरबट्टू 27/03/2015 - 13:44
हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात.. हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो... आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो... पण काही चुका आपल्याही होतात, जसे :- १) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे.. २) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो.. ३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)

केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे. दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.
माझा अनुभव
गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.

दशानन 08/10/2014 - 20:43
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)

आनंद 08/10/2014 - 23:11
खर आहे ! अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.

रवीराज 09/10/2014 - 00:23
औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे. असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.

चौकटराजा 09/10/2014 - 05:59
इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून मिळ्ते तिथेच हवा भरायची !

या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या. पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.

Maharani 09/10/2014 - 09:38
कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय.. तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..

In reply to by Maharani

काळा पहाड 09/10/2014 - 11:15
हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.

In reply to by काळा पहाड

मदनबाण 09/10/2014 - 11:21
भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo* लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून. चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सार्थबोध 10/10/2014 - 10:32
विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो

अंतु बर्वा 11/10/2014 - 02:26
सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-) बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!

बिहाग 14/10/2014 - 12:55
( Modes pl move this to appropriate place ) ( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line. Thanks for the help.

In reply to by काळा पहाड

पाषाणभेद 21/10/2014 - 15:31
(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे) (ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस....... लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.

मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे. मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये.. मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का? काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...

In reply to by पिलीयन रायडर

पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

In reply to by पिलीयन रायडर

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 27/03/2015 - 13:00
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

मोदक 27/03/2015 - 14:27
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

In reply to by मोदक

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

In reply to by मोदक

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

In reply to by मोदक

गवि 27/03/2015 - 17:12
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे 27/03/2015 - 19:54
गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 31/03/2015 - 12:58
ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का? माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 31/03/2015 - 15:39
एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

In reply to by गवि

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 31/03/2015 - 15:46
खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-car/car-maintenance/nitrogen-for-tyres

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे. युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर) झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी . देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

In reply to by तुषार काळभोर

टवाळ कार्टा 01/04/2015 - 17:13
वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :) खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

In reply to by प्रसाद१९७१

गवि 31/03/2015 - 15:26
नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट. तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो. टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच. -लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात. टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं. शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही. .....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो. थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

ब़जरबट्टू 27/03/2015 - 15:15
बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच.. माझ्या काळ्या लिस्टीत.. :- १) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :( २) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :( माझ्या पांढ-या लिस्टीत.. :- १) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :) एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

खटासि खट 30/03/2015 - 15:21
वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

चांगला धागा माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू. मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो. नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन)) काही गोष्टी समजल्या
  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)
  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)

खंडेराव 31/03/2015 - 15:21
औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली. मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

संदीप डांगे 31/03/2015 - 22:23
मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही. हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

In reply to by संदीप डांगे

अहो, ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 01/04/2015 - 10:55
वोके वोके. माय मिष्टेक... म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे? गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा 01/04/2015 - 12:15
ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

सुनील 01/04/2015 - 13:32
मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो. पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

खंडेराव 01/04/2015 - 15:54
योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

In reply to by खंडेराव

मदनबाण 01/04/2015 - 16:50
सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

In reply to by मदनबाण

ऋष्या 06/04/2015 - 12:00
गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले. तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

In reply to by ऋष्या

मदनबाण 06/04/2015 - 12:32
ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }

मृत्युन्जय 08/10/2014 - 13:54
हा अनुभव लै वेळेला आला आहे. आताशा मी अनोळखी ठिकाणी पंक्चर आहे असे सांगितले तर चक्क फक्त हवा भरायला सांगतो. हवा भरताना नीट लक्ष ठेवतो आणि मग ओळखीच्या दुकानातुन परत एकदा चेक करतो. २-३ वेळा पंक्चर नव्हतेच. १-२ वेळा होते पण एकच होते. स्वस्तात काम झाले. हे लोक नक्की काय करतात अजुन मला झेपलेले नाही. पण हातचल्लाखीने काम करतात एवढे नक्की.

च्यायला, टायर पंक्चर झाल्यावर आपल्याला कधी एकदा हे सोपस्कार होतील असे वाटते. पंक्चरवाल्याला आपण सर्व सोपस्कार झाले की विचारतो भै कित्ते हुये.... मग तो जे सांगतो ते निमुटपणे द्यावे लागतात आणि आपलं तोंड वाकडं होतं. पेक्षा भै पंक्चर निकालेना कित्ते लेगा हे पहिले विचारावं. नै पटलं तर ट्युब टायर फाटेपर्यंत आपल्या जवाबदारीवर गाडी चालवावी पण पकंचर वाल्याचा मनस्ताप खुप वेळ बोचत राहतो. आपण फोर व्हिलर मधुन फिरतो म्ह्णजे पैसे वाटायलाच फिरतो असे अनेकांना वाटते पैकी पंक्चरवाला एक. असो. सालं हे पंक्चर काढायचं आपण शिकलं पाहिजे, असं मला राहुन राहुन वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

मदनबाण 08/10/2014 - 14:11
ह्म्म... माझाही अनुभव असाच आहे ! तोंडाला येइल ती टायर ट्युबची किंमत सांगतात ! बरं बर्‍याचदा जवळपास दुसरे दुकानही नसते की जिथुन टायरट्युब विकत घ्यावी. एकदा रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अश्या पंक्चरवाल्याच्या दुकानावर पोहचलो होतो... दरवाजा ओढलेला होता, मी जरासा जोर लावुन ढकलला तर आत ३ जण जेवत होते, त्यांना विनंती केली. नशिबाने त्यातला एक तयार झाला आणि माझी घरी जायची सोय झाली.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

टायरपंक्चर वगैरेची कामे करणारे बरेचदा रगेल आणि गुंडप्रवृत्तीचे असतात ,विशेषतः गावाबाहेर हमरस्त्यावरचे मा*** त असतात, पैसे द्यायचे आणि गप चालायचे पूढे.

गवि 08/10/2014 - 14:24
ट्यूबवाल्या टायरबाबतीत पंक्चर बरेच नि:संदिग्ध असते ब-याचवेळा. पण ट्यूबलेसबाबत ते अत्यंत संदिग्ध असते. हवा भरायला सांगितली की चारपैकी एक चाक पंक्चर असल्याचे जाहीर करुन त्या उत्तम टायरमधे खडे काढण्याच्या आणि छिद्र चेक करण्याच्या निमित्ताने हमखास भोसकून पंक्चर घडविले जाते आणि अशी एकदोन भोके पाडून मग ती बुजवून भरपूर कमाई केली जाते. हे कळायला बरीच वर्षे गेली पण एकाच पंचरवाल्याने विस्मरणामुळे फार जास्तवेळा माझ्याच सोबत ही ट्रिक केल्याने तेकळले. मग लक्ष ठेवू लागलो तेव्हा जवळजवळ सर्व पंचरवाले हेच करतात हे स्पष्ट दिसले. आणि शेवटी दोस्तीतल्या पंचरवाल्याकडून खात्रीहीzझाली या "ट्रेड" सीक्रेटची ( कोटी अपेक्षित). यावर उपाय: जिथे फक्त हवा भरण्याचीच सोय आहे, पंचरवाला नाही अश्या उत्तम पेट्रोल पंपावरच हवा भरणे. तिथे कोणालाच टिपखेरीज बाकीचा बिझनेस इंन्ट्रेस्ट नसतो.

यसवायजी 08/10/2014 - 14:41
हवा भरुन घ्यायला गेलो की हे लोक सांगतात की गाडी पंचर आहे. मला कळायचेच नाही की यांना बाहेरुनच कसे कळते? पण त्यांचा अनुभव जास्त म्हणून पंचर काढायला सांगायचो. हे असे ३-४ वेळा झाल्यावर लक्षात आले, की हे लोक पहिल्यांदा हवा न 'भरता' ती हळूच 'सोडतात' आणी ट्यूब बाहेर काढताच हातचलाखीने २-४ भोकं पाडतात. आता मात्र लै शिव्या घालून सरळ हवा भरायला लावतो XXXच्याना.

In reply to by आयुर्हित

नीट निरखुन बघितले तरी २-३ पंक्चर काढतातच हे लोक..शिवाय टायरला पडलेले कट वेगळेच एकाच वेळी एक जण ट्युब चेक करतो आणि दुसरा टायर चेक करतो म्हटल्यावर कधे कधी दुर्लक्षही होतेच म्हणा वरच्या सर्व प्रतिसादांमध्ये कोणी टायर कट विषयी मत प्रदर्शित केले नाहीये..त्या सल्ल्याची वाट बघतोय

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

ब़जरबट्टू 27/03/2015 - 14:58
हा प्रकार टायर जास्त फाटला असल्यास जरुरी आहे, कारण फाटलेल्या जागेतुन खडी, व रस्तावरील इतर टोकदार वस्तु जाऊन टयुब फुटण्याची शक्यता खुप वाढते.. पॅच हाच उपाय आहे, पण त्यात अच्छी, कामचलाऊ असे काही प्रकार नसतात.. सर्व रेट तुम्ही किती गाळात आहात, यावरुन ठरतात... बेस्ट आहे, की नाही म्हणावे, रेट आपोआप कमी करतात...

In reply to by आयुर्हित

यसवायजी 08/10/2014 - 15:12
पंचर असतानाचे सोडाच, नसतानाही हवा सोडून मला गंडीवलंय त्यांनी. बायकांना तर पेट्रोल पंपावाले आणी पंचरवालेसुद्धा लैच गंडवतात.

केरळचे पंक्चरवाले 'इतर कोणत्याही' (मराठी+उत्तर भारतीय+इतर) प्रांतातील पंक्चरवाल्यांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात, असे एक निरीक्षण नोंदवतो. शिवाय ते रात्री-अपरात्री पंक्चर काढायलापण जास्त सहकार्य करतात. (माझे वैयक्तिक निरीक्षणआहे, जनरलायजेशन नव्हे. माझे अनुभव बहुतेक पुण्याच्या पुर्वेकडचे आहेत.) (एक उदाहरणः डोळ्यादेखत जाऊद्या, गाडी त्याच्याकडे सोडून गेलं तरी जेवढ्या पंक्चर निघल्या तेवढाच आकडा सांगून तेवढेच पैसे घेणारा पंक्चरवाला बीटी कवडे रस्त्यावर- सिटाडेलजवळ आहे)

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ 08/10/2014 - 16:59
बॅटम्यान.कशावरुन साम्गताय हे. तुमच्या कडे काय विदा आहे. चाक पंक्चर झालेले असताना तुम्ही केरळ पर्यन्त कसे ड्राईव्ह केले हे लिहाल का? ह्या! साधं चाक पंक्चर झालं तरी केरळ्पर्यन्त जावं लागतं.......आरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा........

In reply to by विजुभाऊ

बॅटमॅन 08/10/2014 - 17:33
महाराष्ट्रात केरळी पंचरवाले नस्तात कायं विजुभौऽऽऽऽ?? अन कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?>>>गुजरातच्या खाली अन कर्नाटकच्या वर!

In reply to by विजुभाऊ

काउबॉय 09/10/2014 - 00:12
परवा एका मित्रासोबत सहकुटुंब प्रवास करत होतो अपरात्री 2.30 ला नटराज मंदिर जवळ सातारा हायवेवर गाडी पंक्चर झाली. बरीच शोधाशोध झाल्यावर पंक्चर काढायला झोपेतून उठून तयार शेवटी एक केरळि माणूसच मिळाला, त्याने बिल 450 सांगितले. काम झाल्यावर थोडीसी दमदाटी करून ते 250 वर आणले. आमचा ड्रायव्हरने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून तुम्हाला मदत करणार्याशी तुम्ही चुकीचे वागत आहात असे सुनावले होते तेंव्हा आम्ही परप्रांतीय हां एकमेव नॉर्म गृहीत धरला होता पण आज मिपावरील प्रतिसाद बघता केरळि पंक्चरवाले चांगले असतात असे म्हणावेसे वाटत आहे.

In reply to by तुषार काळभोर

सूड 20/10/2014 - 21:51
बी टी कवडे रोडचं सांगू नका राव!! बाईकचा हॉर्न वाजेना म्हणून घेऊन गेलो तिथल्या एक गॅरेजवाल्याकडे. मला म्हणे साब नया बिठाना पडेगा, ढाईसो होगा. म्हणलं ठीकाय नंतर घेऊन येतो गाडी तुझ्याकडे आता जरा गडबडीत आहे. दुपारी मगरट्ट्यापाशी अमानोरा कडल्या रस्त्यावर एक ग्यारेजवाला आहे, त्याच्याकडे नेली. वायर वैगरे चेक करुन सगळं नीट केलंन दहा रुपयात काम झालं.

माझे दोन्ही अनुभव बिहारी/यु.पी. वाल्या पंक्चरवाल्यांचे आहेत...आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सर्वसाक्षी 08/10/2014 - 15:56
आजकाल केरळी अण्णा दिसत नाहीत या धंद्यात
आश्चर्यच आहे. टायर तिथे नायर असे आम्ही बरोबरच्या मल्लूंना म्हणत असू. पूर्वी अगदी कोकणातही टायर पंक्चरवाले मल्लूच असायचे. आम्ही गमतीने म्हणायचो की ३ मल्लू दुकान उघडतात. एक दुकानात बसून पंक्चर काढतो. उरलेले दोघे दोन बाजुंना अर्ध्या किमिवर झाडाआड लपून रस्त्यात चुका टाकतात. माझा पंक्चरवाला अजुनही मल्लू आहे. मी त्याच्या कडुन टायर घेत नाही म्हणुन थोडा नाराज असतो पण काम चोख.

समीरसूर 08/10/2014 - 15:47
आमच्या स्कुटीचे गेल्या २ महिन्यात ५-६ वेळा पंक्चर निघाले. टायर फाटले आहे असे सगळे सांगत. मी दुर्लक्ष करत होतो. शेवटी गेल्या शनिवारी टायर-ट्युब दोन्ही बदलून घेतले. रु. १२०० खर्च आला. महिती नाही जास्त घेतले की बरोबर घेतले. कमी घेणं शक्यच नाही. माझ्या बाईकच्या पुढच्या टायरमध्ये एकदा हवा भरायला गेलो आणि बळी पडलो. तो म्हटला पंक्चर आहे. ट्युब काढून तपासलं तर ४ पंक्चर निघाले. पॅच-बिच लावले. भरपूर पैसे दिले. काय चलाखी केली माहित नाही. :-( फार खोलात जात नाही मी. एकतर मला त्यातलं काही कळत नाही. त्यांच्याशी भांडत-बिंडत बसायचा कंटाळा येतो. एकदा रात्री १० वाजता पाषाण रस्त्याच्या नेकलेस गार्डनजवळ स्कुटी पंक्चर झाली. मी आणि बायको होतो. आता काय करणार? तिथे कुठेच कसलीच दुकाने नाहीयेत. मग हळूहळू बायको अगदी कमी वेगात स्कुटीवर आणि मी पायी असे आम्ही बावधन पोलीस चौकीजवळ आलो. तिथे एक दुकान उघडे होते. त्याने पंक्चर काढले. रु. २२० घेतले. मी विचारलं एवढे कसे काय तर म्हणाला एक पॅच लावला. तो १८० चा होता आणि ४० कामाचे. अर्थात, पॅच त्याने मला दाखवूनच लावला होता. पैसे दिले आणि घरी येऊन आडवा झालो. आता या सगळ्यात नेमके कधी, कसे, आणि काय बोलायचे हा प्रश्नच असतो. सगळं तो समोर दाखवतो. मग काहीच पर्याय नसतो. एनीवे, असा खर्च झाल्यानंतर मी ताबडतोब तो मनातून काढून टाकत असतो. आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. :-)

In reply to by समीरसूर

ब़जरबट्टू 27/03/2015 - 13:20
आपण अर्थव्यवस्थेला आणि कुणाची काही स्वप्ने पूर्ण करण्याला कारणीभूत झालो असा उदात्त विचार करून मी मोकळा होतो. मग टेंशन येत नाही. Smile +११११ दुसरे काही करून काही सिध्द होत नाही, म्हणून मी पण हेच विचार करतो..

मीता 08/10/2014 - 15:58
फातिमानगरच्या चौकात ३,४ पंक्चरवाले आहेत. एकदा टायरमध्ये हवा कमी वाटली म्हणून हवा भरुन घ्यायला गेले तर सांगितलं की गाडी पंक्चर आहे.हवा भरून व्यवस्थित गाडी चालली आणि पंक्चर निघाले नाही. मैत्रिणीला विचारलं तेव्हा तिचाही हाच अनुभव .

मदनबाण 08/10/2014 - 16:14
आता जरा काडी सारण्याची इच्छा होत आहे... ;) पंक्चर झाल्यावर मी बरेच अंतर बाईक ढकलुन नेली आहे, नशिब मी बुलेट वापरत नाही ! ;) बाकी बुलेट पंक्चर झाल्यावर चालवणार्‍याचीच "हवा टाईट" होत असावी ! ;) जाता जाता :- समस्त बुलेट प्रेमींनी हलकेच घ्यावे. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

बुलेटला अलॉय व्हील्स छान नाही दिसत. ओल्ड स्कुल स्पोक्सचं छान दिसतात. बाकी ट्युअबलेस्स टायर बेस्ट.

In reply to by टवाळ कार्टा

स्पोक्समधून हवा निघून जाइल. रीमला स्पोक्स जिथे लावलेले असतात तिथल्या छिद्रांमधून हवा लीक होते अस सांगितलय लोकांनी. बाकी स्पोक्स लूक खूप छान आहे बुलेटचा. आत्तापर्यंत बटबटीत २ किंवा ३ पाते असलेले अलॉय व्हील्स यायचे. आता जरा चांगले हार्ले स्टाइल व्हील्स आलेत. ते थंडरबर्डला शोभून दिसतात.

पंक्चरवाल्याच्या पाणी भरलेल्या पिंपात, मला वाटतं, एक सुई (सापडेल अशी कशाला तरी टोचून) ठेवलेली असते. त्यांचे ते पिंपातले पाणी कधीच पारदर्शक नसते. त्यामुळे आपल्याला कळत नाही. टायर पाण्यात बुडवला की त्या सुईने ते आणखिन २-३ पंक्चर करून आपल्याकडून पैसे उकळतात. हातचलाखी आहेच.

बाकी समीरसूर यांच्याशी सहमत...रात्री बेरात्री अशी वेळ आली तर वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...गाडी चालती झाली यातच समाधान असते

प्रचेतस 08/10/2014 - 18:11
डांगे चौकातल्या एका पंक्चरवाल्याने माझ्या ट्युबलेस टायरला पंक्चर झाले असे संगून १५ टोचे मारले होते. एकाने गाडीला किती वर्षे झाली आणि इतर फालतू चौकशा करीत माझे लक्ष वेधून घेतले आणि दुसर्‍याने टोचे मारण्याचे उद्योग चालू ठेवले आणि १००० रू मजकडून उकळले. दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले.

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 08/10/2014 - 18:50
>>> दुसर्‍या दिवशी मी माझ्या एका पोलीस मित्राला तिकडे घेऊन गेलो. पोलिसी खाक्या दाखवून १००० रू. + १५०० टायरचे असे २५०० वसूल केले. नमस्कार सर. कसे आहात? ठीक ना सगळं? जरा लक्ष असू द्या बरं का आमच्याकडं. :)

In reply to by प्रचेतस

विटेकर 14/10/2014 - 14:22
सातारा रोडवर सातार्‍याकडे जाताना म्याक डोनाल्ड आहे तिथे भा पे चा पम्प आहे त्याच्या शेजारी एका पन्चर वाल्याची टपरी आहे. त्याने मला एका भयाण संध्याकाळी १७०० रुपायला गंडवले आहे !!! त्या संध्याकाळी मी एकटा आणि मला त्या रात्री वरंधा उतरायचा होता ... जाम टरकली होती माझी. मी त्या विवंचनेत आणि हा आपला पाडतोय टायरला भोके ! सुदैवाने तोच टायर अजून वापरतोय झाली त्याला आता ३ वर्षे ! आता मात्र कानाला खडा. पक्चर फक्त कुलकर्णी टायरकडे ! ( त्यांचे आम्ही गेल्या जन्मीचे देणे आहे ) एरव्ही फक्त आपली आपण स्टेपनी बदलणे. सहसा हवा सुद्धा बाहेर चेक न करणे. ( बाकी इंडिका वापरली असेल तर माणूस पंचरला भेत नाय, दांडगा अनुभव असतो इंडिका वाल्यापाशी ! माझ्या इंडिकाच्या जिवावर कुलकर्ण्यांनी नवीन दुकान टाकले ! ) पण सध्या बरे आहे , ट्युबलेस इज बेश्ट !

In reply to by प्रचेतस

ब़जरबट्टू 27/03/2015 - 13:44
हा प्रकार मला पण समजला नाहीये.. माझ्या ट्युबलेस टायर गाडिचे कधीच १० पंक्चर च्या खाली बिल आले नाहीये.. अगदी १५ पंक्चर पण काढले आहेत एकदा.. हा प्राब्लेम आहे का ट्युबलेस टायरमध्ये.. पंक्चरवाले म्हणतात, तुम्ही कमी हवेवर गाडी चालवली की असे प्रकार घडतात.. हातचलाखी खरच असावी..?? माझ्यापुढे एकदा टायर मध्ये हवा कमी होती म्हणून भरून घेत होतो.. जशी जशी हवा भरत होता, टायर पुर्ण बसला.. पंक्चर आहे म्हणाला, मला विश्वास बसेना, म्हणून स्वता हवा भरुन बघितली, पण उपयोग शुन्य.. कमीतकमी १२ पंक्चर काढले त्याने.. :( ..हातचलाखी असेल तर सुपर केलीये त्याने.. माझे पुर्ण लक्ष होते, एकटाच होता तो... आता अनुभावाने शहाणा झालोय, स्वतः किट घेतलीय, तसेपण १२० रु. पंक्चर देण्यासारखे (ट्युबलेस टायर असल्यास) काहीच कष्ट नसते त्यात. टायर न काढता पंक्चर दुरुस्त करता येतो.. ही पुर्ण किट २५० रु. आनलाइन भेटते, पंप ५०० पुढे, त्यामुळे इतका कमी भांडवली खर्च असतांना रेट एव्हडे जास्त का हा दुसरा प्रश्न आहेच... दुसरे डायरेक्ट पंक्चर काढु देत नाही, पहिले सर्व पंक्चर मोज म्हणतो.. जेव्हडे जास्त पंक्चर तेव्हडा रेट कमी करवतो, त्याला ३० सुध्दा परवडत असेल... नाहीतर सरळ स्टेपनी लाऊन दे म्हणतो... पण काही चुका आपल्याही होतात, जसे :- १) टायर मध्ये प्रेशर मेण्टेन न करणे.. २) ट्युबलेस टायर पंक्चर झाल्यावर पण चालु शकतात, पण सहसा खिळे वैगरे दिसत असल्यास लवकर दुरुस्त करावे, हा एक खिळा पुर्ण टायर फाडतो.. ३) फ्यामिली पंक्चरवाला असावाच.. :)

केरळी पंक्चरवाल्यांचा अनुभव खरचं चांगला आहे. दापोडी-ते चिंचवडस्टेशन मधे ग्रेड सेपरेटर मधे खिळे टाकुन ठेवतात चक्क् गाड्या पंकचर व्हाव्यात म्हणुन. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे अँटीपंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्स बसवुन घेणं. पैसे जातात जास्त पण कमीत कमी रात्री-अपरात्री गाडी ढकलायला लागत नाही.
माझा अनुभव
गाडीमधे एकदा हवा कमी वाटली म्हणुन एका अनोळखी यु.पी. बिहारी पंकचरवाल्याकडे हवा भरायला गेलो. त्यानी पंकचर है साब म्हणलं. लांब जायचं होतं परत डोक्याल कटकट नको म्हणुन काढायला सांगीतलं. आधी अतिशय कमी प्रमाणात हवा जात असताना त्यानी ट्युबला ७-८ पंक्चर्स दाखवली. मला संशय आला म्हणुन मी त्याचे हात चेक केले. त्या **नी हाताच्या अंगठीला सेफ्टीपिनेचं टोकं लावलेलं आढळुन आलं. सणासण कानाखाली हाणल्या त्याच्या, पंक्चर फुकटात काढुन घेतलं वरती त्याच्या धंद्याचं ट्रेड सिक्रेट असलेली अंगठी काढुन घेतली. साला, माझ्या गाडीशी खेळ नाही करायचा.

दशानन 08/10/2014 - 20:43
ट्यूबलेसबाबत एक काळजी नेहमी घ्या, जो हवा भरणार असतो तो हमखास नोझल वापरून व्हाल्व तोडतो.. व पुढील वेळी तुम्ही हवा भरायला गेलात की तोडून तुमच्या हातात एवढ्या सफाईने ठेवतो की आपण साफ गंडतो.. मी हवा भरताना आता मोबाईलवर व्हिडिओ रेकोर्डिंग करतो :)

आनंद 08/10/2014 - 23:11
खर आहे ! अजुन एक गोष्ट गाडीत बसुन हवा भरायला सांगितली कि बरोब्बर डाव्या बाजुच पुढच चा़क पंक्चर आहेत म्हणुन सांगतात. कारण नेमक त्याच चाका वर आत बसुन लक्ष ठेवता येत नाही .बाकि चाक आरश्यात किंवा प्रत्यक्ष दिसतात.

रवीराज 09/10/2014 - 00:23
औंधवरुन वाकडला जाताना जगताप डेअरीच्या पुढे ३-४ उत्तर भारतीय पंक्चर वाल्यांची दुकाने ओळीने थोड्या-थोड्या अंतरावर आहेत त्यातल्याच एकाकडे हवा चेक करायला थांबलो, हवा भरताना मीही त्या हिंदी भाषकाबरोबर गाडीला फेरी मारुन लक्ष ठेवुन होतो, शेवटच्या चाकाला त्याने पंक्चर जाहिर केले पण मी पाहिले होते तो हवा भरायच्या ऐवजी हवा सोडत होता.नीट हवा भरायला सांगीतले तरी त्याचे म्हणणे होते एकबार चेक कर के देखे,त्याला दरडावुन तशीच हवा भरायला सांगीतले, सकाळी-सकाळी किरकिर नको म्हणुण काही न बोलता गाडी काढली आणि डायरेक्ट बेंगलोर बायपास वरुन वारजे गाठले हायवेवर पुन्हा हवा चेक केली आणि १८० किमी पर्यंत रनींग होऊनही चाकातली हवा जैसे थे. असाच प्रकार परत एकदा आंबेगाव दरीपुलाच्या पुढे बोगद्याच्या अलीकडे एका पंक्चर वाल्याने केला.पुर्वानुभवाने मी त्याला "हवा भर पुढे बघु" सांगितले आणि पुढेपण कुठेच हवा चेक नाही केली, कसलीही अडचण न येता ट्रिप पुर्ण झाली.

चौकटराजा 09/10/2014 - 05:59
इथं बरेच समदु:खी सापडले. गविंची आयडिया व निरिक्ष्ण लक्षांत घ्या ! मला ही असाच संशय आहे. बाकी केरळी पम्चरवाले प्रामाणिक असतात हे खरेच ! नुकतेच मी एकाच वेळी सात पंकचर काढलेत. आता कानाला खडा. जिथे फकस्त हवा भरून मिळ्ते तिथेच हवा भरायची !

या धाग्यामुळे बर्‍याच उपयुक्त क्लृप्त्या कळल्या. पुण्यात राहणार्‍या माझ्या भावालाही बाणेर - पाषाण भागांत या प्रकारचे वाईट अनुभव आले. आता हवा कमी असल्यास रस्त्यात हवा भरून तो तडक पौड रोडवरच्या कुलकर्णी टायर्सला गाडी घेऊन जातो. विश्वासार्ह व वाजवी दरात सेवा असल्याने निश्चिंत राहता येते.

Maharani 09/10/2014 - 09:38
कोथरुड ला गीताई मॉल च्या सिग्नल ला ८/९ वर्षंपुर्वी ३ वेळा गाड़ी पंक्चर झाली होती..नंतर बऱ्याच जणांकडून असाच अनुभव ऐकला...तिथेच बाजुला तेंव्हा पंक्चर च दुकान होतं..तो रस्त्यात काही टोकदार टाकत असावा असा सौंशय.. तिथेच पलिकडच्या बाजूला दुर्गा cafe च्या जवळ पण तेंव्हा एक पंक्चर वाला होता.एकदा गाडीत हवा कमी वाटली म्हणून गेले होते टा तर पंक्चर म्हणून सांगितले.संशय आल्याने मी त्याला फ़क्त हवा भर सांगीतलं..... मग नेहमीच्या माणसाकडे चेक केलं तर तो म्हणे काही पंक्चर वगैरे नाहीये..

In reply to by Maharani

काळा पहाड 09/10/2014 - 11:15
हे आता कॉमन झालंय. मध्ये पोलीसांनी खडकी दापोडी रोड ला बसणार्‍या पंक्चर वाल्यांना या बद्दल टोले हाणले असं वाचलं. मग प्रकार बंद झाले म्हणे. बाकी दुसर्‍याला अडचणीत पाडून तो सोडवण्याचा बिझनेस करणार्‍यांना (उदा: राजकारणी, रस्ते खोदून टेंडर मिळवणारे, सॉफ्टवेयर व्हायरस सोडून त्यावर सोल्युशन बनवणारे ई.) मृत्युदंड द्यावा असे माझे मत आहे. लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून.

In reply to by काळा पहाड

मदनबाण 09/10/2014 - 11:21
भ्रष्ट्र राजकारण्यांवर देशद्रोह करतात त्यामुळे त्यांना मृत्युदंड द्यावा या मताशी मी १००% सहमत ! माजलेले सांड-वळु झाले आहेत हरामखोर ! *diablo* लोकसंख्या कमी तर केली पाहिजे की काही तरी करून. चांगल्या सर्जरीची गरज आहे देशाला ! पाकड्यांवर सुद्धा चांगल्या सर्जरीची गरज आहे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सार्थबोध 10/10/2014 - 10:32
विषय खरा आहे, पंक्चर वाले फसव्तातच, चार चाकी गाडी असेल तर हायवे वर कधीच हवा भरू नका, आपण घरातून निघताना विचार अक्रतो, कि गर्दीतून लवकर बाहेर पडू हायवे वर निवांत पेट्रोल हवा भरू , तसे करू नका, माझा अनुभव हायवे ला गाडी लावली कि यांचे लोक पुढे मागे उभे असतात, काही तरी अनुकाचीदार वस्तूने ते तयार च्या बाजूला ( जिथे रस्त्याचा स्पर्श होत नाही तिथे) भोक पडतात, सलग २/३ , आणि म्हणतात क्या साब किदर गाडी डाला, जिथे तयार रस्त्याला स्पर्श करतो त्यात मोल्डिंग मध्ये तारा वापरलेल्या असतात त्यामुळे त्यांना तिथे भोक पडता येत नाही, लक्षात घ्या जिथे रस्ता स्पर्श होत नाही तिथे पंक्चर व्हायला आपण काही रजनीकांत नाही गाडी चालवायला, पुन्हा तयार काढताना हे लोक, वाल्व अक्षरशः पातीचा कांदा खुद्ल्यासारखा खुडतात.त्यामुळे हायवेवर पंक्चर हवा करणे नाही, फार तर स्टेफनी टाकून घ्या, नंतर नेहमीच्या माणसाकडे पंक्चर काढा, हवा भरताना ४ चाकांवर लक्ष ठेवा ( थोडे अवघड असते, पण पुढचा मनस्ताप आणि खर्च टाळण्यासाठी) . पेट्रोल भरताना पण भरणारा माणूस मुद्दाम झिरो रीडिंग स्क्रीन च्या समोर अडवा उभा राहतो, आपण तोवर पेट्रोल चे कुलूप उघडायचे नाही, तेवढ्यात दुसरा येतो म्हणतो अरे साहेब ते पेट्रोल चे लोकक बघा खराब झाले काय हो?, किंवा हे लिक्विड टाकू का, आपल्यासमोर ते पुडके नाचवतो , किंवा चार चाकी ला काच पुसू का?, पोलिश फुकट कराय्त्चे का? विचारतात, उद्देश एकाच कि झिरो स्क्रीन वरून लक्ष हटवायचे आणि आधी जे काही ५०/१००/१५०/२०० रीडिंग पेट्रोल टाकले आहे त्याचा तसाच कट पळवायचा, प्रत्याक्ष्जात पेट्रोल टाकायचे नाही किंवा १५० असेल तर फक्त २०० करायचे कमी टाकायचे. दुसरी गोष्ट आपण २०० म्हणलो तरी आधी समजा १०० आकडा असेल तर असे स्क्रीन च्या आड येउन नुसते पेट्रोल टाकल्यासारखे करतात , १०० टाकले म्हणतात आपल्याला आधीचेच रीडिंग दाखवतात, वर १०० टाकतात आणि २०० रुपये घेतात.त्यामुळे बोटाने खुण करून आणि जरा मोठ्या आवाजात स्पष्ट सांगायचे किती रुपायचे ते खबरदारी घ्या. मिपाकरांनो

अंतु बर्वा 11/10/2014 - 02:26
सुलभ शौचालय वाल्यांची चालूगिरी असा विडंबनात्मक प्रयत्न करायचा विचार डोक्यात आला पण खुपच आचरट्पणा होईल म्हणुन सोडुन दिला :-) बाकी ह्या चलाखीला मीही भारतात असताना खुप वेळेस फसलो आहे... बर्‍याच जणांनी ईथे फार चांगले उपाय सुचवले आहेत. त्या निमित्ताने सर्वांनी जर जागरुकपणा दाखवला तर या प्रकाराला थोडा तरी आळा बसेल अशी आशा!!

बिहाग 14/10/2014 - 12:55
( Modes pl move this to appropriate place ) ( It took 20 mins to type above line in marathi though I am using computer keyboard for more than 20 years ) . Which browesr should be used? On firefox gamabhana.js hangs , so I am using opera. But really is there any better way to type using gamabhana? Though I am member didn't dare to post any comment in past 2 years as it take soo long to type even a single line. Thanks for the help.

In reply to by काळा पहाड

पाषाणभेद 21/10/2014 - 15:31
(ंओदेस प्ल मोवे थिस तो अप्प्रोप्रिअते प्लचे) (ईत तूक २० मिन्स तो त्य्पे अबोवे लिने इन मरथि थोउघ ई अम उसिन्ग चोम्पुतेर केय्बोअर्द फोर मोरे थन २० येअर्स). व्हिच ब्रोव्सेर शोउल्द बे उसेद? ऑन फिरेफोक्ष गमभन.ज्स हन्ग्स , दो ई अम उसिन्ग ओपेर. बुत रेअल्ल्य इस....... लय कटाळा आला राव. आवं पावनं विंग्रजी मधी टायप करन लय आवघड हाय आपल्या गमभन पेक्षा.

मी २-४ महिने रोज बाईक चालवत ऑफिसला जाणारे.. दुसरा काही पर्याय नाहीये. त्यात मला हे पंक्चरची भानगड नीटशी कळत नाही. मी साधं हवा भरायला गेले तरी लोक पंक्चर आहे असं सांगतात. आणि मग किमान ५००-७०० चा फटका. नवरा हे सगळं बघायचा. आता मला एकटीला गाडी न्यायची आहे. मला रस्त्यात गाडी पंक्चर होऊन (येताना झाली तर अंधारात...) ढकलत वगैरे नेण्याची इच्छा नाहीये.. मी ट्युबलेस टायर लावुन घेऊ का? काही तरी उपाय सांगा राव.. आज सकाळीच गाडी पंक्चर आहे म्हणुन हवा भरुन घरी लावुन ठेवली आणि बसने धक्के खात आलेय. पण पंक्चर काढलं नाही.. त्यापेक्षा टयरच बदलुन घेते ना.. १५ दिवसा पुर्वीच ७०० रुपये घालुन नवी ट्युब, २ पॅच चा सोहळा करुन घेतलाय भर उन्हात.. परत नाहि करु शकत मी हे...

In reply to by पिलीयन रायडर

पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज घ्या ना बसवुन. ५००-७०० ला कशाला फटका लागेल? कुठली बायको आहे तुमच्याकडे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मीच एक बायको आहे.. माझ्या नवर्‍याची.. माझ्याकडे आणखीन कुठे बायको असायला.. तेवढी मी भाग्यवान नाही हो..! असो.. बाईक म्हणजे अ‍ॅक्सेस आहे.. आणि "पंक्चर सोल्युशन वाल्या ट्युब्ज" म्हणजे काय?

In reply to by पिलीयन रायडर

अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. :'( ट्विन लेयर ट्युब्ज असतात. दोन लेयर्स च्या मधे अँटी पंक्चर जेल भरलेलं असतं. ट्युब ला छोटं पंक्चर असेल तर तिथुन ते सोल्युशन बाहेर येउन घट्ट बसतं आणि गाडी पंक्चर होत नाही. थोड्या महाग असतात त्या ट्युब्ज पण वेळप्रसंगी खुप कामाला येतात. अ‍ॅक्सेस ला बहुतेक मागच्या चाकाला बाय डिफॉल्ट ती ट्युब असावी असा अंदाज आहे. शोरुमला चौकशी करा. नसेल तर बसवुन घ्या. अंदाजे दोन्ही चाकाला मिळुन १७०० ते २००० रुपये खर्च असेल. कमीही असु शकेल पण जास्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाहीये असं काही बाय डिफॉल्ट.. पण बसवुन घेते मग.. कारण पंक्चरवर अजुन खर्च.. वेळ आणि मनस्ताप.. काही करुन घेउ शकत नाही मी आता.. माहितीसाठी धन्यवाद!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 27/03/2015 - 13:00
अहो बायको म्हणजे बाईक अश्या अर्थानीचं म्हणत होतो. असो. Cray 2
असे नको लिहूस...ब्यॅट्यॅच्या आणि माझ्या पंगतीला येउन बसशील मग ;)

मोदक 27/03/2015 - 14:27
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही. त्याचा कोणाला काही अनुभव आहे का..? या सोल्यूशनमुळे रीम खराब होते असे ऐकले आहे. हे कितपत खरे आहे..? हे सोल्यूशन सायकल आणि दुचाकीमध्ये वापरावयाचे आहे.

In reply to by मोदक

कशाला झंझट. सरऴ मी म्हणालो तशी ट्युब बसवुन घ्यायची. हल्ली बुलेटसाठीही मिळतात. एकदा युनिकॉर्न पंक्चर झालेली तेव्हा ढकलताना पणजी आज्जीच्या खापरपणजीआज्जीची आठवण आलेली ३-४ किमी ढकलताना. बुलेट बसली तर झालं मग काम तमाम,

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बुलेट बसली की उठत नाही राव … ट्यूब सोडाच, टायरपण खाउन टाकते … अन ढेकर पण देत नाही. शिवाय अर्धे पंक्चरवाले बुलेटच पंक्चर काढत नाही म्हणून हात वर करतात! मग अजून वणवण *dash1*

In reply to by मोदक

मला ४ ५ जण नाही म्हणालेत. चाक काढायला स्पेशल पाने लागतात म्हणे. एक हिरोतर चाक दुसरीकडून काढून इकडे घेऊन या असा सल्ला देऊन मोकळा झाला. माझ नशीब चांगल की पंक्चर बारीक होत त्यामुळे हवा भरून दुसरीकडे जाता येत होत. नाहीतर थंडरबर्डच २०० किलोच धूड ढकलत हायवेवर फिरायची पाळी येणार होती.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी चांदणी चौक (अपाचे) ते डांगे चौक (पदमजी पेपरमिल) इतके अंतर सीबीझी ढकलत नेली होती!!! अपाचे मधे जितकी बियर ढोसली होती त्याच्या पाचपट घाम निघाला होता!!

In reply to by मोदक

गवि 27/03/2015 - 17:12
"पंक्चर रेझीस्टंट सोल्यूशन" नामक एक प्रकार असतो.. ते ट्युबमध्ये भरतात आणि मग हवा भरतात. त्यामुळे पंक्चर झालेले आपोआप सील होते किंवा लगेचच हवा जात नाही.
@मोदकराव, या उत्पादनाची होमशॉप१८छाप जाहिरात मी अनेकदा बघितली आहे. प्रीमियम किंवा मेनस्ट्रीम मार्केटमधे मात्र हे पाहिलेलं नाही. याविषयी मला तीव्र शंका अशी आहे की इतका सहज सोपा प्रकार असता तर टायर कंपन्यांनी ट्यूब्ज मुळातच अशा मटेरियलच्या बनवून "पंक्चरलेस ट्यूब्ज" म्हणून जास्त किंमतीला विकल्या असत्या. समजा तशा ट्यूब नाही बनवल्या तरी गेलाबाजार निदान एमारेफ, सिएट वगैरेंनी हे सोल्युशन स्वतःच्या ब्रँडनेमने नक्की काढून विकले असते. इतके मोठे बिझनेस पोटेन्शियल छोट्या छोट्या केमिकल कंपन्यांकडे अथवा पेट्रोलपंपावरच्या फिरत्या विक्रेत्यांकडे जाऊ देऊन त्यांना कसे परवडेल. (सीएनजी किट गल्लीतल्या गॅरेजमधे बरेचजण बसवून देत असतील, पण कंपनी फिट सीएनजी किट किंवा सीएनजी व्हेरियंट कसे असतात तसं) याचा अर्थ ते सोल्युशन ट्यूबेत भरल्यावर काहीतरी समस्या (मायलेजवर परिणाम, टायरचा ड्रॅग वाढून जास्त घासणे किंवा काहीतरी होत असणार अशी मला शंका आहे. एरवी हे उत्पादन सर्वज्ञात आणि सर्वमान्य व्हायला हवं होतं.

In reply to by गवि

सुबोध खरे 27/03/2015 - 19:54
गवि साहेब माझ्या होंडा युनिकोर्नला हि टफ अप ट्यूब आहे आणी ती खरोखरच काम करते. आत्तापर्यंतच्या ३५००० किमी मध्ये फक्त तीन वेळा पंक्चर झाली आहे आणी इतक्या लोकांनि लिहिले आहे तसे मी कधीच कुणाला पैसे दिले नाहीत. सर्वात सोपा उपाय म्हणजे पंक्चर लक्षात आले कि उतरायचे मधील खिळा काढून टाकायचा आणी शिस्तीत त्यावर बसून पहिल्या गियर मध्ये टायरवाल्यापर्यंत जायचे. त्याने नखरे चालू केले तर पुढे जातो म्हणायचे. मुळात तुम्ही त्यावर बसून चालवत आलात म्हणजे तुम्ही गरजू नाही हे त्याला कळते. एक दोन लोकानी मला ट्यूब खराब झाली बदलून देतो म्हणाले त्यावर मी त्यांना स्पष्ट पणे नाही म्हणालो. पंक्चर काढायचे तर काढ नाही तर परत बसवून दे. गपचूप काम करून देतात. http://www.cityhondaonline.in/products-honda-unicorn-features.html http://www.honda2wheelersindia.com/unicorn/tuffup.html

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रसाद१९७१ 31/03/2015 - 12:58
ह्या मागचे शास्त्र काही समजवून सांगता का? माझ्या मते हा भोंदू पणा असावा. आणि ८०-१०० रुपये नायट्रोजन भरण्यासाठी म्हणजे दरोडा घालणेच आहे.

In reply to by प्रसाद१९७१

एवढे नाही हो घेत पैसे. बाईक साठी वीस रुपये-तीस रुपये जास्तीत जास्त. तसं पहायला गेलं तर आपण जी हवा श्वासोच्छावासासाठी वापरतो तिच्यामधे नायट्रोजनचे प्रमाण साधारण ७४% एवढं असतं. नेमका शास्त्रोक्तपणे मी तुम्हाला सांगु शकणार नाही पण अनुभव म्हणुन सांगतो. नायट्रोजनमुळे लाँग ड्राईव्ह मधे टायर गरम व्हायचं प्रमाण खुपचं कमी आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 31/03/2015 - 15:39
एक्सप्रेसवेवरच्या पंपावर नायट्रोजन फिलिंगसाठी कार टायरसाठी ७५ ते १०० रुपये दर पाहिला आहे. शिवाय त्यासाठी आधीची पूर्ण हवा काढून टाकावी लागत असल्याने ते वेळखाऊ प्रकरण आहे.

In reply to by गवि

एक्सप्रेसवेवर सगळचं महाग आहे. पिंपरी चिंचवडमधे असाल तर लिंक रोडवरच्या पेट्रोल पंपावर सर्टिफाईड नायट्रोजन फिलिंग स्टेशन आहे. मी गेल्या वेळेला भरला होता तो ३० रुपयात दोन्ही चाकांसाठी भरला होता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

गवि 31/03/2015 - 15:46
खालील लिंकवर नायट्रोजन फिलिंगबद्दल प्रश्नांची चांगली उत्तरं मिळतीलः http://www.racq.com.au/cars-and-driving/cars/owning-and-maintaining-a-car/car-maintenance/nitrogen-for-tyres

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लॉजिक्/शास्त्रीय कारण माहिती नाही. पण मलापण हाच अनुभव आहे. युनिकॉर्नमध्ये ४ वर्षांपुर्वी दोन्ही टायरांमध्ये नायट्रोजन भरला होता उत्सुकतेपोटी.(मार्केट्यार्ड-गंगाधाम चौक-सिरवी समोर) झॅपर टायर आहेत. आईबाबा-अन-साईबाबाची शप्पथ, अजून पंच्चर नाय अन् हवा पन नाही भरली कधी . देव त्या नायट्रोजनचं/माझ्या युनिकॉर्नचं/तिच्या झॅपर टायरचं भलं करो!

In reply to by तुषार काळभोर

टवाळ कार्टा 01/04/2015 - 17:13
वरचा पैलवानांचा प्रतिसाद त्यांनी स्वतः संपादित केल्यामुळे आमचासुध्धा स्वसंपादनाचा हक्क बजावत आहोत :) खिक्क...काय गहन वाक्य लिहिलेत ;)

In reply to by प्रसाद१९७१

गवि 31/03/2015 - 15:26
नायट्रोजनचे थिऑरिटिकल फायदे आहेत. पण ते नगण्य आहेत. त्यामुळे जास्त खर्च करुन तो भरणे इज नॉट वर्थ इट. तातडीने संदर्भ देणं शक्य नसलं तरी ढोबळपणे सांगायचं तरः लिस्टेड फायदा-शुद्ध नायट्रोजनचे रेणू ऑक्सिजनच्या रेणूपेक्षा मोठे असल्याने टायर प्रेशर लॉस हवेपेक्षा कमी वेगाने होतो. त्यामुळे कमी दाब झाल्याचा दुष्परिणाम (फ्युएल इकॉनॉमी कमी होणे) टळतो. टिप्पणी: शुद्ध नायट्रोजनचाही लॉस होतोच. तो सदासर्वकाळ टायरमधे टिकत नाहीच. हा टायरमधून होणारा नायट्रोजन लॉस आणि एअर लॉस यांतला फरक इतका कमी आहे की ३-४ आठवड्यातून एकदा जरी साधी हवा चेक करुन भरली तरी तो ऑफसेट होतो. तीन आठवडे ते एक महिन्यात एकदा तपासल्याने हवा योग्य प्रेशरमधे राहिली की फ्युएल इकॉनॉमीत काहीच फरक पडत नाही. तस्मात नायट्रोजन हे फ्युएल इकॉनॉमीचं कारण नसून वेळेत हवा न भरणार्‍यांना आठवडाभर जास्त हवा टिकण्याचा फायदा नायट्रोजनमुळे मिळतो इतकंच. -लिस्टेड फायदा: शुद्ध नायट्रोजन भरल्यावर टायर प्रेशरचे चढउतार हवेपेक्षा कमी असतात. टिप्पणी: होय. हवेत बाष्प असतं. ते हवेसोबत कॉम्प्रेसरमधे जाऊन साठतं. ते कॉम्प्रेसरच्या आत किंवा टायरच्या आत कंडेन्स झालेल्या (पाणी) अवस्थेत राहतं. टायर गाडी चालताना गरम झाला की त्याची वाफ होऊन टायर प्रेशर वाढतं. टायर थंड झाला की प्रेशर ड्रॉप होतं. शुद्ध नायट्रोजन कोरडा केलेला असल्याने त्यात हे घडत नाही. .....पण हे फ्लक्चुएशनही एकदम नगण्य असतं त्यासाठी १०० १५० रुपये देऊन नायट्रोजन भरल्याने काही खास फरक पडत नाही. अगदी मोजता सुद्धा न येण्यासारखा सूक्ष्म फरक असतो. थोडक्यात तात्विक आणि फिजिक्सच्या दृष्टीने शुद्ध नायट्रोजन (९५%हून जास्त) व्हर्सेस ७८% नायट्रोजन (हवा) यांच्यात फरक आहे, पण तो फ्युएल इकॉनॉमी, तापमान, स्थिरता वगैरे बाबतीत इतका सूक्ष्म फरक पाडतो की त्यासाठी वास्तविक फार फार तर पाचदहा रुपये जादा मोजण्यापेक्षा जास्त अर्थ नाही.

ब़जरबट्टू 27/03/2015 - 15:15
बरेच पिडीत पुण्याचे दिसतात, :) यानिमित्याने जरा चांगले व बेक्कार पंक्चरवाले पण सांगा राव, कधीतरी लागतीलच.. माझ्या काळ्या लिस्टीत.. :- १) हिंजेवाडीतुन जगताप डेयरीकडे जातांना नविन बीआरटीच्या टर्निंगच्या अलिकडचा (विरुध्द दिशेला फर्निचरचे दुकान आहे) - १५ पंक्चर रेकार्ड.. :( २) हिंजेवाडीतुन डांगे चौकाकडे जातांना भुमकर अंडरब्रिज पासुन १०० मी वर. (बाजुला झोपडपट्टी व जिम आहे). - ०९ पंक्चर रेकार्ड.. :( माझ्या पांढ-या लिस्टीत.. :- १) पिंपरीवरून पिंपळे सौदागर कडे येतांना ब्रिजच्या अलिकडे (विरुध्द दिशेला काचेचे दुकान आहे).. रेट ५०-६० रु. फक्त व नो हातचलाखी.. दोन वेळा टायर काढुन काही नाही म्हणुन परत लावलाय.. :) एव्हड्या कमी विदा वर अंदाज लावणे तसे चुकीचे आहे.. पण मग बघा तुम्ही जाऊन.. :))

खटासि खट 30/03/2015 - 15:21
वारज्याला सीएनजी पंपाच्या पुढे (कात्रजच्या दिशेने) लगेचच एक युपीवाला पानखाऊ हवा/पंक्चरवाला आहे. सकाळी सकाळी त्याला हवा भरायला सांगितली तर एक चाक पंच्कर आहे म्हणाला. म्हटलं हवा भर गुपचुप, तर हवा बसत नाही म्हणाला. मग म्हटलं आता भरतोस का मोरं बोलवू मनसेची ? तर लगेच हवा गेली ट्यूबमधे.

चांगला धागा माझे अनुभव (ट्युब लेस ) २०११ मधला नवी पेठेतील पंपावर इंधन भरुन झाले आणि हवा चेक करताना त्याणे सांगितले की पुढच्या डाव्या चाकात पंक्चर आहे.पण ते काढायाची सोय नाही. म्हणून शेजारच्याच गल्लीत पंक्चर काढायला सांगितले त्याने चौदा पंक्चर काढली. १०० रू प्रमणे १४०० अधिक वाल्व चे २०० असे १६०० रू बांबू. मी धायरीत राहतो. धायरीत आल्यावर (सुमारे १२ किमि) गाडी परत डगमगू लागली परत दुसरा पंक्चर वाला म्हणाला की पंक्चर आहे. फकत हवा भरून घरी गेलो. नंतर टिळक रोड वरच्या मेहता टायर ची चौकशी केली आणि नवा टायर बसवला (रू २८०० बिज्स्टोन)) काही गोष्टी समजल्या
  1. लफडल्यातले पंक्चर नेहमी टायच्या बाजूला होते जिथे टायर जमिनिला टेकते तिथे नाही
  2. वाल्व्ह नेहमी कापला जातो आणि नविन टाकला जातो.
  3. ट्युबलेस ला जो कातड्याचा धागा लावला जातो तो एकाचा तिन चार केला जातो (उभा चिरून)
  4. असे लोक त्याचे फोन किंवा कॉन्टॅक्ट नम्बर देत नाहीत
. उपाय (मला सुचलेले आणि कुठे कुठे वाचलेले)
  • टायरची कालजी घ्या प्रत्येक ४०० किमि रनींग नंतर हवा चेक करा
  • मॅन्युल मध्ये हवा स्टॅडर्ड (वॅगनर ३३ किलो) तेवढिच भरा.
  • अनोळख्या ठिकाणी फकत हवा भरा किंवा फार तर स्पेयर बदलून घ्या
  • १०००० किनि नंतर टायर सायकल करा (मागचा डावा टायर पुढे उजवा आणि उलट) मेहता/ कुलकर्णी वैगेरे ठिकाणी ते गाइड करतात.
  • नायट्रोजन चा जरूर वापर कर्र त्याचा नक्कीच उपयोग होतो.
  • ४०,०००/५०,००० रनीम्ग नंतर चक्क चारी टायर बदलून टाका (सध्या रू.१२०००)

खंडेराव 31/03/2015 - 15:21
औधच्या आंबेडकर चौकातला. रात्री राजगडला निघालो ट्रेकला. हवा चेक केली तर पंचर सांगतोय. मला खात्री होती कि पंचर नसावे, फक्त हवा भरली. मी पार जाउन परत आलो तरी हवा निट. या हरामखोरांना बडवायला पाहीजे.

संदीप डांगे 31/03/2015 - 22:23
मागे एक्दम ३ पंक्चर तेही नवीन १ महिना झालेल्या टायरमधे बघून मी पंक्चरवाल्यावर चिडलो होतो. मी म्हटले काहीही असले तरी तूच काहीतरी गडबड केली हे नक्की. त्याने मला म्हटले, साहेब, तुम्हाला पाहिजे ती वस्तू आणून तुमच्या हाताने फक्त एकच पंक्चर ह्या टायरमधे करून दाखवा मी सगळे पंक्चर फुकट काढून देइन. मी खरंच खीळा, त्याच्याकडच्या दोन-तीन अणुकुचीदार वस्तू घेऊन प्रयत्न करून पाहिला पण काहीच नुकसान झाले नाही. तेव्हा तो म्हणाला की गाडीच्या वजनाएवढं (२५० ते ५०० किलो एका टायरवर) वजन वापरून तुम्ही खिळा आत रुतवू शकलात तरच पंक्चर शक्य आहे. मानवी हातांना हे शक्य नाही. हे चारचाकीबद्दल आहे, पण वर सगळ्यांचे दुचाकीचे अनुभव आहेत तरी निमिषार्धात एखादयाला ७-८ पंक्चर करता यावे असे काय तंत्रज्ञान असेल याबद्दल जरा कुतुहलच आहे. कुणाला काही गूढ उकलता येइल का? साइडवॉलच्या पंक्चरबद्दलपण असेच गूढ आहे.

In reply to by संदीप डांगे

अहो, ते ट्युब बाहेर काढताना/काढल्यावर केली जाणार्‍या हातचलाखीबद्दल चाललंय. ते लोक टायरला नाही तर ट्युबला भोकं पाडतात.

In reply to by तुषार काळभोर

संदीप डांगे 01/04/2015 - 10:55
वोके वोके. माय मिष्टेक... म्ह्णजे ट्युबलेस टायर एक वरदान आहे अश्या चालुगिरी विरोधात. ट्युबलेस टायरच्या आतल्या बाजुला सीलंट लावल्यास टायरचं आयुष्य वाढू शकतं. अधिक माहिती इथे तरी नुसतं हवा भरत असतांना ट्युबमधे पंक्चर सांगणारा महान अंतर्यामी असला पाहिजे. :-)

मग काय ठरलं? मी काय करायचय नक्की? ट्युबलेस? अ‍ॅन्टी पंक्चर जेल? नायट्रोजन भरणे? गाडी ८ दिवस नुसती लावुन ठेवली आहे, बाहेर काढायची हिम्मत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

टवाळ कार्टा 01/04/2015 - 12:15
ट्युबलेस टायर उत्तम पर्याय आहे ... अ‍ॅन्टी पंक्चर जेलची जास्त गरज नै...हवा भरताना आपण फक्त बाजूला जाउन उभे रहायचे आणि हवा भरताना भरणार्याच्या हातात एखादी धातुची वस्तु नाहीना याची खात्री करायची

सुनील 01/04/2015 - 13:32
मी हवा नेहमी पेट्रोल पंपावरच भरून घेतो. पंक्चर काढणे/हवा भरणे हा जोडधंदा असलेल्यांकडून कधीही हवा भरून घेऊ नये.

खंडेराव 01/04/2015 - 15:54
योग्य सुचना. मी लगेच अंमलबजावनी सुरु केली आहे.

In reply to by खंडेराव

मदनबाण 01/04/2015 - 16:50
सुनीलरावांशी सहमत... टाकीत पेट्रोल भरल्यावर चकटफु यंत्राद्वारे टायरमधे हवा भरुन घेतो, मागचे टायर ट्युबलेस टाकुन घेतले आहे. जेल बाबतीत विचार करायला हवा ! कोणाला बाईकसाठीच्या टायर जेलचा अनुभव आहे का ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..

In reply to by मदनबाण

ऋष्या 06/04/2015 - 12:00
गेल्या वर्षी आम्ही ७ मित्र मोटरसायकलवर लेहची वारी करून आलो. जाताना प्रत्येक गाडीत (रु १५०० प्रत्येक गाडीसाठी अशा किमतीचे) पंक्चर सीलंट टाकले. पण उपयोग शुन्य! आमच्या ग्रुपमधल्या एका बुलेटचे मागचे चाक चक्क गुळ्गुळीत डांबरी रस्त्यावर पंक्चर झाले (खिळ्यामुळे). पंक्चर सीलंट छानपैकी बाहेर येऊन वेडावून दाखवत होते. तशी लोडेड बुलेट स्टअँडवर लावतानाच घाम फुटला. मग चाक काढणे, पुढील गावात नेणे, पंक्चर काढून आणल्यावर परत गाडीला चाक लावणे ई. सोपस्कार पार पाडले. त्यात ३ तास फु़कट गेले. तस्मात, कुठेही मिळणारे स्वस्तातले सीलंट म्हणजे कुचकामीच ! (फक्त स्लाईम नावाचे परदेशी सीलंट खरच पंक्चर सील करते असा मित्रांचा अनुभव आहे. पण ते खूप महाग असते आणि पुण्यात सहजी मिळत नाही.) त्यामुळे ट्युबलेस टायर आणि पंक्चर रिपेयर किट (व हवा भरायचा पंप) हाच उत्तम उपाय आहे.

In reply to by ऋष्या

मदनबाण 06/04/2015 - 12:32
ओह्ह... चला तर सीलंट निदान बाईकसाठी तितके लाभकारक दिसत नाहीये तर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }
मंडळी आपल्या सर्वांनाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल.आणि त्या त्या वेळी "अडला नारायण गाढवाचे पाय धरी" या उक्तीनुसार आपण तो प्रसंग विसरुन गेला असाल. प्रसंग १-स्थळ-हिंजवडी वेळ-रात्री १० ऑफिसमधुन निघायला जरा उशीरच झाला होता.बाईक काढली आणि सूम निघालो. रस्त्यात ट्रॅफिक नव्हते त्यामुळे लवकर घरी पोचायची आशा होती. डी मार्ट पार केले आणि लक्षात आले काहीतरी गडबड आहे. गाडी डग मारतेय. हवा भरायला थांबलो. हवा भरता भरता पोराने घोषणा केली..साब गाडी पंचर हे..बनाना पडेगा...काय करणार?निमूट मेन स्टॅण्ड्ला घेतली आणि त्याने टाकलेल्या खुर्चीवर बसलो.मागचे टायर पंक्चर होते.

नथ........भाग १

जयंत कुलकर्णी ·

वर्णनातील डिटेल्स मस्स्त आहेत.. (हॅ.. हॅ... हॅ... सूर्याला काजव्याचा उजेड की काय म्हणतात ना.. तसे)

प्रसाद१९७१ 08/10/2014 - 16:58
२०११ साली राजदूत कार्ल आयकेनबेरी यांच्या काळात आमच्या वकिलातीवर हल्ला झाला आणि मला रोज भारतात दूरध्वनी करायची ताकीद मिळाली. नंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानात आले....पुढचे सगळ्यांना माहितच आहे.
मस्तच सुरुवात. वर २०११ वर्ष लिहीले आहे ते बरोबर आहे का? कारण अमेरिकन सैन्य तर २००१ नंतर अफगणीस्तानात आले होते ना?

पैसा 08/10/2014 - 19:30
मस्तच! काल्पनिक वाटतच नाहीये अजिबात!

In reply to by सस्नेह

काउबॉय 09/10/2014 - 00:20
ते हाफ अमेरिकन नातवाला भारताची ओढ़/आवड असणे वगैरे एक दोन fantacy बाबी सोडल्या तर आपल्या मताशी पूर्ण सहमत.

वर्णनातील डिटेल्स मस्स्त आहेत.. (हॅ.. हॅ... हॅ... सूर्याला काजव्याचा उजेड की काय म्हणतात ना.. तसे)

प्रसाद१९७१ 08/10/2014 - 16:58
२०११ साली राजदूत कार्ल आयकेनबेरी यांच्या काळात आमच्या वकिलातीवर हल्ला झाला आणि मला रोज भारतात दूरध्वनी करायची ताकीद मिळाली. नंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्थानात आले....पुढचे सगळ्यांना माहितच आहे.
मस्तच सुरुवात. वर २०११ वर्ष लिहीले आहे ते बरोबर आहे का? कारण अमेरिकन सैन्य तर २००१ नंतर अफगणीस्तानात आले होते ना?

पैसा 08/10/2014 - 19:30
मस्तच! काल्पनिक वाटतच नाहीये अजिबात!

In reply to by सस्नेह

काउबॉय 09/10/2014 - 00:20
ते हाफ अमेरिकन नातवाला भारताची ओढ़/आवड असणे वगैरे एक दोन fantacy बाबी सोडल्या तर आपल्या मताशी पूर्ण सहमत.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ...... माधव गोविंद भानू (खाजगीवाले)....... १९९२ साली जानेवारीत रशियन सरकारने अफगाणिस्थानच्या नजिब़उल्ला सरकारची मदत थांबिविली. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मुख्य म्हणजे इंधनाचा पुरवठा थांबल्यावर सरकारी फौजेचा कणाच मोडला. त्या उलट पाकिस्तानच्या मदतीने तालिबानचा हैदोस जोरात चालू झाला.

पत्र

अजब ·
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्याव

राजगड

स्पा ·

अजया 08/10/2014 - 12:30
कहर फोटो अाहेत स्पांडुबा! वर्णनही फोटोंबरोबर अाल्याने वाचायला मजा आली. जळायला होतं राव अशी वर्णनं वाचुन!या पोरांचं बरंय ठरवलं की निघाले,जिपडं,टमटम कसे पण..मस्त राहतात किल्ल्यावर,मज्जानु लाईफ!! रच्याकने-सुर्योदयाचा फोटो केवळ अप्रतिम!तू फोटो काढण्यआधी निसर्ग मेकप करुन घेतो बहुतेक!!

बॅटमॅन 08/10/2014 - 12:30
हाण तेजायला. राजगडच्या भटकंतीचे धागे कितीही आले तरी शिळे होत नैत. कोणे एके काळी केलेला राजगड आठवला, आता पुनरेकवार जाणे आले...

किसन शिंदे 08/10/2014 - 12:45
हे झक्कास वृत्तांत आणि फोटोही तेवढेच भारी काढले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी ऑक्टोबरातच राजगड वारी झालीये, तरी मन अजून भरले नाहीये. वारंवार जायला मिळो हीच इच्छा!

वेल्लाभट 08/10/2014 - 12:55
अतिशय जबराट कहर फोटो !!!!!! राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा जाण्यासारखाच आहे मुळी. वाद नाही त्यात. लवकरच आमचीही वारी व्हावी अशी आशा.... बाकी वर्णन पण कडक्क

धन्या 08/10/2014 - 13:00
फोटो भारीच आहेत. काही फोटो संस्कारीत वाटले. :)
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..
यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)

In reply to by प्यारे१

धन्या 08/10/2014 - 13:42
काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.
ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?

In reply to by धन्या

प्यारे१ 08/10/2014 - 13:53
हो. सुदैवानं ही टक्केवारी आता ९०-९४ % पर्यंत गेलेली आहे. एक दोन फोटोच दिसत नाहीत. (ह्यावेळी ओपिनियन पोल घेतला ;) )

कंजूस 08/10/2014 - 13:27
रोम्ब नल्लारिकाय तंबि दुराय .परवाच आठवण काढली पिंपळाचा पार कुठल्या गावात म्हणून ऑक्टोबरच्या कटट्यावर.तर स्वारी हुती हिकडं पद्मावतीच्या आडुशाला राजगडावर पाऊस बघत.आकछी.कुणी सोडली रे पोडी ?

वृत्तांत फोटो भारी खर्रच आवडले. बाकी पाचव्या फोटोतले किसन / सुड ओळखु आले अजुन बारीक ठिपक्यांचे जरी दाखवले असते तरी ओळखु आले असते. हा हा. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

धन्यासेठ बरोबर गप्पा रंगतात अशा ट्रेकला नक्की मजा येईल. या १६ च्या नंतर काही जमतं का ? येतो मी. -दिलीप बिरुटे

कंजूस 08/10/2014 - 15:41
बऱ्याच फोटोत width 640 पेक्षा जास्त ठेवली आहे. फोटो सर्व दिसताहेत. थोडे फोटो कमी करून कलादालनाच्या भिंतीवर लावले तर इकडची हवा जरा मोकळी होईल.

In reply to by कंजूस

सूड 08/10/2014 - 15:45
अहो काका त्याने फोटो टाकायचे कष्ट तरी घेतलेत, लोक हातभर धागा लिहीतात आणि टीचभर लिंका देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा हे बरं!! लेखनही इथेच आणि फोटोही इथेच!! अर्थात हे माझं मत झालं. सर्वानुमते काय होईल ते बघा.

मदनबाण 08/10/2014 - 15:48
झकास्स्स... सगळेच फोटु मस्त आहेत, उदबत्तीचा आणि पाण्यात पोहणार्‍यांचा फोटु तर लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

फोटो मस्त आहेत. प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच पाहिजे असा हा किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची चिलखती तटबंदी तर अतिसुंदर.

तिमा 08/10/2014 - 18:11
तरुणवयांत केलेल्या राजगडाच्या दोन ट्रीप्स आठवल्या. वर निवांतपणे राहिल्यामुळे सर्व माच्या आणि बालेकिल्ला बघून झाला होता. पण आम्ही साखर गांवातून गेलो होतो एवढं आठवतं. फोटो लाजवाब!

बाबा पाटील 08/10/2014 - 18:56
अप्रतिम हा एकच शब्द या गडासाठी आहे,३-४ वर्षापुर्वी लेकीला पाठीला बांधुन हा ट्रेक केला होता आता धाकटीला घेवुन परत एकदा गड प्रदक्षिणा करावी लागणार. फोटोग्राफी निव्वळ क्लासिक या सदरात मोडते.

In reply to by बाबा पाटील

सखी 08/10/2014 - 21:59
येSSSSSस!! राजांचा गड आणि गडांचा राजा! अप्रतिम राजगड...तुमचे फोटो कहर आलेत अगदी! जळजळ झालीये अगदी...

सुबोध खरे 08/10/2014 - 19:30
उदबत्तीचा , धुक्याचा आणि पहाटेच्या सुर्योदायचा फोटो प्रचंड आवडला आहे. एक डोक्यात कल्पना आली. सरळ कारने राजगडाच्या पायथ्याशी गेलो तर? आता असे लटकत प्रवास करण्याचे वय राहिलेले नाही. (एके काळी रेल्वेचा बाथरूम मधून किंवा ३ टियरच्या खालच्या बर्थच्या खाली रेनकोट घालून झोपून ऐन थंडीत सुद्धा प्रवास केलेला आहे). कार माझी, पेट्रोल माझे अजून चार जण येऊ शकतील. रविवारी सकाळी जायचे आणि सोमवारी दुपारपर्यंत परत यायचे. कोणी स्वयंसेवक आहेत का ?

In reply to by सुबोध खरे

डन ह्यावेळी २च रविवार होते आणि दोन्ही बूक झाले. आता ऑक्टोबरमधले ३ही कट्टे झाले की, आमचा पुढचा फेब्रुवारीतला कट्टा राजगडवर.... खाणे-पिणे आमच्या कडून...

स्पंदना 09/10/2014 - 10:38
जीव गेला फोटु पहाताना. कला आहे लेका तुझ्या हातात. बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत. न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.

सूड 09/10/2014 - 14:48
आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.

कातिल फोटु, काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का? बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का? (गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा) पैजारबुवा,

मस्त रे स्पा एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता. बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.

In reply to by नंदन

पहाटवारा 04/11/2014 - 06:06
१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच ! -पहाटवारा

अजया 08/10/2014 - 12:30
कहर फोटो अाहेत स्पांडुबा! वर्णनही फोटोंबरोबर अाल्याने वाचायला मजा आली. जळायला होतं राव अशी वर्णनं वाचुन!या पोरांचं बरंय ठरवलं की निघाले,जिपडं,टमटम कसे पण..मस्त राहतात किल्ल्यावर,मज्जानु लाईफ!! रच्याकने-सुर्योदयाचा फोटो केवळ अप्रतिम!तू फोटो काढण्यआधी निसर्ग मेकप करुन घेतो बहुतेक!!

बॅटमॅन 08/10/2014 - 12:30
हाण तेजायला. राजगडच्या भटकंतीचे धागे कितीही आले तरी शिळे होत नैत. कोणे एके काळी केलेला राजगड आठवला, आता पुनरेकवार जाणे आले...

किसन शिंदे 08/10/2014 - 12:45
हे झक्कास वृत्तांत आणि फोटोही तेवढेच भारी काढले आहेत. सलग दुसर्‍या वर्षी ऑक्टोबरातच राजगड वारी झालीये, तरी मन अजून भरले नाहीये. वारंवार जायला मिळो हीच इच्छा!

वेल्लाभट 08/10/2014 - 12:55
अतिशय जबराट कहर फोटो !!!!!! राजगड पुन्हा पुन्हा पुन्हा जाण्यासारखाच आहे मुळी. वाद नाही त्यात. लवकरच आमचीही वारी व्हावी अशी आशा.... बाकी वर्णन पण कडक्क

धन्या 08/10/2014 - 13:00
फोटो भारीच आहेत. काही फोटो संस्कारीत वाटले. :)
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला.. पांडोबा..शाहिद कपुर.. कसबस घाबरत मागे वळुन पाहीलं तर एक अत्रुप्त अत्मा मागे घोंगावत होता. माझ्या भल्या मोठ्या ट्रेकिंग बॅग मुळे मी त्याच्या मगरमिठीतुन वाचलो, तो पर्यंत सुड ने तिथुन पोबारा केलेला होता..
यानंतरही काहीतरी झालं असं ऐकून आहे. ;)

In reply to by प्यारे१

धन्या 08/10/2014 - 13:42
काही फटु (साधारण ५७%) दिसत नाहीयेत.
ही टक्केवारी कशी काढली? (न दिसणारे फोटो/एकुण फोटो) * १०० या सुत्राने का?

In reply to by धन्या

प्यारे१ 08/10/2014 - 13:53
हो. सुदैवानं ही टक्केवारी आता ९०-९४ % पर्यंत गेलेली आहे. एक दोन फोटोच दिसत नाहीत. (ह्यावेळी ओपिनियन पोल घेतला ;) )

कंजूस 08/10/2014 - 13:27
रोम्ब नल्लारिकाय तंबि दुराय .परवाच आठवण काढली पिंपळाचा पार कुठल्या गावात म्हणून ऑक्टोबरच्या कटट्यावर.तर स्वारी हुती हिकडं पद्मावतीच्या आडुशाला राजगडावर पाऊस बघत.आकछी.कुणी सोडली रे पोडी ?

वृत्तांत फोटो भारी खर्रच आवडले. बाकी पाचव्या फोटोतले किसन / सुड ओळखु आले अजुन बारीक ठिपक्यांचे जरी दाखवले असते तरी ओळखु आले असते. हा हा. -दिलीप बिरुटे

In reply to by धन्या

धन्यासेठ बरोबर गप्पा रंगतात अशा ट्रेकला नक्की मजा येईल. या १६ च्या नंतर काही जमतं का ? येतो मी. -दिलीप बिरुटे

कंजूस 08/10/2014 - 15:41
बऱ्याच फोटोत width 640 पेक्षा जास्त ठेवली आहे. फोटो सर्व दिसताहेत. थोडे फोटो कमी करून कलादालनाच्या भिंतीवर लावले तर इकडची हवा जरा मोकळी होईल.

In reply to by कंजूस

सूड 08/10/2014 - 15:45
अहो काका त्याने फोटो टाकायचे कष्ट तरी घेतलेत, लोक हातभर धागा लिहीतात आणि टीचभर लिंका देऊन मोकळे होतात. त्यापेक्षा हे बरं!! लेखनही इथेच आणि फोटोही इथेच!! अर्थात हे माझं मत झालं. सर्वानुमते काय होईल ते बघा.

मदनबाण 08/10/2014 - 15:48
झकास्स्स... सगळेच फोटु मस्त आहेत, उदबत्तीचा आणि पाण्यात पोहणार्‍यांचा फोटु तर लयं भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

फोटो मस्त आहेत. प्रत्येकाने एकदा तरी बघायलाच पाहिजे असा हा किल्ला. राजगडाचा बालेकिल्ला आणि संजीवनी माचीची चिलखती तटबंदी तर अतिसुंदर.

तिमा 08/10/2014 - 18:11
तरुणवयांत केलेल्या राजगडाच्या दोन ट्रीप्स आठवल्या. वर निवांतपणे राहिल्यामुळे सर्व माच्या आणि बालेकिल्ला बघून झाला होता. पण आम्ही साखर गांवातून गेलो होतो एवढं आठवतं. फोटो लाजवाब!

बाबा पाटील 08/10/2014 - 18:56
अप्रतिम हा एकच शब्द या गडासाठी आहे,३-४ वर्षापुर्वी लेकीला पाठीला बांधुन हा ट्रेक केला होता आता धाकटीला घेवुन परत एकदा गड प्रदक्षिणा करावी लागणार. फोटोग्राफी निव्वळ क्लासिक या सदरात मोडते.

In reply to by बाबा पाटील

सखी 08/10/2014 - 21:59
येSSSSSस!! राजांचा गड आणि गडांचा राजा! अप्रतिम राजगड...तुमचे फोटो कहर आलेत अगदी! जळजळ झालीये अगदी...

सुबोध खरे 08/10/2014 - 19:30
उदबत्तीचा , धुक्याचा आणि पहाटेच्या सुर्योदायचा फोटो प्रचंड आवडला आहे. एक डोक्यात कल्पना आली. सरळ कारने राजगडाच्या पायथ्याशी गेलो तर? आता असे लटकत प्रवास करण्याचे वय राहिलेले नाही. (एके काळी रेल्वेचा बाथरूम मधून किंवा ३ टियरच्या खालच्या बर्थच्या खाली रेनकोट घालून झोपून ऐन थंडीत सुद्धा प्रवास केलेला आहे). कार माझी, पेट्रोल माझे अजून चार जण येऊ शकतील. रविवारी सकाळी जायचे आणि सोमवारी दुपारपर्यंत परत यायचे. कोणी स्वयंसेवक आहेत का ?

In reply to by सुबोध खरे

डन ह्यावेळी २च रविवार होते आणि दोन्ही बूक झाले. आता ऑक्टोबरमधले ३ही कट्टे झाले की, आमचा पुढचा फेब्रुवारीतला कट्टा राजगडवर.... खाणे-पिणे आमच्या कडून...

स्पंदना 09/10/2014 - 10:38
जीव गेला फोटु पहाताना. कला आहे लेका तुझ्या हातात. बाकि अतृप्त आत्मा येताना अशी हवा बिवा टाईट होते हे माहिती नव्हत. न्यायच ना त्यांनापण मांडी न मोडता गड चढले असते राव ते.

सूड 09/10/2014 - 14:48
आमचे परममित्र स्पा यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले फोटो टाकण्यासाठी जागा राखून ठेवीत आहे. बरेचसे लिहीलेले आहे तरी फोटो टाकल्यानंतर आणखी थोडे पाणी घालून धागा वाढवण्यात येईल.

कातिल फोटु, काही फोटो कॉपी करुन घेतले तर चालतील का? बाकी त्या चंद्रकोर तळ्यावरची मज्जा परत अनुभवलीत का? (गरजुंनी किसनदेवांच्या धाग्यातला ६६ नंबरचा फोटो पहावा) पैजारबुवा,

मस्त रे स्पा एवढेच लिहायचे होते कि परत येतांना गाडीतून उभ्याने प्रवास असण्यापेक्षा लाल डब्यातून बसून आला असता किंवा खाजगी बस नाहीतर शेअर वाहन करून आला असता मुंबई पुणे प्रवस बसून झाला असता. बाकी गडावर रात्रीचा पाऊस ऐकतांना जी मानसिक शांतता मिळाली असेल ती पैसे बहरून मेडीटेशन क्लासेस मध्ये सुद्धा मिळणार नाही.

In reply to by नंदन

पहाटवारा 04/11/2014 - 06:06
१० नम्बर फोटो एक्दम दस्स-नम्बरी आलाय ! बाकिचेहि मस्तच ! -पहाटवारा
टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :) तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली. पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला..

आमरिकेतल्या सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report बद्दल माहिती हवी

माहितगार ·

अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली. नेहमीच्या वापरात नसणार्‍या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्‍यांनाही किमान कल्पना येईल. उदा. बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 08/10/2014 - 09:56
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले. २०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.

कंजूस 08/10/2014 - 09:44
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.

अवांतरासाठी क्षमस्व, परंतु एक सूचना मांडाविशी वाटली. नेहमीच्या वापरात नसणार्‍या संज्ञा वा संकल्पनांचा उल्लेख करताना त्यांच्यावर त्यावेळी उपलब्ध असणार्‍या सर्वोत्तम संस्थळाचा दुवा दिल्यास त्या विषयाशी संबंधीत नसणार्‍यांनाही किमान कल्पना येईल. उदा. बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 08/10/2014 - 09:56
दुव्यांसाठी धन्यवाद. मला स्वतःस कल्पना नाही आणि मला इंग्रजी विकिपीडियावरची माहिती सुद्धा पुरेशी वाटली नव्हती म्हणून इंग्रजी विकिपीडियाचे दुवे टाळले. २०१६ पर्यंत शालेय परिक्षेतील उत्तरांसोबत संदर्भही उधृतकरावे लागतील असे काहीसे वाचण्यात आले त्या बद्दलही जाणकारांनी माहिती दिल्यास सर्वांनाच उपयूक्त होईल असे वाटते.

कंजूस 08/10/2014 - 09:44
श्रीरंग जोशींनी दिलेल्या लिंकवरून या दोन प्रकारच्या लेखनप्रकाराबद्दल कळले मुलांचा हुन्नर, आवड, प्रामाणिकपणा आणि ध्येपूर्तीसाठी किती कष्ट घेऊ शकतात हे जाणण्याच्या या कसोट्या आहेत असं वाटतं आहे.
नमस्कार, सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे. आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे. * या धाग्यावरील आपले प्रतिसाद मराठी विकिप्रक्ल्पातून वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. * प्रतिसादांसाठी अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

स्पार्टाकस ·
बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला!

आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण

मधुरा देशपांडे ·

बहुगुणी 08/10/2014 - 01:48
पुढील वर्णनाविषयी उत्कंठा आहे. फोटो भरपूर असतीलच. (जियो मिपावर झेंडे लावलेयत, या भ्रमंतीचा आणि तुमचा असे दोन्ही :-) )

प्यारे१ 08/10/2014 - 02:58
+१ लेखन शैली छान. फोटोंच्या अपेक्षेत आहोत. बाकी तुमच्यासोबत नको, थोडं अंतर ठेवून प्रवासाची मजा घेतो. ( नवनिर्वाचित संपादक इस्पिकच्या एक्क्याशेजारी बसून कुर्सी की पेटी बांधायची सवय लागलीये म्हणून हो. :) )

ज्ञानव 08/10/2014 - 08:02
त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. आधी ह्याबद्दल लिहा हि (अधीर) विनंती.

आनन्दिता, बहुगुणी, श्रीरंग जोशी, प्यारे१, निनाद, ज्ञानव, अजया, यशो, वल्ली, रायनची आई, स्वॅप्स, पिरा, दिपक, काउबॉय, रेवाक्का, मृणालिनी अनेक धन्यवाद. पुढचा भाग टाकते आज किंवा उद्यात. @बहुगुणी - विशेष आभार. जसजसे लेख येतील, तसे इतर ठिकाणांचे झेंडे लावीन. @श्रीरंग जोशी आणि प्यारे१ - नकाशाचा फोटो द्यायचा विचार होता ज्याला माझा आळस नडला. :( पुढच्या भागापासुन मात्र भरपुर फोटो असणार आहेत. @ज्ञानव - ड्रेस्डेन - प्राग बद्दल इथे लिहिले होते. त्यावेळचा अनुभव असा होता की प्राग म्हणजे अतिशय सुंदर असे ऐकुन होतो पण आम्हाला तेवढे आवडले नाही. याउलट ड्रेस्डेन तेवढे प्रसिद्ध नसुनही खूप आवडले. असेच काहीसे व्हेनिस बाबत झाले. व्हेनिस आवडले पण जवळपास असणारी काही ठिकाणे जसे की व्हेरोना किंवा लेक गर्दा हे केवळ पर्यटकांमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने मागे राहिले असे वाटले. मागे एकदा जर्मनीतील सगळ्यात उंच धबधबा म्हणुन गेलो होतो आणि तिथे जाऊन हसावे की रडावे कळेना. शिवाय यात प्रत्येकाच्या आवडी निवडीचा पण प्रश्न आहे. इतिहास किंवा संग्रहालय असे काही असले की काहींना नाही आवडत. काहींना केवळ फोटोग्राफीसाठी जायचे असते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा असु शकतो, वेळेचे, पैशांचे गणित पण वेगळे. ही लेखमाला पुर्ण झाली की जमल्यास अगदी थोडक्यात काही ठिकाणांची माहिती आणि माझा अनुभव एका वेगळ्या लेखात देण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by मधुरा देशपांडे

ज्ञानव 09/10/2014 - 08:45
मधुराजी. प्रवासात नेहमीच्या प्रसिद्ध जागांविषयी माझा हि अनुभव आपल्यासारखाच आहे सिक्कीमला गेलो असताना नथुला पास बंद होता आणि तिथल्याच स्थानिक माणसाने गुरुडोंग मार्गला जा सुचवले १८२०० फुट उंचीवर ओक्सिजन अभावी जो अनुभव आलाय त्यातच पैसे वसूल झाले माझे.

चौकटराजा 08/10/2014 - 20:37
अत्यंत भन्नाट शैलीत सुरवात झालीय ! व्हेनिस च्या तुलनेत व्हेरोनाचा उल्लेखावरून एक असे दिसते की काही ठिकाणांची उगीचच ( अर्थात व्हेनिसची केस अशी नाही ! ) पबलिकशिटी टूर ऑपरेटर्स करीत असतात. अशा जागाना टूरिस्ट ट्रॅपस म्हणतात. .कित्येक पर्यटकांचे म्हणणे असे आहे की पॅरिस मधील अत्यंत सामान्य वास्तू कोणती असेल तर आयफेल टावर पण त्यानेच तर पॅरिस ओळखले जाते. टूरिस्ट ऑपरेटरना भरमसाट प्रवेश फी परवडत नाहीत. सबब सुंदर पण बाजूला असलेली फोन्टेनब्लो, व्हर्साय सारखी स्थळे दाखविली जात नाहीत. अशा स्थळांचा मागोवा काढत जायची आपली कल्पना एकदम आवडली.

In reply to by चौकटराजा

अगदी हेच होतं. टूर ऑपरेटर्सना त्यांचे बजेट सांभाळायचे असते. शिवाय या अशा ठिकाणी बरेचदा भाषेची, खाण्यापिण्याची अडचण येते जी बाकी ठिकाणी तेवढी येत नाही. व्हर्साय आणि व्हेरोना ही दोन्ही ठिकाणे आवडली पण माहिती नसल्याने तेवढा वेळ ठेवला नव्हता. अगदीच घाईत पाहिली. त्यानंतर शहाणपण आलं.

सुहास झेले, कंजूसकाका, चौराकाका, स्नेहाताई, कुसुमावती, जुई, एक्का काका, सखी, खेडूत, सविता, यसवायजी अनेक आभार. पुढचा भाग टाकला आहे. :)

गणेशा 30/04/2015 - 13:59
मागे जॉर्डनची भटकंती... काल पेरु चा एकल प्रवास वाचनात आले, असेच शोधले असता , ही राहुन गेलेली छानशी भटकंती पुन्हा वाचणास घेतली.. सुरुवात खुपच सुंडर आहे. सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो .. पण हा पॅरा खुप जबरदस्त आहे, चित्र नसताना सर्व स्पष्ट समोर दिसले असे लिहिले आहे
नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे काही, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघुयात आल्प्सच्या वळणांवर…

बहुगुणी 08/10/2014 - 01:48
पुढील वर्णनाविषयी उत्कंठा आहे. फोटो भरपूर असतीलच. (जियो मिपावर झेंडे लावलेयत, या भ्रमंतीचा आणि तुमचा असे दोन्ही :-) )

प्यारे१ 08/10/2014 - 02:58
+१ लेखन शैली छान. फोटोंच्या अपेक्षेत आहोत. बाकी तुमच्यासोबत नको, थोडं अंतर ठेवून प्रवासाची मजा घेतो. ( नवनिर्वाचित संपादक इस्पिकच्या एक्क्याशेजारी बसून कुर्सी की पेटी बांधायची सवय लागलीये म्हणून हो. :) )

ज्ञानव 08/10/2014 - 08:02
त्या प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे युरोपातली काही प्रसिद्ध पण अतिरंजित ठिकाणं ही अगदीच आवडली नाहीत, तर याउलट बऱ्याच अनभिज्ञ जागा ज्या तेवढ्या प्रसिद्ध नाहीत, त्या मात्र केवळ आवडल्याच असे नाही, तर परत जायला हवे अशा यादीत आल्या. आधी ह्याबद्दल लिहा हि (अधीर) विनंती.

आनन्दिता, बहुगुणी, श्रीरंग जोशी, प्यारे१, निनाद, ज्ञानव, अजया, यशो, वल्ली, रायनची आई, स्वॅप्स, पिरा, दिपक, काउबॉय, रेवाक्का, मृणालिनी अनेक धन्यवाद. पुढचा भाग टाकते आज किंवा उद्यात. @बहुगुणी - विशेष आभार. जसजसे लेख येतील, तसे इतर ठिकाणांचे झेंडे लावीन. @श्रीरंग जोशी आणि प्यारे१ - नकाशाचा फोटो द्यायचा विचार होता ज्याला माझा आळस नडला. :( पुढच्या भागापासुन मात्र भरपुर फोटो असणार आहेत. @ज्ञानव - ड्रेस्डेन - प्राग बद्दल इथे लिहिले होते. त्यावेळचा अनुभव असा होता की प्राग म्हणजे अतिशय सुंदर असे ऐकुन होतो पण आम्हाला तेवढे आवडले नाही. याउलट ड्रेस्डेन तेवढे प्रसिद्ध नसुनही खूप आवडले. असेच काहीसे व्हेनिस बाबत झाले. व्हेनिस आवडले पण जवळपास असणारी काही ठिकाणे जसे की व्हेरोना किंवा लेक गर्दा हे केवळ पर्यटकांमध्ये प्रसिद्धी न मिळाल्याने मागे राहिले असे वाटले. मागे एकदा जर्मनीतील सगळ्यात उंच धबधबा म्हणुन गेलो होतो आणि तिथे जाऊन हसावे की रडावे कळेना. शिवाय यात प्रत्येकाच्या आवडी निवडीचा पण प्रश्न आहे. इतिहास किंवा संग्रहालय असे काही असले की काहींना नाही आवडत. काहींना केवळ फोटोग्राफीसाठी जायचे असते. प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा असु शकतो, वेळेचे, पैशांचे गणित पण वेगळे. ही लेखमाला पुर्ण झाली की जमल्यास अगदी थोडक्यात काही ठिकाणांची माहिती आणि माझा अनुभव एका वेगळ्या लेखात देण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by मधुरा देशपांडे

ज्ञानव 09/10/2014 - 08:45
मधुराजी. प्रवासात नेहमीच्या प्रसिद्ध जागांविषयी माझा हि अनुभव आपल्यासारखाच आहे सिक्कीमला गेलो असताना नथुला पास बंद होता आणि तिथल्याच स्थानिक माणसाने गुरुडोंग मार्गला जा सुचवले १८२०० फुट उंचीवर ओक्सिजन अभावी जो अनुभव आलाय त्यातच पैसे वसूल झाले माझे.

चौकटराजा 08/10/2014 - 20:37
अत्यंत भन्नाट शैलीत सुरवात झालीय ! व्हेनिस च्या तुलनेत व्हेरोनाचा उल्लेखावरून एक असे दिसते की काही ठिकाणांची उगीचच ( अर्थात व्हेनिसची केस अशी नाही ! ) पबलिकशिटी टूर ऑपरेटर्स करीत असतात. अशा जागाना टूरिस्ट ट्रॅपस म्हणतात. .कित्येक पर्यटकांचे म्हणणे असे आहे की पॅरिस मधील अत्यंत सामान्य वास्तू कोणती असेल तर आयफेल टावर पण त्यानेच तर पॅरिस ओळखले जाते. टूरिस्ट ऑपरेटरना भरमसाट प्रवेश फी परवडत नाहीत. सबब सुंदर पण बाजूला असलेली फोन्टेनब्लो, व्हर्साय सारखी स्थळे दाखविली जात नाहीत. अशा स्थळांचा मागोवा काढत जायची आपली कल्पना एकदम आवडली.

In reply to by चौकटराजा

अगदी हेच होतं. टूर ऑपरेटर्सना त्यांचे बजेट सांभाळायचे असते. शिवाय या अशा ठिकाणी बरेचदा भाषेची, खाण्यापिण्याची अडचण येते जी बाकी ठिकाणी तेवढी येत नाही. व्हर्साय आणि व्हेरोना ही दोन्ही ठिकाणे आवडली पण माहिती नसल्याने तेवढा वेळ ठेवला नव्हता. अगदीच घाईत पाहिली. त्यानंतर शहाणपण आलं.

सुहास झेले, कंजूसकाका, चौराकाका, स्नेहाताई, कुसुमावती, जुई, एक्का काका, सखी, खेडूत, सविता, यसवायजी अनेक आभार. पुढचा भाग टाकला आहे. :)

गणेशा 30/04/2015 - 13:59
मागे जॉर्डनची भटकंती... काल पेरु चा एकल प्रवास वाचनात आले, असेच शोधले असता , ही राहुन गेलेली छानशी भटकंती पुन्हा वाचणास घेतली.. सुरुवात खुपच सुंडर आहे. सर्व भाग वाचुन रिप्लाय देतो .. पण हा पॅरा खुप जबरदस्त आहे, चित्र नसताना सर्व स्पष्ट समोर दिसले असे लिहिले आहे
नुकताच शरद ऋतू सुरु झाल्याने झाडांचे रंग बदलत होते. स्थापत्य कौशल्याचे काही खास नमुने म्हणून ओळखले जाणारे आल्प्स मधील घाट, लांबच लांब बोगदे, हिमनग, उंचचउंच पर्वतरांगा, बाजूने जाणारी रेल्वे, कधी शेती, त्यात चरणाऱ्या गायी, सतत सोबतीला असणाऱ्या नद्या, तलाव, धबधबे आणि झरे, स्विस-इटालियन खेडी, फुलांनी लगडलेल्या घरांच्या खिडक्या आणि अजून बरेच काही. फोटोतून किंवा शब्दात वर्णन न करता येण्यासारखे काही, तरीही जसे जमेल तसे म्हणून हा प्रयत्न…निघुयात आल्प्सच्या वळणांवर…
जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच.

स्वयंभू (संपूर्ण कथा)

बोबो ·

विजुभाऊ 08/10/2014 - 10:46
"संपूर्ण कथा" असा उल्लेख वाचून ही कथा कोण्या कथालेखकाची असावी असे वाटून पट्ट्याने मार वगैरे वाचायला मिळेल असे वाटून भ्या वाटले. पण कथा चांगली आहे.

समीरसूर 08/10/2014 - 15:26
मजा आली वाचून. :-) अजून येऊ द्या. तात्पर्यः भक्तीच्या बाजारात कधीच मंदी येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोबो 09/10/2014 - 09:53
बोका-ए-आझम >> साॅमरसेट माॅमचं नाव ऐकलंय. तुमच्या कमेंटमुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच त्याचं पुस्तक मिळवून नक्की वाचेन :)

बोबो 09/10/2014 - 09:17
श्रीरंग_जोशी,खटपट्या,aparna akshay,अजया,बाबा पाटील,विजुभाऊ,दिपक.कुवेत,काउबॉय,समीरसूर,बोका-ए-आझम,सुहास.. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :-)

विजुभाऊ 08/10/2014 - 10:46
"संपूर्ण कथा" असा उल्लेख वाचून ही कथा कोण्या कथालेखकाची असावी असे वाटून पट्ट्याने मार वगैरे वाचायला मिळेल असे वाटून भ्या वाटले. पण कथा चांगली आहे.

समीरसूर 08/10/2014 - 15:26
मजा आली वाचून. :-) अजून येऊ द्या. तात्पर्यः भक्तीच्या बाजारात कधीच मंदी येत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

बोबो 09/10/2014 - 09:53
बोका-ए-आझम >> साॅमरसेट माॅमचं नाव ऐकलंय. तुमच्या कमेंटमुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच त्याचं पुस्तक मिळवून नक्की वाचेन :)

बोबो 09/10/2014 - 09:17
श्रीरंग_जोशी,खटपट्या,aparna akshay,अजया,बाबा पाटील,विजुभाऊ,दिपक.कुवेत,काउबॉय,समीरसूर,बोका-ए-आझम,सुहास.. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद :-)
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

उकिरडा

तुमचा अभिषेक ·

In reply to by स्पंदना

प्यारे१ 08/10/2014 - 13:01
ओक्के! समजलं. थोडक्यात 'वळणाचं पाणी वळणावरच जाणार' असं काहीसं म्हणायचं असावं म्हातारीला. ही कुणाचीच सत्यकथा नसावी एवढीच इच्छा.

In reply to by उगा काहितरीच

करवंट्या म्हणजे अर्थातच अर्ध्या नारळाची साल ;) करट्या हा शब्द आमच्या आज्जीच्या. बोलताना तोंडात नेहमी हाच येतो.

पैसा 08/10/2014 - 10:30
मोठी माणसं शब्दांनी इतके वार करू शकतात ते सगळे लहान मुलांना समजत नाहीत म्हणून बरं..

In reply to by पैसा

एस 09/10/2014 - 16:13
सगळं नाही तरी थोडं समजतं. शब्द लक्षात राहतात. कृती लक्षात राहते. पुढेमागे कधीतरी अशा आठवणी काचू लागतात. कधीही न भरून येणार्‍या जखमा मनावर बाळगतच मग मुले कधीतरी मोठी का काय ते होतात. जाऊ देत. जास्त काही लिहीत नाही.

मृत्युन्जय 08/10/2014 - 12:00
शेवटच्या परिच्छेदाने कथेला विलक्षण कलाटी मिळालेली आहे. बर्‍याच काळाने वाचलेली एक सुंदर कथा. तिमांशीही सहमत. शीर्षक चुकीचे वाटते आणि ते शीर्षक वाचल्याबरोबर जाणवले होते. पण अर्थात इथे कोणाचा जातिवाचक अपमान नाही म्हणा. पण तरीही..

गवि 08/10/2014 - 13:12
अत्यंत परिणामकारक.. सुन्न करणारी. अर्थात प्रत्यक्षात दत्तक पोराला इतके मोठे होईपर्यंत त्या आजीसहित आजुबाजूचं जग याबाबतीत इतकं अजाण राहू देत नाही आणि काही उमज पडण्याच्याही आधीपासून त्या पोराला सतत टोच्या मारतं हेही वास्तव आहेच. अशी मानसिकता दाबून धरताच येत नाही लोकांना.

कथेला शीर्षक ती पुर्ण झाल्यावर जे समर्पक वाटले त्यानुसार दिले. जे मला वैयक्तिक ओळखतात त्यांना माझ्या हेतूबद्दल शंका नसेलच. पण कोणाच्या नकळत भावना दुखावल्या गेल्या असतील वा खटकले असेल तर मनापासून क्षमस्व. संपादकांनी नाव वेळीच बदलले, ते देखील उकिरडा हे त्याहीपेक्षा समर्पक शीर्षक दिले, याबद्दल त्यांचेही आभार. दुपारी मोबाईलवरून चेक केले होते, पण ऑफिसमध्ये हल्लीच मिसळपाव साईट ब्लॉक केली असल्याने त्याद्रुष्टीने हालचाल करता आली नाही. सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद आणि आभार! मिपाकरांचे प्रतिसाद नेहमीच कौतुकाची पावती वाटतात. :)

असंका 10/10/2014 - 17:11
शेवटची कलाटणी फार सूक्ष्म. वर कुणीतरी नीट विवेचन केल्यावरच कळली. रच्याकने आधी काय नाव होते गोष्टीचे? पुन्हा रच्याकने- कालच म्हणत होतो आपलं लिखाण फार दिवसात आलं नाही...गर्लफ्रेंड फार बिझी ठेवते ना?!!

अकौंटंट, जेपी, धन्यवाद लिटील गर्लफ्रेंड एकदम मस्त मजेत, तिला झोपवूनच आता वेळ काढला आहे. बिझी तर ठेवतेच, त्यामुळे काही सुचले आणि पटकन लिहिले असे जमत नाहीये, पण माझे इथे येणे मध्यंतरी कमी झालेय कारण ऑफिसमध्ये काही साईट ब्लॉक झाल्यात त्यात नेमकी मिपा सुद्धा गंडलीय. अन्यथा ऑफिसमध्ये सध्या काम कमी असल्याने वेळच वेळ असतो. अकौंटंट, आधीचे शीर्षक मेसेज करतो :)

गोष्ट आवडली. शेवटची कलाटणी तर विषेष आवडली. एकदम मुरलीचा दुसरा पडल्या सारखे वाटले. वरची चर्चा वाचुन गोष्टीचे वोरीजनल शीर्षक काय होते याची उत्सुकता लागली आहे. पैजारबुवा,

In reply to by स्पंदना

प्यारे१ 08/10/2014 - 13:01
ओक्के! समजलं. थोडक्यात 'वळणाचं पाणी वळणावरच जाणार' असं काहीसं म्हणायचं असावं म्हातारीला. ही कुणाचीच सत्यकथा नसावी एवढीच इच्छा.

In reply to by उगा काहितरीच

करवंट्या म्हणजे अर्थातच अर्ध्या नारळाची साल ;) करट्या हा शब्द आमच्या आज्जीच्या. बोलताना तोंडात नेहमी हाच येतो.

पैसा 08/10/2014 - 10:30
मोठी माणसं शब्दांनी इतके वार करू शकतात ते सगळे लहान मुलांना समजत नाहीत म्हणून बरं..

In reply to by पैसा

एस 09/10/2014 - 16:13
सगळं नाही तरी थोडं समजतं. शब्द लक्षात राहतात. कृती लक्षात राहते. पुढेमागे कधीतरी अशा आठवणी काचू लागतात. कधीही न भरून येणार्‍या जखमा मनावर बाळगतच मग मुले कधीतरी मोठी का काय ते होतात. जाऊ देत. जास्त काही लिहीत नाही.

मृत्युन्जय 08/10/2014 - 12:00
शेवटच्या परिच्छेदाने कथेला विलक्षण कलाटी मिळालेली आहे. बर्‍याच काळाने वाचलेली एक सुंदर कथा. तिमांशीही सहमत. शीर्षक चुकीचे वाटते आणि ते शीर्षक वाचल्याबरोबर जाणवले होते. पण अर्थात इथे कोणाचा जातिवाचक अपमान नाही म्हणा. पण तरीही..

गवि 08/10/2014 - 13:12
अत्यंत परिणामकारक.. सुन्न करणारी. अर्थात प्रत्यक्षात दत्तक पोराला इतके मोठे होईपर्यंत त्या आजीसहित आजुबाजूचं जग याबाबतीत इतकं अजाण राहू देत नाही आणि काही उमज पडण्याच्याही आधीपासून त्या पोराला सतत टोच्या मारतं हेही वास्तव आहेच. अशी मानसिकता दाबून धरताच येत नाही लोकांना.

कथेला शीर्षक ती पुर्ण झाल्यावर जे समर्पक वाटले त्यानुसार दिले. जे मला वैयक्तिक ओळखतात त्यांना माझ्या हेतूबद्दल शंका नसेलच. पण कोणाच्या नकळत भावना दुखावल्या गेल्या असतील वा खटकले असेल तर मनापासून क्षमस्व. संपादकांनी नाव वेळीच बदलले, ते देखील उकिरडा हे त्याहीपेक्षा समर्पक शीर्षक दिले, याबद्दल त्यांचेही आभार. दुपारी मोबाईलवरून चेक केले होते, पण ऑफिसमध्ये हल्लीच मिसळपाव साईट ब्लॉक केली असल्याने त्याद्रुष्टीने हालचाल करता आली नाही. सर्वच प्रतिसादांचे धन्यवाद आणि आभार! मिपाकरांचे प्रतिसाद नेहमीच कौतुकाची पावती वाटतात. :)

असंका 10/10/2014 - 17:11
शेवटची कलाटणी फार सूक्ष्म. वर कुणीतरी नीट विवेचन केल्यावरच कळली. रच्याकने आधी काय नाव होते गोष्टीचे? पुन्हा रच्याकने- कालच म्हणत होतो आपलं लिखाण फार दिवसात आलं नाही...गर्लफ्रेंड फार बिझी ठेवते ना?!!

अकौंटंट, जेपी, धन्यवाद लिटील गर्लफ्रेंड एकदम मस्त मजेत, तिला झोपवूनच आता वेळ काढला आहे. बिझी तर ठेवतेच, त्यामुळे काही सुचले आणि पटकन लिहिले असे जमत नाहीये, पण माझे इथे येणे मध्यंतरी कमी झालेय कारण ऑफिसमध्ये काही साईट ब्लॉक झाल्यात त्यात नेमकी मिपा सुद्धा गंडलीय. अन्यथा ऑफिसमध्ये सध्या काम कमी असल्याने वेळच वेळ असतो. अकौंटंट, आधीचे शीर्षक मेसेज करतो :)

गोष्ट आवडली. शेवटची कलाटणी तर विषेष आवडली. एकदम मुरलीचा दुसरा पडल्या सारखे वाटले. वरची चर्चा वाचुन गोष्टीचे वोरीजनल शीर्षक काय होते याची उत्सुकता लागली आहे. पैजारबुवा,
प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये, रबरी चेंडू - ८ रुपये, टेनिस चेंडू - २० रुपये ..... एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

_मनश्री_ ·

सुबोध खरे 07/10/2014 - 18:05
एक मूलभूत मुद्दा -- गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ? याच कारणासाठी बहुतेक वेळा मुलीचे सौंदर्य आणि मुलाचा पगारच पाहिला जातो. गुण प्रकट होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. माझा एक मामे भाऊ आहे त्याने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा( त्याचा प्रेम विवाह आहे) -- मी लग्न केले ते माझी बायको माझ्यावर प्रेम करते म्हणून. म्हणूनच ती माझ्या साठी बर्याच गोष्टी सहन करते. ( मी कटकट्या आहे असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे) मला ती आवडली म्हणून मी तिच्याशी लग्न केले असते तर कायम तिच्या तालावर नाचायला लागले असते. पण ठरवून केलेल्या लग्नात हे कसे पाहणार?

In reply to by सुबोध खरे

_मनश्री_ 07/10/2014 - 18:19
तस तर कुठलाच माणूस आपल्याला कधीच पूर्ण कळू शकत नाही पण म्हणून केवळ सौंदर्य पाहून लग्न करण हे सुद्धा योग्य नाही ना आणि कौटुम्बिक पार्श्वभूमी चांगली असलेले सगळेच चांगले असतात अस काही नाही

In reply to by सुबोध खरे

ज्ञानव 08/10/2014 - 07:51
अर्ध्या तासात स्वभाव कसा कळणार. पण मला वाटते की स्वभावापेक्षा संसारात सवयीमुळे भांडणे जास्त होतात. मग पेपर वाचून बेड पासून संडासापर्यंत कुठेही टाकणारे महाभाग काउंटरपार्टला त्रासदायक होतात. जेवण झाल्यावर भांडी आवरायला मदत न करणारे (आईने सवय न लावल्याने...माझा काय दोष त्यात ?!) घरात आल्यावर चप्पल भिरकावून देणारे. अशा बर्याच सवईमुळे भांडणे होतात आणि ती टाळता येऊ शकतात चांगल्या सवई लाऊन.

अर्ध्या तासात फक्त पिझ्झा येऊ शकतो.... समोरच्याच्या मनाचा ठाव कसा लागणार ? जे समजूतदार आहेत आणि लग्न ही एक जबाबदारी आहे ह्याचे भान ज्यांना असते त्यांनीच ह्याचा खरा अर्थ ओळखलेला असतो... बाकीचे सगळे अनाडी....

_मनश्री_ 07/10/2014 - 18:45
मुळात हा अर्ध्या तासाचा मुद्दा कुठून आला अस कोण म्हणत की मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा फ़क्त अर्ध्या तासाचा असावा आणि ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर सुद्धा निर्णय होऊ शकतो चर्चा करून समोरच्याची मत जाणून सुद्धा माणसाची पारख होऊ शकते पण जर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवला तर काहीच नाही होऊ शकत

In reply to by _मनश्री_

प्रसाद१९७१ 07/10/2014 - 18:55
@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५ भेटीगाठी झाल्या पसंतीच्या आधी असे मानुन चालू, पण त्या सुरवातीच्या ४-५ भेटीत कळते का की माणुस कसा आहे? खरे रुप नंतरच समजते. साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

_मनश्री_ 07/10/2014 - 19:06
साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो. रूप ऊंची ह्या गोष्टी पहाव्यात पण माझ म्हणण कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आहे जे लोक तिला ओळखतात आणि आधी पसंती दर्शवून तिच्या रूपगुणांच कौतुक करतात आणि तेच लोक तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय हे कळल्यावर नकार देतात त्यांच काय

In reply to by _मनश्री_

सुबोध खरे 08/10/2014 - 09:57
आमच्या एक अत्यंत जवळच्या कुटुंबातील एक गोष्ट सांगतो.मुलगी सुंदर आहे. डॉक्टर आहे. मुलीचे लग्न दाखवणे वगैरे सगळे सोपस्कार झाल्यावर लग्न ठरले. मुलीचे कुटुंब मुलाचे घर पाहायलाहि गेले. मुलाने मुलीला आपल्या भावी आयुष्याची कल्पना दिली इ इ. आणि अचानक एके दिवशी मुलीच्या भावाचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू आहे या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला. कारण मुलाची आत्या म्हणाली कि सासू चे आणि सुनेचे पटत नाही म्हणून तिच्या भावाचे घट स्फोटा पर्यंत प्रकरण आले. मग अशा आईची मुलगी तू का करून घेतो आहेस? तुला अशा छप्पन मुली मिळतील. या कारणास्तव ते लग्न मोडले. मुलीचा कोणताच दोष नसताना. आता याला काय म्हणाल? अर्थात त्या मुलीचे नंतर काही दिवसातच एका डॉक्टरशी लग्न ठरले त्यांना हि सर्व पार्श्वभूमी माहित होती. आणि त्यांचे लग्न झाले. या गोष्टीला २२ वर्षे झाली. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत.ती मुलगी अतिशय सुखात आहे. मुलीच्या भावाचा घटस्फोट होऊन त्याचे हि दुसरे लग्न झाले आणि त्यालाही दोन मुले आहेत आणि ते सुद्धा सुखाने नांदत आहेत.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 08/10/2014 - 10:08
जो होता है अच्छे के लिये होता है! फक्त माणसाने स्वत:च्या कर्मांवर व देवावर विश्वास ठेवावा हेच खरे!

विजुभाऊ 07/10/2014 - 19:24
महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट सगळ्या मराठी लोकाना मराठी म्हणतात. त्याना कोकणस्थ देशस्थ कर्‍हाडे मराठा कुणबी शिंपी सी के पी वगैरे काहीच समजत नाही. अर्थात आपणही सगळ्या सरदाराना पम्जाबी म्हणतो किंवा गुजराथ मधले सगळे गुजराथी राजस्थान मधले सगळेच मारवाडी असे ट्रीट करतो. महाराष्ट्रात त्या मुलीसाठी स्थळे बघायची असल्यास शिक्षणाला हुशारीला महत्व देणारी बरीच कुटुंबे असतात. जातपात हे नम्तर येते

काउबॉय 07/10/2014 - 21:09
लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय
हो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.

_मनश्री_ 07/10/2014 - 21:24

ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही

माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण महत्वाच आहे पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ? उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

In reply to by _मनश्री_

काउबॉय 07/10/2014 - 21:50
घटस्फोटित अथवा नको असताना स्त्रीलिंगी अपत्य म्हणून जन्मलेल्या बहुतांश व्यक्तीना डैडी इशु असतो.(अवश्य गुगलावे हे काय प्रकरण आहे ते). व्यक्तीचे वर्तन हे संस्कार व जिन्स ठरवतात. इतर घटक आहेत पण प्रामुख्याने प्रभावी घटक हेच आहेत. घटस्फोट ही दोन हाताची टाळी आहेअसेही नाही. म्हणून हा सावधपणा असतो. मला वाटतेय लोकांची ही मानसिकता आपण मुलीचे वैगुण्य ठरवले आहे आशा पध्दतीने इंटरप्रीट करत आहात पण ते तसे नाहिये इट जस्ट अ पार्ट ऑफ़ प्रायोरिटी. जसे एक शिडशिड व्यक्ती व एक स्थूल व्यक्ती समान क्वाल्फिकेशन व कौशल्य असून जॉब अप्लाय करत असतील तर शक्यता बरीच जास्त आहे की शिडशिडित व्यक्ति जॉब मिळवेल.. आणि हा जाड्या व्यक्तिचा दोष नाहिये तरीही.... आणि शेवटचा व प्रॉब्लम पिरामिडचा महत्वाचा अजुन एक घटक आहे सप्लाय डिमांड इक्वेशन घटस्फोट न झालेल्या घरातील व्यक्ति मुबलक उपलब्ध असताना काय गरज आहे आशा घरातल्या व्यक्तिशी सोयरीक घडवायची ? ही मानसिकता. मी इतकच म्हणेंन इट्स ओके चार खड़े जास्त मारा नक्कीच यश मीळुन जाईल.

हवालदार 07/10/2014 - 21:58
केले असते म्हणणारे हजार तयार होतिल पण प्रत्यक्षात ठरवून होणर्‍या लग्नात एक सुध्दा मिळणे कठीण जाते याला कारण म्हणजे आप्ल्या पाल्यासाठी प्रत्येक जण Risk Management करत असतो. प्रेमविवाहाची कथा वेगळी.

In reply to by हवालदार

_मनश्री_ 07/10/2014 - 22:17
मुळात रिस्क का वाटावी ? सगळेजण असा विचार का करतात कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

In reply to by _मनश्री_

काउबॉय 07/10/2014 - 22:27
हां विचार करतात की नाती तूटलेली असताना जगायचा सरावही या मुलीला इतरमुलींपेक्षा जास्त आहे. नाते तुटने ही सर्वात मोठी भीती जिथे ग्राहय धरली जाते तिथे याचा सराव असणे हे ती नाते तोडायची मानसिकता नसणेवर प्रचंड मात करते. क्षमा करा मी कोणाची तरफदारी करत नसून प्रश्नांची उत्तरे हुडकतो आहे.

In reply to by काउबॉय

_मनश्री_ 07/10/2014 - 22:37
क्षमा वेगैरे नका मागू please ,तुम्ही फक्त तुमची मत व्यक्त केली मुद्दा असा आहे कि जरी आई वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी ती लहान पणापासून कुटुंबात वाढलेली आहे . लहान भावंडांची काळजी घेते ,घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते त्यामुळे कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य तिच्यात आहे

In reply to by _मनश्री_

हवालदार 07/10/2014 - 22:30
तुम्ही असे म्हणत आहात. पण जे तिला आज्जिबात ओळखत नाहीत त्यान्च्या नजरेतून विचार करा म्हणजे एवढी बोच जाणवणार नाही.

गोष्टी एक starting पोइंत देतात... लग्न जबाबदारी आहे हे ज्यांना कळले त्यांची 'रिस्क मिटीगेशन' सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही... अंत:प्रेरणा हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्या बाबतीत (मानला तर)... सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले कि पुरणाच्या पोळीला साखर का गुळ / सोबत तूप का दुध/ सकाळचा चहा तू का मी/ अमुक भाजी चालते आवडते का नाही वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्व येऊ शकते.. आपल्या वैयक्तिक बारीकसारीक गरजा जर नीट ओळखता आल्या तर त्या स्पष्ट चर्चा करूनच पुढे गेलेले चांगले... परंतु हे निर्णय (बघून केलेल्या लग्नात) 'जवळच्या' समजदार चारचौघांचे /ज्येष्ठांचे मत निश्चितच महत्वाचे असावे..

मिपाचेच एक सदस्य श्री. सुक्या ह्यांच्या ह्या प्रतिसादात खालील सुभाषित आणि त्याचा अर्थ दिला आहे... कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम | बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः || अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 08/10/2014 - 13:18
या सुभाषिताचा या धाग्यावर नक्की सिग्नीफिकंस काय आहे ? म्हणजे इथे चर्चा मुलीला का नकार मीळतो यावर चालु असताना मुलीकडील लोक मुलामधे काय काय बघतात याचे स्पष्टिकरण कशासाठी ? (मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

In reply to by काउबॉय

(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.) धन्यवाद. मीही मिपावर इथून तिथून शिकतच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नुकताच कवी ग्रेस ह्यांच्या कवितांवरील समिक्षा वाचून आलो होतो. त्याचा परिणाम असावा.. अर्ध्यातासात एकमेकांना काय ओळखणार? ह्या समस्येशी, जरा दूरुनच, निगडीत वरील सुभाषित आहे. जसे मुलाकडे पाहताना नवरी मुलगी, मुलीची आई, मुलीचे नातेवाईक आणि इतर ह्यांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात तसेच मुलाकडच्यांचेही मुलीकडे पाहताना असतातच नं? त्यामुळे मुलीचे कुळ पाहणारे नातेवाईक त्या कुळात घडलेल्या अनिष्ट घटनांना अधोरेखित करून मुलाकडच्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि चांगले होऊ घातलेले शुभकार्य मोडीत काढतात. ह्या सुभाषितात व्यवहार सांगितला आहे. मुळात मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण/दोष ह्यावर उहापोह नाहीये. तो असायला पाहिजे असे माझे मत आहे. तसेच मुलाच्या आणि मुलीच्या व्यक्तीमत्त्वातील गुणदोषांइतकेच ती/तो कुठल्या वातावरणात वाढलेले आहेत ह्यावरून तिच्यावर/त्याच्यावर कशाप्रकारचे संस्कार झाले असतील ह्याचे ठोकताळे बांधले जातात. ते बरोबर असतीलच असे नाही. पण विवाह ह्या जुगारात कांही 'हलकी' पाने 'दिसत' असतील तर 'ब्लाईंड' खेळण्याचे धाडस कोणी करायला जात नाही. कारण त्यांच्या भीतीनुसार कांही विपरित घडले तर मुलाच्या/मुलीच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते. अगदीच दीर्घकाल मुलगा किंवा मुलगी लग्नावाचून तुंबले असतील तर धाडसी निर्णय घेतले जातात. पण हातात भरपूर वेळ असताना हातातील 'डाव' सोडून देऊन, लग्नाच्या जुगारातील नविन 'डावा'च्या पत्ते वाटणीची वाट पाहण्याकडे कल दिसून येतो.

आयुर्हित 08/10/2014 - 02:28
मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात, नाराज होवू नका. योग्य वेळी योग्य स्थळ भेटेलच यावर विश्वास ठेवा व आपल्याला जसे हवे तसे स्थळ शोधत रहा. एक स्थळ असे येईल कि सर्व पार्श्वभूमी समजून घेवून तीला पसंद करेल.

भृशुंडी 08/10/2014 - 02:44
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?
प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी? बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?

पैसा 08/10/2014 - 11:24
हल्लीच एका ओळखीच्या मुलाचे साखरपुडा झालेला असताना लग्न मोडले. कारणे २. एका ज्योतिषाने सांगितले की या मुलाची बायको हट्टी निघेल आणि सासूसुनेचं पटणार नाही. मी म्हटले की या कारणासाठी तो बिनलग्नाचा रहाणार का? दुसरे कारण, मुलीने सांगितले की वडिलांना कर्ज आहे, पेन्शन मिळत नाही, तेव्हा लग्नानंतर त्यांची जबाबदारी आपल्याला थोडीफार तरी घ्यावी लागेल. त्यावरून मुलाकडच्या सगळ्यांची चलबिचल झाली. कारण मुलीच्या वडिलांना धंद्यात नुकसान येऊन बरेच कर्ज झाले आहे ही फॅक्ट आहे. प्रेमलग्न असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ठरवून केलेल्या लग्नात आर्थिक जबाबदारी मुद्दाम ओढवून घ्यावी का आणि किती प्रमाणार घ्यावी हा विचार एखाद्याने केला तर ते चूक म्हणता येणार नाही. या घटनेत ज्योतिषाचे निमित्त झाले पण आर्थिक कारण जास्त सबळ ठरले असावे असा माझा अंदाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

_मनश्री_ 08/10/2014 - 12:22
मी नाही करू शकत कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि माझ्या घरात सध्या तरी कोणी लग्नाचा मुलगा नाही पण शक्य असते तर नक्कीच हो ....

In reply to by _मनश्री_

स्त्री आहात हे माहिती असतं तर असं विचारायचा प्रश्नच नव्हता. एनी वे, लग्नाच्या बाबबतीत वैयक्तिक मत विचाराल तर सगळं फक्त, एका गोष्टीवर अवलंबून आहे : त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला कसं वाटतं. एकमेकांच्या सहवासात जर दोघं रमू शकत असतील तर तो संसार सुखाचा होतो. त्यापरता दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा असंही म्हणता येईल की ती एक गोष्ट जमली की इतर सर्व गोष्टी मग आपोआप जमून जातात. अर्थात, हे जजमंट इतकं व्यक्तिगत आहे (म्हणजे फंडा युनिवर्सल आहे, पण `कुणाच्या सहवासात मजा येईल हे ठरवणं'); की तो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यावर आंतरजालावर चर्चा कशी होऊ शकेल?

हरकाम्या 08/10/2014 - 13:15
लग्न ठरवताना " पत्रिका " महत्वाची. नवर्यामुलाच्या पत्रिकेत चांगल्या ग्रहांची भरताड हवी. भले तो स्वतः कसाही असला तरी चालेल. त्याला आकाशातल्या ग्रहांनी नावाजले पाहिजे.सध्या मी या पत्रिकेच्या चमत्कारिक दशेतुन जात आहे.

सूड 08/10/2014 - 16:06
हाही एक बर्‍याचदा बोर्डावर आलेला विषय. स्वभाव समजून घ्यायला चार-पाच वेळा भेटणे याने 'घाईघाईत निर्णय घेतला नाही' असं म्हणून आपण फक्त मनाची समजूत घालू शकतो. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीला आपण कितीही ओळखतो असं आपल्याला वाटत असेल तर ते फक्त 'आपल्याला' 'वाटत' असतं. एरवी कोणती व्यक्ती, कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही.

पहाटवारा 09/10/2014 - 01:52
खरंतर आपल्या समाजाची बहुपेडी बांधणी अशी आहे, कि त्याच्या काहि सूतांचा जसा पडत्या वेळी आधार होतो, तसाच काहि वेळा तोच पाश होउन तुम्हाला बंधीत करतो. पाश्चात्त्य देशांत जसा स्वतःच्या जोडिदाराचा निर्णय बहुतांशी फक्त त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतो तसाच त्या निर्णयात होणार्या चुका आणी परिणाम जरी वैयक्तीक असले तरीहि त्याचे प्रमाण वाढून तो थोड्या-फार प्रमाणात एक सामाजीक प्रश्नच झाला आहे. त्यमुळे आपल्या समाजातील या मनोभूमीका सर्-सकट बदलायला वेळच लागेल पण कुणी ना कुणी रत्न्-पारखी भेटेलच अशा अनवट पण सामाजीकदृष्ट्या थोड्या आडवळणावर असलेल्या रत्नाला ! -पहाटवारा

सुबोध खरे 07/10/2014 - 18:05
एक मूलभूत मुद्दा -- गुण कसे पारखणार ? ते सुद्धा अर्ध्या तासात ? याच कारणासाठी बहुतेक वेळा मुलीचे सौंदर्य आणि मुलाचा पगारच पाहिला जातो. गुण प्रकट होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. माझा एक मामे भाऊ आहे त्याने उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा( त्याचा प्रेम विवाह आहे) -- मी लग्न केले ते माझी बायको माझ्यावर प्रेम करते म्हणून. म्हणूनच ती माझ्या साठी बर्याच गोष्टी सहन करते. ( मी कटकट्या आहे असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे) मला ती आवडली म्हणून मी तिच्याशी लग्न केले असते तर कायम तिच्या तालावर नाचायला लागले असते. पण ठरवून केलेल्या लग्नात हे कसे पाहणार?

In reply to by सुबोध खरे

_मनश्री_ 07/10/2014 - 18:19
तस तर कुठलाच माणूस आपल्याला कधीच पूर्ण कळू शकत नाही पण म्हणून केवळ सौंदर्य पाहून लग्न करण हे सुद्धा योग्य नाही ना आणि कौटुम्बिक पार्श्वभूमी चांगली असलेले सगळेच चांगले असतात अस काही नाही

In reply to by सुबोध खरे

ज्ञानव 08/10/2014 - 07:51
अर्ध्या तासात स्वभाव कसा कळणार. पण मला वाटते की स्वभावापेक्षा संसारात सवयीमुळे भांडणे जास्त होतात. मग पेपर वाचून बेड पासून संडासापर्यंत कुठेही टाकणारे महाभाग काउंटरपार्टला त्रासदायक होतात. जेवण झाल्यावर भांडी आवरायला मदत न करणारे (आईने सवय न लावल्याने...माझा काय दोष त्यात ?!) घरात आल्यावर चप्पल भिरकावून देणारे. अशा बर्याच सवईमुळे भांडणे होतात आणि ती टाळता येऊ शकतात चांगल्या सवई लाऊन.

अर्ध्या तासात फक्त पिझ्झा येऊ शकतो.... समोरच्याच्या मनाचा ठाव कसा लागणार ? जे समजूतदार आहेत आणि लग्न ही एक जबाबदारी आहे ह्याचे भान ज्यांना असते त्यांनीच ह्याचा खरा अर्थ ओळखलेला असतो... बाकीचे सगळे अनाडी....

_मनश्री_ 07/10/2014 - 18:45
मुळात हा अर्ध्या तासाचा मुद्दा कुठून आला अस कोण म्हणत की मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा फ़क्त अर्ध्या तासाचा असावा आणि ठरवून झालेल्या लग्नात दोन तीन भेटीनंतर सुद्धा निर्णय होऊ शकतो चर्चा करून समोरच्याची मत जाणून सुद्धा माणसाची पारख होऊ शकते पण जर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवला तर काहीच नाही होऊ शकत

In reply to by _मनश्री_

प्रसाद१९७१ 07/10/2014 - 18:55
@मनरंग - ठीक आहे, अगदी ४-५ भेटीगाठी झाल्या पसंतीच्या आधी असे मानुन चालू, पण त्या सुरवातीच्या ४-५ भेटीत कळते का की माणुस कसा आहे? खरे रुप नंतरच समजते. साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो.

_मनश्री_ 07/10/2014 - 19:06
साधे आहे, ज्या गोष्टी मोजता येतात ( रुप, उंची, पगार, शैक्षणीक अर्हता इत्यादी.. ) त्यांच्यावर विसंबुन च निर्णय घ्यावा लागतो. ज्या गोष्टी मोजता येत नाहीत ( स्वभाव, गुण वगैरे ) त्यांच्या बद्दल जुगारच असतो. रूप ऊंची ह्या गोष्टी पहाव्यात पण माझ म्हणण कौटुंबिक पार्श्वभूमी विषयी आहे जे लोक तिला ओळखतात आणि आधी पसंती दर्शवून तिच्या रूपगुणांच कौतुक करतात आणि तेच लोक तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय हे कळल्यावर नकार देतात त्यांच काय

In reply to by _मनश्री_

सुबोध खरे 08/10/2014 - 09:57
आमच्या एक अत्यंत जवळच्या कुटुंबातील एक गोष्ट सांगतो.मुलगी सुंदर आहे. डॉक्टर आहे. मुलीचे लग्न दाखवणे वगैरे सगळे सोपस्कार झाल्यावर लग्न ठरले. मुलीचे कुटुंब मुलाचे घर पाहायलाहि गेले. मुलाने मुलीला आपल्या भावी आयुष्याची कल्पना दिली इ इ. आणि अचानक एके दिवशी मुलीच्या भावाचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू आहे या कारणास्तव त्यांनी लग्नाला नकार दिला. कारण मुलाची आत्या म्हणाली कि सासू चे आणि सुनेचे पटत नाही म्हणून तिच्या भावाचे घट स्फोटा पर्यंत प्रकरण आले. मग अशा आईची मुलगी तू का करून घेतो आहेस? तुला अशा छप्पन मुली मिळतील. या कारणास्तव ते लग्न मोडले. मुलीचा कोणताच दोष नसताना. आता याला काय म्हणाल? अर्थात त्या मुलीचे नंतर काही दिवसातच एका डॉक्टरशी लग्न ठरले त्यांना हि सर्व पार्श्वभूमी माहित होती. आणि त्यांचे लग्न झाले. या गोष्टीला २२ वर्षे झाली. त्या कुटुंबाला दोन मुले आहेत.ती मुलगी अतिशय सुखात आहे. मुलीच्या भावाचा घटस्फोट होऊन त्याचे हि दुसरे लग्न झाले आणि त्यालाही दोन मुले आहेत आणि ते सुद्धा सुखाने नांदत आहेत.

In reply to by सुबोध खरे

आयुर्हित 08/10/2014 - 10:08
जो होता है अच्छे के लिये होता है! फक्त माणसाने स्वत:च्या कर्मांवर व देवावर विश्वास ठेवावा हेच खरे!

विजुभाऊ 07/10/2014 - 19:24
महाराष्ट्राबाहेरचे लोक सरसकट सगळ्या मराठी लोकाना मराठी म्हणतात. त्याना कोकणस्थ देशस्थ कर्‍हाडे मराठा कुणबी शिंपी सी के पी वगैरे काहीच समजत नाही. अर्थात आपणही सगळ्या सरदाराना पम्जाबी म्हणतो किंवा गुजराथ मधले सगळे गुजराथी राजस्थान मधले सगळेच मारवाडी असे ट्रीट करतो. महाराष्ट्रात त्या मुलीसाठी स्थळे बघायची असल्यास शिक्षणाला हुशारीला महत्व देणारी बरीच कुटुंबे असतात. जातपात हे नम्तर येते

काउबॉय 07/10/2014 - 21:09
लग्न ठरताना ती स्वतः व्यक्ती म्हणून कशी आहे ? याला काहीच महत्व नाही का ? तिचा स्वभाव तिचे गुण यांच महत्व शून्य ठरतंय
हो. शून्य ठरते. कारण लग्न व्यक्तिशी होत असेल तरी जागा कुटुंबाची व्यापली जाते आशावेळी ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही. अर्थात हे सर्वसाधारण मत झाले ते ही अरेंज मेरेज प्रकारासाठी याला अपवाद व इतर तोड़ आहेत पण शक्यतो त्याची गरज भासु नये असाच फॅमिली चा होरा असतो.

_मनश्री_ 07/10/2014 - 21:24

ती व्यक्ती कुटुम्बास साजेशी आहे अथवा नाही यावर विचारमंथन अयोग्य नक्कीच नाही

माझ म्हणण तेच आहे की ती व्यक्ती म्हणून तुमच्या कुटुंबास साजेशी आहे की नाही हे पाहण महत्वाच आहे पण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणून ती कुटुंबास साजेशी नाही हि धारणा चुकीची नाही का ? उलट तिला कुटुंबाची , नात्यांची खूप ओढ आहे कारण तिला ते अनुभवायला मिळाल नाही आणि कधी कधी अस सुद्धा घडत कि नात्यांच्या सुरक्षित चौकटीत वाढलेली मुल सुद्धा वाया गेलेली असतात

In reply to by _मनश्री_

काउबॉय 07/10/2014 - 21:50
घटस्फोटित अथवा नको असताना स्त्रीलिंगी अपत्य म्हणून जन्मलेल्या बहुतांश व्यक्तीना डैडी इशु असतो.(अवश्य गुगलावे हे काय प्रकरण आहे ते). व्यक्तीचे वर्तन हे संस्कार व जिन्स ठरवतात. इतर घटक आहेत पण प्रामुख्याने प्रभावी घटक हेच आहेत. घटस्फोट ही दोन हाताची टाळी आहेअसेही नाही. म्हणून हा सावधपणा असतो. मला वाटतेय लोकांची ही मानसिकता आपण मुलीचे वैगुण्य ठरवले आहे आशा पध्दतीने इंटरप्रीट करत आहात पण ते तसे नाहिये इट जस्ट अ पार्ट ऑफ़ प्रायोरिटी. जसे एक शिडशिड व्यक्ती व एक स्थूल व्यक्ती समान क्वाल्फिकेशन व कौशल्य असून जॉब अप्लाय करत असतील तर शक्यता बरीच जास्त आहे की शिडशिडित व्यक्ति जॉब मिळवेल.. आणि हा जाड्या व्यक्तिचा दोष नाहिये तरीही.... आणि शेवटचा व प्रॉब्लम पिरामिडचा महत्वाचा अजुन एक घटक आहे सप्लाय डिमांड इक्वेशन घटस्फोट न झालेल्या घरातील व्यक्ति मुबलक उपलब्ध असताना काय गरज आहे आशा घरातल्या व्यक्तिशी सोयरीक घडवायची ? ही मानसिकता. मी इतकच म्हणेंन इट्स ओके चार खड़े जास्त मारा नक्कीच यश मीळुन जाईल.

हवालदार 07/10/2014 - 21:58
केले असते म्हणणारे हजार तयार होतिल पण प्रत्यक्षात ठरवून होणर्‍या लग्नात एक सुध्दा मिळणे कठीण जाते याला कारण म्हणजे आप्ल्या पाल्यासाठी प्रत्येक जण Risk Management करत असतो. प्रेमविवाहाची कथा वेगळी.

In reply to by हवालदार

_मनश्री_ 07/10/2014 - 22:17
मुळात रिस्क का वाटावी ? सगळेजण असा विचार का करतात कुणी असा विचार का करत नाही की हि मुलगी नाती जास्त चांगल्या प्रकारे जपेल कारण नात्यांच मोल तिला बाकी मुलींपेक्षा जास्त आहे

In reply to by _मनश्री_

काउबॉय 07/10/2014 - 22:27
हां विचार करतात की नाती तूटलेली असताना जगायचा सरावही या मुलीला इतरमुलींपेक्षा जास्त आहे. नाते तुटने ही सर्वात मोठी भीती जिथे ग्राहय धरली जाते तिथे याचा सराव असणे हे ती नाते तोडायची मानसिकता नसणेवर प्रचंड मात करते. क्षमा करा मी कोणाची तरफदारी करत नसून प्रश्नांची उत्तरे हुडकतो आहे.

In reply to by काउबॉय

_मनश्री_ 07/10/2014 - 22:37
क्षमा वेगैरे नका मागू please ,तुम्ही फक्त तुमची मत व्यक्त केली मुद्दा असा आहे कि जरी आई वडिलांचा घटस्फोट झाला असला तरी ती लहान पणापासून कुटुंबात वाढलेली आहे . लहान भावंडांची काळजी घेते ,घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडते त्यामुळे कुटुंब सांभाळण्याचे कौशल्य तिच्यात आहे

In reply to by _मनश्री_

हवालदार 07/10/2014 - 22:30
तुम्ही असे म्हणत आहात. पण जे तिला आज्जिबात ओळखत नाहीत त्यान्च्या नजरेतून विचार करा म्हणजे एवढी बोच जाणवणार नाही.

गोष्टी एक starting पोइंत देतात... लग्न जबाबदारी आहे हे ज्यांना कळले त्यांची 'रिस्क मिटीगेशन' सुरु झाली असे म्हणायला हरकत नाही... अंत:प्रेरणा हा एक जबरदस्त प्रकार आहे ह्या बाबतीत (मानला तर)... सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले कि पुरणाच्या पोळीला साखर का गुळ / सोबत तूप का दुध/ सकाळचा चहा तू का मी/ अमुक भाजी चालते आवडते का नाही वगैरे बाबींना अनन्यसाधारण महत्व येऊ शकते.. आपल्या वैयक्तिक बारीकसारीक गरजा जर नीट ओळखता आल्या तर त्या स्पष्ट चर्चा करूनच पुढे गेलेले चांगले... परंतु हे निर्णय (बघून केलेल्या लग्नात) 'जवळच्या' समजदार चारचौघांचे /ज्येष्ठांचे मत निश्चितच महत्वाचे असावे..

मिपाचेच एक सदस्य श्री. सुक्या ह्यांच्या ह्या प्रतिसादात खालील सुभाषित आणि त्याचा अर्थ दिला आहे... कन्या वरयते रुपम, माता वित्तं पिता श्रुतम | बांधवः कुलम इच्छंती, मिष्टान्नम इतरे जनः || अर्थः लग्न ठरण्याचे वेळी उपवर कन्या वराचे रुप पाहते, कन्येची माता मुलाकडे धन किती आहे ते पाहते, मुलीचा पिता मुलगा किती विद्यासंपन्न आहे हे पाहतो. नवर्‍या मुलीचे नातेवाइक मुलाचे कुळ चांगले असावे अशी तर इतर लोक लग्नामधे फक्त गोड धोड खायला मिळावे एवढीच अपेक्षा करतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 08/10/2014 - 13:18
या सुभाषिताचा या धाग्यावर नक्की सिग्नीफिकंस काय आहे ? म्हणजे इथे चर्चा मुलीला का नकार मीळतो यावर चालु असताना मुलीकडील लोक मुलामधे काय काय बघतात याचे स्पष्टिकरण कशासाठी ? (मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.)

In reply to by काउबॉय

(मी आपले बरेच प्रतिसाद वाचत असतो मला ते आवडतात कारण त्यातून बरेच शिकण्यासारखे व मार्गदर्शक माहितीही मीळते.) धन्यवाद. मीही मिपावर इथून तिथून शिकतच आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

नुकताच कवी ग्रेस ह्यांच्या कवितांवरील समिक्षा वाचून आलो होतो. त्याचा परिणाम असावा.. अर्ध्यातासात एकमेकांना काय ओळखणार? ह्या समस्येशी, जरा दूरुनच, निगडीत वरील सुभाषित आहे. जसे मुलाकडे पाहताना नवरी मुलगी, मुलीची आई, मुलीचे नातेवाईक आणि इतर ह्यांचे वेगवेगळे दृष्टीकोन असतात तसेच मुलाकडच्यांचेही मुलीकडे पाहताना असतातच नं? त्यामुळे मुलीचे कुळ पाहणारे नातेवाईक त्या कुळात घडलेल्या अनिष्ट घटनांना अधोरेखित करून मुलाकडच्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव पाडतात आणि चांगले होऊ घातलेले शुभकार्य मोडीत काढतात. ह्या सुभाषितात व्यवहार सांगितला आहे. मुळात मुलीच्या किंवा मुलाच्या व्यक्तिमत्त्वातील गुण/दोष ह्यावर उहापोह नाहीये. तो असायला पाहिजे असे माझे मत आहे. तसेच मुलाच्या आणि मुलीच्या व्यक्तीमत्त्वातील गुणदोषांइतकेच ती/तो कुठल्या वातावरणात वाढलेले आहेत ह्यावरून तिच्यावर/त्याच्यावर कशाप्रकारचे संस्कार झाले असतील ह्याचे ठोकताळे बांधले जातात. ते बरोबर असतीलच असे नाही. पण विवाह ह्या जुगारात कांही 'हलकी' पाने 'दिसत' असतील तर 'ब्लाईंड' खेळण्याचे धाडस कोणी करायला जात नाही. कारण त्यांच्या भीतीनुसार कांही विपरित घडले तर मुलाच्या/मुलीच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते. अगदीच दीर्घकाल मुलगा किंवा मुलगी लग्नावाचून तुंबले असतील तर धाडसी निर्णय घेतले जातात. पण हातात भरपूर वेळ असताना हातातील 'डाव' सोडून देऊन, लग्नाच्या जुगारातील नविन 'डावा'च्या पत्ते वाटणीची वाट पाहण्याकडे कल दिसून येतो.

आयुर्हित 08/10/2014 - 02:28
मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात, नाराज होवू नका. योग्य वेळी योग्य स्थळ भेटेलच यावर विश्वास ठेवा व आपल्याला जसे हवे तसे स्थळ शोधत रहा. एक स्थळ असे येईल कि सर्व पार्श्वभूमी समजून घेवून तीला पसंद करेल.

भृशुंडी 08/10/2014 - 02:44
लग्न ठरवताना कौटुम्बिक पार्श्वभूमीचा विचार जरूर व्हावा ,पण त्याचबरोबर व्यक्तीच्या गुणांची पारख करण सुद्धा तितकच महत्वाच नाही का ?
प्रश्नाचं उत्तर हो असंच आहे. कौटुंबिक पार्श्वभूमीशी लग्न करायचंय का मुलीशी? बाकी जातीबिती सगळं बघणं बकवास आहेच. जर "स्थळं" अशा गोष्टीच बघून लग्न ठरवत असतील तर ती स्थळंच बघण्यालायक नाहीत, नाही का?

पैसा 08/10/2014 - 11:24
हल्लीच एका ओळखीच्या मुलाचे साखरपुडा झालेला असताना लग्न मोडले. कारणे २. एका ज्योतिषाने सांगितले की या मुलाची बायको हट्टी निघेल आणि सासूसुनेचं पटणार नाही. मी म्हटले की या कारणासाठी तो बिनलग्नाचा रहाणार का? दुसरे कारण, मुलीने सांगितले की वडिलांना कर्ज आहे, पेन्शन मिळत नाही, तेव्हा लग्नानंतर त्यांची जबाबदारी आपल्याला थोडीफार तरी घ्यावी लागेल. त्यावरून मुलाकडच्या सगळ्यांची चलबिचल झाली. कारण मुलीच्या वडिलांना धंद्यात नुकसान येऊन बरेच कर्ज झाले आहे ही फॅक्ट आहे. प्रेमलग्न असतं तर कदाचित त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं. पण ठरवून केलेल्या लग्नात आर्थिक जबाबदारी मुद्दाम ओढवून घ्यावी का आणि किती प्रमाणार घ्यावी हा विचार एखाद्याने केला तर ते चूक म्हणता येणार नाही. या घटनेत ज्योतिषाचे निमित्त झाले पण आर्थिक कारण जास्त सबळ ठरले असावे असा माझा अंदाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

_मनश्री_ 08/10/2014 - 12:22
मी नाही करू शकत कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि माझ्या घरात सध्या तरी कोणी लग्नाचा मुलगा नाही पण शक्य असते तर नक्कीच हो ....

In reply to by _मनश्री_

स्त्री आहात हे माहिती असतं तर असं विचारायचा प्रश्नच नव्हता. एनी वे, लग्नाच्या बाबबतीत वैयक्तिक मत विचाराल तर सगळं फक्त, एका गोष्टीवर अवलंबून आहे : त्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला कसं वाटतं. एकमेकांच्या सहवासात जर दोघं रमू शकत असतील तर तो संसार सुखाचा होतो. त्यापरता दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही किंवा असंही म्हणता येईल की ती एक गोष्ट जमली की इतर सर्व गोष्टी मग आपोआप जमून जातात. अर्थात, हे जजमंट इतकं व्यक्तिगत आहे (म्हणजे फंडा युनिवर्सल आहे, पण `कुणाच्या सहवासात मजा येईल हे ठरवणं'); की तो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यावर आंतरजालावर चर्चा कशी होऊ शकेल?

हरकाम्या 08/10/2014 - 13:15
लग्न ठरवताना " पत्रिका " महत्वाची. नवर्यामुलाच्या पत्रिकेत चांगल्या ग्रहांची भरताड हवी. भले तो स्वतः कसाही असला तरी चालेल. त्याला आकाशातल्या ग्रहांनी नावाजले पाहिजे.सध्या मी या पत्रिकेच्या चमत्कारिक दशेतुन जात आहे.

सूड 08/10/2014 - 16:06
हाही एक बर्‍याचदा बोर्डावर आलेला विषय. स्वभाव समजून घ्यायला चार-पाच वेळा भेटणे याने 'घाईघाईत निर्णय घेतला नाही' असं म्हणून आपण फक्त मनाची समजूत घालू शकतो. वास्तविक पाहता एखाद्या व्यक्तीला आपण कितीही ओळखतो असं आपल्याला वाटत असेल तर ते फक्त 'आपल्याला' 'वाटत' असतं. एरवी कोणती व्यक्ती, कोणत्या वेळी कशी रिअ‍ॅक्ट होईल हे साक्षात ब्रह्मदेव पण सांगू शकत नाही.

पहाटवारा 09/10/2014 - 01:52
खरंतर आपल्या समाजाची बहुपेडी बांधणी अशी आहे, कि त्याच्या काहि सूतांचा जसा पडत्या वेळी आधार होतो, तसाच काहि वेळा तोच पाश होउन तुम्हाला बंधीत करतो. पाश्चात्त्य देशांत जसा स्वतःच्या जोडिदाराचा निर्णय बहुतांशी फक्त त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतो तसाच त्या निर्णयात होणार्या चुका आणी परिणाम जरी वैयक्तीक असले तरीहि त्याचे प्रमाण वाढून तो थोड्या-फार प्रमाणात एक सामाजीक प्रश्नच झाला आहे. त्यमुळे आपल्या समाजातील या मनोभूमीका सर्-सकट बदलायला वेळच लागेल पण कुणी ना कुणी रत्न्-पारखी भेटेलच अशा अनवट पण सामाजीकदृष्ट्या थोड्या आडवळणावर असलेल्या रत्नाला ! -पहाटवारा
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली