मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अश्वत्थामा

निलरंजन ·

जेपी Sat, 10/04/2014 - 06:00
अप्रतिम, अश्वत्थामा बद्दल या अँगलने आजपर्यँत मी विचार केला नाही.आणी मिपावर पण वाचले नाही.पुलेशु.

निलरंजन Sat, 10/04/2014 - 06:30
प्रिय मिपामिञवर्यहो नवोदित लेखकाचे हक्काचे व्यासपीठ म्हणूनच मिपाला पाहिले जाते काही काही ठिकाणी टंकित चुका झाल्या आहेत त्याबद्दल क्षमस्व त्या चुका शक्य तितक्या टाळून अश्वत्थामा हया एकूणच चरित्रावर ही लेखमाला रबोलेल एका वेगळ्या अॅगलने अश्वत्थामा पाहण्यास तयार राहा... पुढचा भाग लवकरच

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 10:30
खरे आहे. कणव वाटण्याजोगे अश्वत्थाम्याच्या आयुष्यात कधीच काही घडले नाही (लहानपणचे दारिद्र्य सोडले तर). पण त्याबद्दल कौतुहल मात्र नेहमी वाटत आले आहे. महाभारतातला सर्वात अंडररेटेड यौद्ध आहे तो,

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 19:02
शत्रुघ्नापेक्षा जास्त महत्वाचे पात्र आहे ते नक्कीच. शत्रुघ्न आणि अश्वत्थामा दोघांवरही लेख लिहिले आहेत मी. हव्यात का लिंका *blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:

In reply to by प्रचेतस

नर्मदापरिक्रमेतल्या श्री टेंबे स्वामी यांच्या अनुभवावरून त्याला हे नकोसं झालंय असं वाटत राहतं.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 14:10
श्री टेंबेस्वामींच्या मी वाचलेल्या पुस्तकात तर तो भेटला इतकच लिहिलंय, त्याच्या त्रासाबद्द्ल तर काहीच लिहिलेलं नाहीये, पण श्री. आणि सौ. चितळे यांनी २००९ साली जी परीक्रमा केलीये आणि त्यात तो भेटल्याचा जो किस्सा सांगितलाय त्यावरुन तो खुपच अस्वस्थ आहे आणि त्याला हे नकोसं आहे हे दिसतंय. तु नळी वर सौ . चितळ्यांच्या परिक्रमा कथनाचे व्हिडीओज आहेत . एकुण १८ भाग आहेत , १६ की १७ व्या भागात ह्याचा उल्लेख आहे.

In reply to by धन्या

कविता१९७८ Mon, 10/06/2014 - 15:03
तु नळीवर चितळे परीक्रमा असा शोध घ्या , १६ व्या की १७ व्या भागात उल्लेख आहे, टेंबे स्वामींचे पुस्तक वाचले होते लेखिका - लीला गोळे , त्यात जेव्हा टेंबेस्वामी गरुडेश्वरला पोहोचले तेव्हा उल्लेख आहे, नर्मदे हर हर या जगन्नाथ कुंटेच्या पुस्तकात शेवटी शेवटी उल्लेख आहे.

आमच्याकडे विदर्भात अश्वथामा पुजल्या जातो,आदिवासी समाजात बहुतेक,तो सातपुडा पट्ट्यात दिसतो असे मी मान्यतेत आहे, भगवान श्रीकृष्णा ने कपाळा वरचा मणि कप्ल्यावर झालेल्या जख्मे साठी तो तेल मागत फिरतो म्हणतात! खरे खोटे साक्षात् युगंधर जाणोत!

In reply to by आयुर्हित

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 12:07
अश्वत्थामा शुलपाणीच्या जंगलात बर्‍याच जणांना दिसल्याचे वाचले आहे , शक्यतो नर्मदा परीक्रमा करणार्‍यांची भेट होते जे जंगलाच्या वाटेने परीक्रमा करतात, आता २००९ पर्यंत नर्मदा परीक्रमावाल्यांना दिसल्याचे ऐकले आहे. खरे खोटे देव जाणे, ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.

In reply to by कविता१९७८

धन्या Sat, 10/04/2014 - 22:19
ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.
यात विश्वास असण्याचा आणि नसण्याचा कुठे संबंध येतो? जर अश्वत्थामा खरंच जीवंत असेल तर त्याची ओळख पटणे काय अवघड आहे? विश्वास असणे आणी नसणे जी गोष्ट दाखवता येत नाही त्याबद्दल संबंधीत असते. जर तो परिक्रमावाल्यांना दिसतो तर तो त्याच भागात फीरत असणार नाही का? एक महाभारतकालीन शापित व्यक्तिमत्व आजही त्या भागात फीरतंय आणि आपण महान संस्कृतीवाले काहीच करत नाही हे कसे काय? की त्याला मिळालेला शाप त्याने भोगायला हवा म्हणून जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय?

In reply to by धन्या

काउबॉय Sat, 10/04/2014 - 23:29
आपणास अश्वथामा दर्शनाची आस आहे असे भासते लिंका मागुन पर ज्ञानावर आपली बुध्दि खर्च करणेपेक्षा आपण परिक्रमाच का बरे करत नाही ?

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय Sun, 10/05/2014 - 01:24
कसे आहे माझ्याच सोयिने मी न कळवता तुमच्या घरी आलो(टपकलो) तर तुम्ही घरात असालहि अथवा नसालहि पण याचा अर्थ असा नाय की तुमी तिथे रहात नाय पण राहता म्हणजे भेटालच असेही नाही... म्हणजे रहात नाही असे तर अजिबात नाही होय ना ?

In reply to by काउबॉय

धन्या Mon, 10/06/2014 - 18:27
मला अश्वत्थामाच्या दर्शनाची मुळीच आस नाही. अश्वत्थामा आणि इतर सहा जण अमर आहेत असे जे काही पोथ्या पुराणांमध्ये म्हटले आहे त्या निव्वळ कवीच्या कल्पना आहेत हे कळण्याईतपत भान मला आहे. मी जे संदर्भ मागितले ते "आम्हाला नर्मदा परिक्रमा करताना अस्वत्थामा भेटला होता" असं म्हणणार्‍यांचे मत "फ्रॉम हॉर्सेस" माऊथ ऐकण्यासाठी/वाचण्यासाठी.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 18:56
म्हणजे तुम्ही तुमचे भान काय सांगते ते प्रमाण मानून इतरांना कवी कल्पना ठरवणार आहात होय. मला वाटले काही वैदन्यानिक पुरावे घेउन चर्चेला आलाय. असो.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 19:18
कारण आपले आत्मभान आपण मधे आणले . मी फक्त एखादी गोष्ट मोघम असेल तर त्याला मोघम म्हणावे आत्मभान वगैरे घुसडून विशिष्ट रिजल्ट लादायाच्या फंदात पडू नये या मताचा आहे.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 19:38
मग 100% वैज्ञानिक कसोटीला जवळ करा. सोयीला विज्ञान सोयिला अध्यात्म पकडू नका आणि पकड़त असाल तर नुसते विज्ञाननिष्ठ बिरुद मिरवू नका.

बोका-ए-आझम Sat, 10/04/2014 - 11:15
अश्वत्थाम्याच्या संदर्भात एक विसंगती नेहमी जाणवते. एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला जातो पण मग महाभारतात द्रोणाचार्यांचा वध करताना अश्वत्थामा मेल्याची अफवा पसरवली जाते आणि द्रोणाचार्य त्याला बळी पडतात हे कसे काय? आपला मुलगा अमर आहे हे काय द्रोणाचार्यांना माहीत नसेल?

In reply to by बोका-ए-आझम

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 12:02
परंतु ही बातमी जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाने सांगितल्यावर ते विचलित झाले आणी त्यांनी युधिष्ठीराला विचारले कारण युधिष्ठीर केव्हाही खोटे बोलत नसे. युधिष्ठीराने अश्वत्थामा मेला असे सांगितले व अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला असे खुप हळु आवाजात सांगितल्याने युधिष्ठीराला खोटे ही बोलावे लागले नाही आणि द्रोणाचार्याचा विश्वास ही बसला असे मी वाचले होते.

In reply to by बोका-ए-आझम

काउबॉय Sat, 10/04/2014 - 19:21
रोचक प्रतिसाद....! धर्माचे माहीत नाही पण कृष्णावर द्रोणाचार्य विश्वास ठेवणार नाही जर तो शत्रुपक्षी असेल तर नक्कीच.

In reply to by बोका-ए-आझम

कानडाऊ योगेशु Sat, 10/04/2014 - 20:50
एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला बहुदा तो जन्मजात अमर नसावा. युध्दाच्या शेवटी द्रौपदीने त्याला अमरत्व शाप म्हणुन दिले. तोपावेतो तो बहुदा इतरांप्रमाणे मर्त्य मानवच असावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 22:09
कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि शाप अमरत्वाचा नसुन ४००० वर्षे रानावनात जखमी अवस्थेत भटकण्याचा होता

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 18:53
नै पण मग अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: । कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: । इथे अश्वत्थामा सात चिरंजीवी लोकांत धरलेला आहे त्याचे काय?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:07
भांडारकर काय, उलट महाभारताच्या कुठल्याही मान्य प्रतीत (उदा. नीलकंठी, वि.म., किसारी मोहन गांगुली) हा श्लोक नाहीये. तो कुठल्यातरी पुराणांतला आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 19:08
हो रे, पुराणातला आहे ते माहितीये. पण श्लोक सोडून दे. महाभारतात बाकीच्यांचा उल्लेख न करता अश्वत्थामा एकटा तरी अमर आहे असे कुठे म्हटलेय का?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:09
नाही. शिवाय द्रोणपर्वातील षोडशराजकीय उपाख्यानात अमर समजल्या जाणार्‍या भार्गवरामालाही मृत्यु येणार आहे स्पष्ट लिहिलेय.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 19:11
धन्यवाद. बाकी भार्गवराम अमर नै असे लिहिलेला भाग लेटर अ‍ॅडिषन नसेल कशावरून ;)

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:18
ते आहेच रे. षोडशराजकीय उपाख्यान नंतर घुसडलेले असू शकते. पण तरी अगदी नंतरचे निश्चित नाही. कारण ह्यात गय, नहुष, अंबरीश, ययाती अशा राजांची आख्याने आहेत. ह्यातील काही राजे आमच्या गौतमीपुत्राच्या प्रशस्तीत आले आहेत. तेव्हा किमान इसवीसनापूर्वीचे नक्कीच असावेत.

मनीषा Sat, 10/04/2014 - 11:41
हिंदी इन्टू मराठी ट्रान्सलेशन वाटते आहे . वेगळा अँगल की काय तो या भागात दिसला नाही . पुढील भागात असेल कदाचित .

In reply to by मनीषा

तुषार काळभोर Sat, 10/04/2014 - 12:50
भाषांतर (ते पण थोडे चु़कीचे) वाटते आहे. कदाचित भाषांतरात टंकनश्रम वाचवण्यासाठी चोप्य-पस्ते करताना अनावधानाने राहिले असेल.

दादा पेंगट Sat, 10/04/2014 - 22:42
"पुञ" शब्द कोणत्या भाषेतला आहे हो? अर्थ कळला नाही. 'पुञाला' 'पुञासाठी' या प्रयोगावरुन हा शब्द 'नाम' असावा असे वाटते. "दिव्यास्ञ " चा तर उच्चारही जमेना दादा. "मिञ" हा शब्दही नवाच.मराठीत कधी पाहिला/वाचला नाही.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 22:22
नंतर म्हणु नका तुमी अश्वत्थामा कवी कल्पना समजता म्हणून :) होय मी विलासरावांसोबत होतो शूलपाणित आणि आम्हाला अश्वत्थामा आढळला नाही यावर आम्ही उपहासही व्यक्त केला होता. मला वैयक्तिक स्तरावर त्यासदृश्य काही अनुभवास यावे असे मनापासून वाटत होते पण असा अनुभव आला नाही. पण त्याबद्दल मुळात फार विचार केला न्हवता... प्रवास आनंद देतो. फलश्रुती देतोच असे नाही. मला शूलपाणी प्रवासाचा आनंद आहे त्रासही असह्य न्हवता आणि अनुभव कायमच सोबत राहील.

In reply to by काउबॉय

काउबॉय Mon, 10/06/2014 - 22:35
मला गवसले नाही. जे काही लिहले बोलले असते त्यात पराकोटिचे प्रवासवर्णन रिपिटेशन झाले असते जे करून अर्थातच मला अजुन बोर मारायचे नाही म्हणून मी यावर अंजावर चर्चा केली न्हवती. पण माझी शांतता बहुदा मुर्खाना अजुन चेकाळुन गेली असावी व दुर्दैवाने काही शहानेसुधा त्याला सामिल झाल्याचे चित्र दिसत असल्याने शिरोमणिन्च्या प्रत्येक शंकेला बहुदा समाधान करायचा विरंगुळा होणार असे चिन्हे आहेत. असो :)

जेपी Sat, 10/04/2014 - 06:00
अप्रतिम, अश्वत्थामा बद्दल या अँगलने आजपर्यँत मी विचार केला नाही.आणी मिपावर पण वाचले नाही.पुलेशु.

निलरंजन Sat, 10/04/2014 - 06:30
प्रिय मिपामिञवर्यहो नवोदित लेखकाचे हक्काचे व्यासपीठ म्हणूनच मिपाला पाहिले जाते काही काही ठिकाणी टंकित चुका झाल्या आहेत त्याबद्दल क्षमस्व त्या चुका शक्य तितक्या टाळून अश्वत्थामा हया एकूणच चरित्रावर ही लेखमाला रबोलेल एका वेगळ्या अॅगलने अश्वत्थामा पाहण्यास तयार राहा... पुढचा भाग लवकरच

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 10:30
खरे आहे. कणव वाटण्याजोगे अश्वत्थाम्याच्या आयुष्यात कधीच काही घडले नाही (लहानपणचे दारिद्र्य सोडले तर). पण त्याबद्दल कौतुहल मात्र नेहमी वाटत आले आहे. महाभारतातला सर्वात अंडररेटेड यौद्ध आहे तो,

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 19:02
शत्रुघ्नापेक्षा जास्त महत्वाचे पात्र आहे ते नक्कीच. शत्रुघ्न आणि अश्वत्थामा दोघांवरही लेख लिहिले आहेत मी. हव्यात का लिंका *blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:

In reply to by प्रचेतस

नर्मदापरिक्रमेतल्या श्री टेंबे स्वामी यांच्या अनुभवावरून त्याला हे नकोसं झालंय असं वाटत राहतं.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 14:10
श्री टेंबेस्वामींच्या मी वाचलेल्या पुस्तकात तर तो भेटला इतकच लिहिलंय, त्याच्या त्रासाबद्द्ल तर काहीच लिहिलेलं नाहीये, पण श्री. आणि सौ. चितळे यांनी २००९ साली जी परीक्रमा केलीये आणि त्यात तो भेटल्याचा जो किस्सा सांगितलाय त्यावरुन तो खुपच अस्वस्थ आहे आणि त्याला हे नकोसं आहे हे दिसतंय. तु नळी वर सौ . चितळ्यांच्या परिक्रमा कथनाचे व्हिडीओज आहेत . एकुण १८ भाग आहेत , १६ की १७ व्या भागात ह्याचा उल्लेख आहे.

In reply to by धन्या

कविता१९७८ Mon, 10/06/2014 - 15:03
तु नळीवर चितळे परीक्रमा असा शोध घ्या , १६ व्या की १७ व्या भागात उल्लेख आहे, टेंबे स्वामींचे पुस्तक वाचले होते लेखिका - लीला गोळे , त्यात जेव्हा टेंबेस्वामी गरुडेश्वरला पोहोचले तेव्हा उल्लेख आहे, नर्मदे हर हर या जगन्नाथ कुंटेच्या पुस्तकात शेवटी शेवटी उल्लेख आहे.

आमच्याकडे विदर्भात अश्वथामा पुजल्या जातो,आदिवासी समाजात बहुतेक,तो सातपुडा पट्ट्यात दिसतो असे मी मान्यतेत आहे, भगवान श्रीकृष्णा ने कपाळा वरचा मणि कप्ल्यावर झालेल्या जख्मे साठी तो तेल मागत फिरतो म्हणतात! खरे खोटे साक्षात् युगंधर जाणोत!

In reply to by आयुर्हित

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 12:07
अश्वत्थामा शुलपाणीच्या जंगलात बर्‍याच जणांना दिसल्याचे वाचले आहे , शक्यतो नर्मदा परीक्रमा करणार्‍यांची भेट होते जे जंगलाच्या वाटेने परीक्रमा करतात, आता २००९ पर्यंत नर्मदा परीक्रमावाल्यांना दिसल्याचे ऐकले आहे. खरे खोटे देव जाणे, ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.

In reply to by कविता१९७८

धन्या Sat, 10/04/2014 - 22:19
ज्याला अश्वत्थामाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांचा खरे वाटेल ज्यांना नाही त्यांच्याबद्द्ल काही सांगता येणार नाही.
यात विश्वास असण्याचा आणि नसण्याचा कुठे संबंध येतो? जर अश्वत्थामा खरंच जीवंत असेल तर त्याची ओळख पटणे काय अवघड आहे? विश्वास असणे आणी नसणे जी गोष्ट दाखवता येत नाही त्याबद्दल संबंधीत असते. जर तो परिक्रमावाल्यांना दिसतो तर तो त्याच भागात फीरत असणार नाही का? एक महाभारतकालीन शापित व्यक्तिमत्व आजही त्या भागात फीरतंय आणि आपण महान संस्कृतीवाले काहीच करत नाही हे कसे काय? की त्याला मिळालेला शाप त्याने भोगायला हवा म्हणून जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय?

In reply to by धन्या

काउबॉय Sat, 10/04/2014 - 23:29
आपणास अश्वथामा दर्शनाची आस आहे असे भासते लिंका मागुन पर ज्ञानावर आपली बुध्दि खर्च करणेपेक्षा आपण परिक्रमाच का बरे करत नाही ?

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय Sun, 10/05/2014 - 01:24
कसे आहे माझ्याच सोयिने मी न कळवता तुमच्या घरी आलो(टपकलो) तर तुम्ही घरात असालहि अथवा नसालहि पण याचा अर्थ असा नाय की तुमी तिथे रहात नाय पण राहता म्हणजे भेटालच असेही नाही... म्हणजे रहात नाही असे तर अजिबात नाही होय ना ?

In reply to by काउबॉय

धन्या Mon, 10/06/2014 - 18:27
मला अश्वत्थामाच्या दर्शनाची मुळीच आस नाही. अश्वत्थामा आणि इतर सहा जण अमर आहेत असे जे काही पोथ्या पुराणांमध्ये म्हटले आहे त्या निव्वळ कवीच्या कल्पना आहेत हे कळण्याईतपत भान मला आहे. मी जे संदर्भ मागितले ते "आम्हाला नर्मदा परिक्रमा करताना अस्वत्थामा भेटला होता" असं म्हणणार्‍यांचे मत "फ्रॉम हॉर्सेस" माऊथ ऐकण्यासाठी/वाचण्यासाठी.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 18:56
म्हणजे तुम्ही तुमचे भान काय सांगते ते प्रमाण मानून इतरांना कवी कल्पना ठरवणार आहात होय. मला वाटले काही वैदन्यानिक पुरावे घेउन चर्चेला आलाय. असो.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 19:18
कारण आपले आत्मभान आपण मधे आणले . मी फक्त एखादी गोष्ट मोघम असेल तर त्याला मोघम म्हणावे आत्मभान वगैरे घुसडून विशिष्ट रिजल्ट लादायाच्या फंदात पडू नये या मताचा आहे.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 19:38
मग 100% वैज्ञानिक कसोटीला जवळ करा. सोयीला विज्ञान सोयिला अध्यात्म पकडू नका आणि पकड़त असाल तर नुसते विज्ञाननिष्ठ बिरुद मिरवू नका.

बोका-ए-आझम Sat, 10/04/2014 - 11:15
अश्वत्थाम्याच्या संदर्भात एक विसंगती नेहमी जाणवते. एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला जातो पण मग महाभारतात द्रोणाचार्यांचा वध करताना अश्वत्थामा मेल्याची अफवा पसरवली जाते आणि द्रोणाचार्य त्याला बळी पडतात हे कसे काय? आपला मुलगा अमर आहे हे काय द्रोणाचार्यांना माहीत नसेल?

In reply to by बोका-ए-आझम

कविता१९७८ Sat, 10/04/2014 - 12:02
परंतु ही बातमी जेव्हा प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णाने सांगितल्यावर ते विचलित झाले आणी त्यांनी युधिष्ठीराला विचारले कारण युधिष्ठीर केव्हाही खोटे बोलत नसे. युधिष्ठीराने अश्वत्थामा मेला असे सांगितले व अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला असे खुप हळु आवाजात सांगितल्याने युधिष्ठीराला खोटे ही बोलावे लागले नाही आणि द्रोणाचार्याचा विश्वास ही बसला असे मी वाचले होते.

In reply to by बोका-ए-आझम

काउबॉय Sat, 10/04/2014 - 19:21
रोचक प्रतिसाद....! धर्माचे माहीत नाही पण कृष्णावर द्रोणाचार्य विश्वास ठेवणार नाही जर तो शत्रुपक्षी असेल तर नक्कीच.

In reply to by बोका-ए-आझम

कानडाऊ योगेशु Sat, 10/04/2014 - 20:50
एकीकडे त्याचा उल्लेख अमर म्हणून केला बहुदा तो जन्मजात अमर नसावा. युध्दाच्या शेवटी द्रौपदीने त्याला अमरत्व शाप म्हणुन दिले. तोपावेतो तो बहुदा इतरांप्रमाणे मर्त्य मानवच असावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 22:09
कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि शाप अमरत्वाचा नसुन ४००० वर्षे रानावनात जखमी अवस्थेत भटकण्याचा होता

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 18:53
नै पण मग अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण: । कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: । इथे अश्वत्थामा सात चिरंजीवी लोकांत धरलेला आहे त्याचे काय?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:07
भांडारकर काय, उलट महाभारताच्या कुठल्याही मान्य प्रतीत (उदा. नीलकंठी, वि.म., किसारी मोहन गांगुली) हा श्लोक नाहीये. तो कुठल्यातरी पुराणांतला आहे.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 19:08
हो रे, पुराणातला आहे ते माहितीये. पण श्लोक सोडून दे. महाभारतात बाकीच्यांचा उल्लेख न करता अश्वत्थामा एकटा तरी अमर आहे असे कुठे म्हटलेय का?

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:09
नाही. शिवाय द्रोणपर्वातील षोडशराजकीय उपाख्यानात अमर समजल्या जाणार्‍या भार्गवरामालाही मृत्यु येणार आहे स्पष्ट लिहिलेय.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 19:11
धन्यवाद. बाकी भार्गवराम अमर नै असे लिहिलेला भाग लेटर अ‍ॅडिषन नसेल कशावरून ;)

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 19:18
ते आहेच रे. षोडशराजकीय उपाख्यान नंतर घुसडलेले असू शकते. पण तरी अगदी नंतरचे निश्चित नाही. कारण ह्यात गय, नहुष, अंबरीश, ययाती अशा राजांची आख्याने आहेत. ह्यातील काही राजे आमच्या गौतमीपुत्राच्या प्रशस्तीत आले आहेत. तेव्हा किमान इसवीसनापूर्वीचे नक्कीच असावेत.

मनीषा Sat, 10/04/2014 - 11:41
हिंदी इन्टू मराठी ट्रान्सलेशन वाटते आहे . वेगळा अँगल की काय तो या भागात दिसला नाही . पुढील भागात असेल कदाचित .

In reply to by मनीषा

तुषार काळभोर Sat, 10/04/2014 - 12:50
भाषांतर (ते पण थोडे चु़कीचे) वाटते आहे. कदाचित भाषांतरात टंकनश्रम वाचवण्यासाठी चोप्य-पस्ते करताना अनावधानाने राहिले असेल.

दादा पेंगट Sat, 10/04/2014 - 22:42
"पुञ" शब्द कोणत्या भाषेतला आहे हो? अर्थ कळला नाही. 'पुञाला' 'पुञासाठी' या प्रयोगावरुन हा शब्द 'नाम' असावा असे वाटते. "दिव्यास्ञ " चा तर उच्चारही जमेना दादा. "मिञ" हा शब्दही नवाच.मराठीत कधी पाहिला/वाचला नाही.

In reply to by धन्या

काउबॉय Mon, 10/06/2014 - 22:22
नंतर म्हणु नका तुमी अश्वत्थामा कवी कल्पना समजता म्हणून :) होय मी विलासरावांसोबत होतो शूलपाणित आणि आम्हाला अश्वत्थामा आढळला नाही यावर आम्ही उपहासही व्यक्त केला होता. मला वैयक्तिक स्तरावर त्यासदृश्य काही अनुभवास यावे असे मनापासून वाटत होते पण असा अनुभव आला नाही. पण त्याबद्दल मुळात फार विचार केला न्हवता... प्रवास आनंद देतो. फलश्रुती देतोच असे नाही. मला शूलपाणी प्रवासाचा आनंद आहे त्रासही असह्य न्हवता आणि अनुभव कायमच सोबत राहील.

In reply to by काउबॉय

काउबॉय Mon, 10/06/2014 - 22:35
मला गवसले नाही. जे काही लिहले बोलले असते त्यात पराकोटिचे प्रवासवर्णन रिपिटेशन झाले असते जे करून अर्थातच मला अजुन बोर मारायचे नाही म्हणून मी यावर अंजावर चर्चा केली न्हवती. पण माझी शांतता बहुदा मुर्खाना अजुन चेकाळुन गेली असावी व दुर्दैवाने काही शहानेसुधा त्याला सामिल झाल्याचे चित्र दिसत असल्याने शिरोमणिन्च्या प्रत्येक शंकेला बहुदा समाधान करायचा विरंगुळा होणार असे चिन्हे आहेत. असो :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे

डॉ. झाकिर नाईक - माझी प्रतिक्रिया

उगा काहितरीच ·

धन्या Fri, 10/03/2014 - 15:53
तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून पदवी घेतली आहे का हो? स्मृती आणि विदा पृथक्करण समजावताना जेव्हा संगणकाचे उदाहरण दिले जाते तेव्हा सर्वसाधारणपणे लोक CPU हा शब्द वापरतात. इलेक्ट्रॉनिक्समधून शिक्षण झालेली व्यक्तींशिवाय सहसा कुणी ALU ही संज्ञा वापरत नाही.

In reply to by धन्या

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:18
इलेक्ट्रॉनिक्स नाही . पण विज्ञान शाखेची पदवी आहे. शिवाय अभियांत्रीकी शाखेतुन पदव्युत्तर पदवी पण आहेच की.

पैसा Fri, 10/03/2014 - 15:58
असं घडलं यात काहीच आश्चर्य वाटत नाही. नरहर कुरुंदकरांची पुस्तके वाचा म्हणजे असे का आहे या प्रश्नाची सर्व उत्तरे मिळतील.

In reply to by पैसा

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:21
नरहर कुरुंदकरांच भरपुर नाव ऐकलं पण त्यांनी लिहिलेला जास्त वाचु शकलो नाही. ( त्यांच्या जन्मगावापासुन थोड्या अंतरावर बरेच दिवस वास्तव्य असुनदेखील) सध्या तर वेळेअभावी शक्यच नाही.

काउबॉय Fri, 10/03/2014 - 16:11
Generate Organize Destroy. उत्पत्ती, स्थिती, लय. यापलिकडे कोणताही अर्थ नाही धर्म नाही. विज्ञान तर अजिबात नाही, बाकी जाणकार बोलतिलच.

प्यारे१ Fri, 10/03/2014 - 16:18
उगा काहितरीच. असे प्रचंड विद्वान, तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व, चारित्र्य संपन्न इ.इ.इ. लोक प्रत्येक 'कल्ट' मध्ये सापडतात. (प्रत्येक स्वल्पविरामाजागी आणि/ अथवा वाचावं) त्यांचा उपयोग ती कल्ट पुढे नेण्यासाठी होतो, केला जातो. सारासार विचार केला जावा. स्वबुद्धी वापरुन स्वकल्याण साधावं. 'खरा' मुसलमान होता आलं तर उत्तमच असेल असा प्राथमिक अंदाज आहे. अभ्यासू लोक भर घालतीलच.

In reply to by संजय क्षीरसागर

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:24
माफ करा मला PD मध्ये भेटले ते व्हिडीओ . लींक नाही देउ शकत. (पुण्यात असाल तर भेटा प्रत्यक्ष देतो. :) )

ह्या नाईक नावाच्या माणसाला हिंदू धर्मा विषयी एवढी साधी माहिती नाही मुस्लिम ,ख्रिस्ती व यहुदी व हिंदू धर्म ह्यांच्यात प्रमुख फरक म्हणजे ह्या तिन्ही धर्माचे प्रमुख व एकमेव ग्रथ आहेत व त्यातील शब्द हि काळ्या दगडाची रेख हिंदू धर्माला असा अधिकृत धर्म ग्रथ नाही , वेद व गीता अशी अनेक ग्रथ हे एक आपल्या धर्मात अनुकरणीय आहेत पण सक्ती नाही हा माणूस तुमच्या ऋग्वेदात स्त्रियांच्या विषयी असे लिहले आहे म्हणून महिलांनी असे वागावे असे म्हणतो ते बाष्कळ पणाचे ठरते एकदा पाकिस्तानी वाहिनीवर मुस्लिम धर्माच्या विषयी कुराणाचा दाखला देऊन एक गमतीदार गोष्ट कळली त्या बद्दल सविस्तर माहिती कोणास असेल तर जरू सांगा मी तो शब्द किंवा संकल्पनेचे नाव विसरलो पण त्या मते मुस्लिम हा ख्रिस्ती व यहुदी धर्माच्या व्यक्तीशी लग्न करू शकतो पण हिंदू नाही कारण ह्या ज्या धर्मांचा अधिकृत धर्म ग्रथ आहे त्यांच्याशी ते लग्न करू शकतात ह्यात शीख पण आले , माझ्या समजण्यात काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करावी कारण चर्चा अत्यंत शुद्ध उर्दूत होती ,

@नाव आडनाव धन्यवाद @नाव आडनाव धन्यवाद ह्या व्याख्येत nisht हा नाईक उठसुठ वेदात हे लिहिले ह्या पानावर हे त्या पानावर ते असे सांगून उगाच डोके खातो. मात्र तो टू नेशन थिअरि मनात नाही त्याच्यामते अखंड भारत म्हणजे आजचे भारतीय मुसलमान अधिक पाकिस्तानी अधिक मुस्लिम मुसलमान व अश्या परीस्थित मुस्लिम हे प्रमुख राजकीय शक्ती म्हणून ह्या देशात उदयास आली असती जी आज तीन देशात विखुरली आहे. माझ्यामते हे तार्किक योग्य आहे पाकिस्तानी हा बांगला देशी व भारतीय मुसलमानांना पाण्यात पाहतो हा स्वानुभव आहे.

एस Fri, 10/03/2014 - 18:19
ह्या विषयावर आधी भरपूर चर्चा झाली आहे. जिज्ञासूंसाठी दुवे: "झाकिर नाईक" - प्रेषक, आनंदयात्री, Sat, 19/06/2010 "मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक" - प्रेषक, आशु जोग, Mon, 21/05/2012 "पुण्यात धर्मांतर" - प्रेषक, गणा मास्तर, Fri, 29/05/2009

@मी मान्य करतो की डॉ. झाकिर नाईक यांना मिळालेली प्रतीभा ही दैवी आहे. पण त्यांनी ती "केवळ ईस्लामच्या वाढीसाठी न वापरता" संपुर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे.>>> त्यांना अस करता येण अशक्य आहे. कारण तस केल तर इस्लाम नुसार ती व्यक्ती मुस्लिम रहात नाही.

रामपुरी Fri, 10/03/2014 - 20:51
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा करण्याएवढी त्यांची (विधानांची आणि त्याहून जास्त माणसाची) लायकी नाही. त्याला एवढी किंमत देण्याचे कारण नाही. बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले.

In reply to by रामपुरी

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 22:51
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा करण्याएवढी त्यांची (विधानांची आणि त्याहून जास्त माणसाची) लायकी नाही. त्याला एवढी किंमत देण्याचे कारण नाही.
पण अशाने त्यांना वाटते कि लोक त्यांना प्रतिवाद करु शकत नाहीत.

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 21:35
>>> बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले. दिग्विजयने "ओसामाजी" असा आदरपूर्वक उल्लेख केला होता. सुशीलकुमार शिंद्यांनी "हाफिज सईद साब", "श्री हाफिअ सईद" असा आदरभाव दाखविला होता.

In reply to by काउबॉय

एकदा झाकिर भौन्नी, संजय क्षीरसागर यांच्याशी संवाद साधुन दाखवावा तरच ही इज वर्थ असे मी समजेन.
झाकिरजींना इथे बोलवा, माझी केंव्हाही तयारी आहे. रविशंकरजी वादात निष्प्रभ झालेत कारण त्यांच्याकडे `प्रेम' हा सगळ्या गोष्टींवर `एकमेव' उपाय आहे. त्यांच्या कार्याविषयी प्रश्नच नाही पण विवादात जी क्लॅरिटी लागते ती त्यांचाकडे नाही. `देव म्हणजे काय' या संकल्पनेवर उपनिषदाचा सुरेख दाखला त्यांनी सुरुवातीला दिला आहे. आणि मजा म्हणजे इस्लामचं पण तेच म्हणणं आहे ! परंतु `स्पेस अँड लव्ह' यांची त्यांना ज्याम सांगड घालता येणार नाही, कारण त्यांना स्वतःला स्पेसचा उलगडा झालेला नाही. तो जर झाला असता तर झाकिरश्रींना निरुत्तर करणं केवळ दोन मिनीटांच काम आहे. झाकिरभाईंना (सुद्धा स्पेसचा अनुभव नसला तरी) `अल्ला अरुप आहे' हा त्यांचा `एकमेव मुद्दा', कोणताही विवाद जिंकायला पुरेसा आहे. कारण स्पेसशिवाय आकाराची निर्मितीच ( थोडक्यात, हिंदूंची `देव' ही संकल्पना) असंभव आहे. झाकिरजींना निरुत्तर करायचं असेल तर एक साधा युक्तिवाद आहे, तो असा की आकाराच्या निर्मितीनं निराकार नष्ट होत नाही. (खरं तर हा मुद्दा रविशंकरजींनी मांडला होता पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःलाच त्याची खात्री नाही, त्यामुळे विवादात, ते तो पुढे नेऊ शकले नाहीत). वास्तविकात, निराकार हा आकार व्यापूनही अलिप्त आहे. तस्मात, आकार आणि निराकार दोन्ही मिळून देव आहे. निराकाराला स्वत:ला जाणायचं असेल तर आकार धारण करण्याशिवाय पर्यायच नाही. आणि मी म्हणतोयं ती उघड गोष्ट आहे, त्यासाठी कोणत्याही उपनिषदाची, वेदाची किंवा कुराणाची गरज नाही. सारं अस्तित्वच निराकार आणि आकार यांनी मिळून बनलंय. उदाहरणार्थ, बिल्डींग निराकारातच तयार होईल आणि प्रत्येक ठिकाणी स्पेस नसेल तर त्या बिल्डींगला अर्थच उरणार नाही, त्या बिल्डींगमधे तुम्ही वावरणार कसे? तद्वत, स्पेस आहे हे सिद्ध करण्यासाठी बिल्डींगची मर्यादा असावीच लागेल, बिल्डींग बांधावीच लागेल, त्याशिवाय स्पेस या `स्टँड अलोन स्थितीला' स्वतःचा उलगडा होणार नाही. थोडक्यात, अल्ला डिफाईन व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची) गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि आकाराला देव (किंवा सार्वभौम) मानणं ही हिंदूंची संकल्पना, कोणताही हिंदू धर्मग्रंथ जस्टीफाय करु शकणार नाही, कारण निराकाराशिवाय आकाराची निर्मितीच शक्य नाही. अत्यंत संक्षेपात, आकार आणि निराकार हे परास्परावलंबी आहेत, त्यामुळे दोन्ही मिळून अस्तित्त्व तयार झालंय आणि अखिल अस्तित्व हाच देव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 10/05/2014 - 01:48
पण हे सर्व मला का प्रतिसादत आहात ? अल्ला डिफाईन व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची) गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि लेट्स होप की तुम्हाला या विनोदातला विरोधाभास समजतोय.

In reply to by काउबॉय

त्याबद्दल आभार! पुन्हा असा विरोधाभास झाला तर त्याला (त्यानुसार) योग्य उत्तर मिळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 10/05/2014 - 12:10
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई || ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई || थोडक्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा.

काळा पहाड Sat, 10/04/2014 - 13:48
पण अशाने त्यांना वाटते कि लोक त्यांना प्रतिवाद करु शकत नाहीत.
अशा बाबतीत प्रतिवाद वगैरे करायचा नसतो. अमेरिकेचं उदाहरण पहा. डोस्क्यावरून पाणी जायला लागलं तर सरळ बाँब टाकून मोक्ळे होतात. या लोकांना पण तसंच करायचं असतं. सरळ एन्काऊंटर करून खलास. जा तिकडे स्वर्गात ७२ कुमारिका मिळवायला.

हुप्प्या Sun, 10/05/2014 - 08:21
ह्या माणसाचे एक गृहितक आहे. कुराणात लिहिले आहे ते आणि तेच अंतिम सत्य आहे. त्यातले काहीही कालबाह्य वा त्याज्य असूच शकत नाही. असा ग्रंथ ज्याचा मार्गदर्शक आहे तो धर्म म्हणजे इस्लाम हा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श धर्म आहे. हे सडके गृहितक केंद्रस्थानी ठेवून त्यावर अफाट पाठांतराचा आणि खोट्या विद्वत्तेचा मुलामा देऊन काही लोकांवर जोरदार प्रभाव पाडण्यात हा इसम यशस्वी झाला आहे. अरबी देशातून अशा तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी येणारा पैसा, त्यावर पोसलेले दीनदार गुंड वेळप्रसंगी विरोधी विचारांचा खातमा करायला बाह्या सरसावून तयार असतात. ह्या भांडवलावर ह्या माणसाचे दुकान तेजीत चालले आहे ह्यात शंका नाही.

नाव आडनाव Sun, 10/05/2014 - 10:06
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई || ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई || श्री श्रीं नी दिलेल्या या उत्तरापेक्षा चांगलं उत्तर असूच शकत नाही या माणसासाठी.

संचित Sun, 10/05/2014 - 14:52
विद्या विवादाय धनं मदाय, खालस्य शक्ती: परापीडनाय| साधो: परी विपरीम एतत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय || इस्लामी शक्तीचे असेच आहे, त्यांचे बल जिहाद करण्यासाठी तर विद्या आणि धन हे धर्मांतरासाठी वापरले जात आहे.

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:30
श्री.श्री मधे पिपंरी चिंचवड च्या सोन्याच्या शर्ट घालणार्‍या नगरसेवका कडे पाहुणचारासाठी आले होते. ते बघुन त्यांच्या बद्दल अजिबात आदर राहीला नाही. अश्या लोकांचा धर्म स्वार्थ आणि प्रसिद्धी इतकाच असतो.

धन्या Fri, 10/03/2014 - 15:53
तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समधून पदवी घेतली आहे का हो? स्मृती आणि विदा पृथक्करण समजावताना जेव्हा संगणकाचे उदाहरण दिले जाते तेव्हा सर्वसाधारणपणे लोक CPU हा शब्द वापरतात. इलेक्ट्रॉनिक्समधून शिक्षण झालेली व्यक्तींशिवाय सहसा कुणी ALU ही संज्ञा वापरत नाही.

In reply to by धन्या

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:18
इलेक्ट्रॉनिक्स नाही . पण विज्ञान शाखेची पदवी आहे. शिवाय अभियांत्रीकी शाखेतुन पदव्युत्तर पदवी पण आहेच की.

पैसा Fri, 10/03/2014 - 15:58
असं घडलं यात काहीच आश्चर्य वाटत नाही. नरहर कुरुंदकरांची पुस्तके वाचा म्हणजे असे का आहे या प्रश्नाची सर्व उत्तरे मिळतील.

In reply to by पैसा

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:21
नरहर कुरुंदकरांच भरपुर नाव ऐकलं पण त्यांनी लिहिलेला जास्त वाचु शकलो नाही. ( त्यांच्या जन्मगावापासुन थोड्या अंतरावर बरेच दिवस वास्तव्य असुनदेखील) सध्या तर वेळेअभावी शक्यच नाही.

काउबॉय Fri, 10/03/2014 - 16:11
Generate Organize Destroy. उत्पत्ती, स्थिती, लय. यापलिकडे कोणताही अर्थ नाही धर्म नाही. विज्ञान तर अजिबात नाही, बाकी जाणकार बोलतिलच.

प्यारे१ Fri, 10/03/2014 - 16:18
उगा काहितरीच. असे प्रचंड विद्वान, तल्लख बुद्धी, अमोघ वक्तृत्व, चारित्र्य संपन्न इ.इ.इ. लोक प्रत्येक 'कल्ट' मध्ये सापडतात. (प्रत्येक स्वल्पविरामाजागी आणि/ अथवा वाचावं) त्यांचा उपयोग ती कल्ट पुढे नेण्यासाठी होतो, केला जातो. सारासार विचार केला जावा. स्वबुद्धी वापरुन स्वकल्याण साधावं. 'खरा' मुसलमान होता आलं तर उत्तमच असेल असा प्राथमिक अंदाज आहे. अभ्यासू लोक भर घालतीलच.

In reply to by संजय क्षीरसागर

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 17:24
माफ करा मला PD मध्ये भेटले ते व्हिडीओ . लींक नाही देउ शकत. (पुण्यात असाल तर भेटा प्रत्यक्ष देतो. :) )

ह्या नाईक नावाच्या माणसाला हिंदू धर्मा विषयी एवढी साधी माहिती नाही मुस्लिम ,ख्रिस्ती व यहुदी व हिंदू धर्म ह्यांच्यात प्रमुख फरक म्हणजे ह्या तिन्ही धर्माचे प्रमुख व एकमेव ग्रथ आहेत व त्यातील शब्द हि काळ्या दगडाची रेख हिंदू धर्माला असा अधिकृत धर्म ग्रथ नाही , वेद व गीता अशी अनेक ग्रथ हे एक आपल्या धर्मात अनुकरणीय आहेत पण सक्ती नाही हा माणूस तुमच्या ऋग्वेदात स्त्रियांच्या विषयी असे लिहले आहे म्हणून महिलांनी असे वागावे असे म्हणतो ते बाष्कळ पणाचे ठरते एकदा पाकिस्तानी वाहिनीवर मुस्लिम धर्माच्या विषयी कुराणाचा दाखला देऊन एक गमतीदार गोष्ट कळली त्या बद्दल सविस्तर माहिती कोणास असेल तर जरू सांगा मी तो शब्द किंवा संकल्पनेचे नाव विसरलो पण त्या मते मुस्लिम हा ख्रिस्ती व यहुदी धर्माच्या व्यक्तीशी लग्न करू शकतो पण हिंदू नाही कारण ह्या ज्या धर्मांचा अधिकृत धर्म ग्रथ आहे त्यांच्याशी ते लग्न करू शकतात ह्यात शीख पण आले , माझ्या समजण्यात काही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करावी कारण चर्चा अत्यंत शुद्ध उर्दूत होती ,

@नाव आडनाव धन्यवाद @नाव आडनाव धन्यवाद ह्या व्याख्येत nisht हा नाईक उठसुठ वेदात हे लिहिले ह्या पानावर हे त्या पानावर ते असे सांगून उगाच डोके खातो. मात्र तो टू नेशन थिअरि मनात नाही त्याच्यामते अखंड भारत म्हणजे आजचे भारतीय मुसलमान अधिक पाकिस्तानी अधिक मुस्लिम मुसलमान व अश्या परीस्थित मुस्लिम हे प्रमुख राजकीय शक्ती म्हणून ह्या देशात उदयास आली असती जी आज तीन देशात विखुरली आहे. माझ्यामते हे तार्किक योग्य आहे पाकिस्तानी हा बांगला देशी व भारतीय मुसलमानांना पाण्यात पाहतो हा स्वानुभव आहे.

एस Fri, 10/03/2014 - 18:19
ह्या विषयावर आधी भरपूर चर्चा झाली आहे. जिज्ञासूंसाठी दुवे: "झाकिर नाईक" - प्रेषक, आनंदयात्री, Sat, 19/06/2010 "मुंबईचा संत - डॉ. झाकीर नाईक" - प्रेषक, आशु जोग, Mon, 21/05/2012 "पुण्यात धर्मांतर" - प्रेषक, गणा मास्तर, Fri, 29/05/2009

@मी मान्य करतो की डॉ. झाकिर नाईक यांना मिळालेली प्रतीभा ही दैवी आहे. पण त्यांनी ती "केवळ ईस्लामच्या वाढीसाठी न वापरता" संपुर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी वापरली पाहिजे.>>> त्यांना अस करता येण अशक्य आहे. कारण तस केल तर इस्लाम नुसार ती व्यक्ती मुस्लिम रहात नाही.

रामपुरी Fri, 10/03/2014 - 20:51
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा करण्याएवढी त्यांची (विधानांची आणि त्याहून जास्त माणसाची) लायकी नाही. त्याला एवढी किंमत देण्याचे कारण नाही. बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले.

In reply to by रामपुरी

उगा काहितरीच Fri, 10/03/2014 - 22:51
असल्या मुर्ख विधानांवर चर्चा करण्याएवढी त्यांची (विधानांची आणि त्याहून जास्त माणसाची) लायकी नाही. त्याला एवढी किंमत देण्याचे कारण नाही.
पण अशाने त्यांना वाटते कि लोक त्यांना प्रतिवाद करु शकत नाहीत.

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 21:35
>>> बाकी वर एका प्रतिसादात "झाकिरश्री" वाचून दिग्विजय सिंगचे "हाफिज सईदजी" आठवले आणि मिपाच्या भाषेत ड्वाले पाणावले. दिग्विजयने "ओसामाजी" असा आदरपूर्वक उल्लेख केला होता. सुशीलकुमार शिंद्यांनी "हाफिज सईद साब", "श्री हाफिअ सईद" असा आदरभाव दाखविला होता.

In reply to by काउबॉय

एकदा झाकिर भौन्नी, संजय क्षीरसागर यांच्याशी संवाद साधुन दाखवावा तरच ही इज वर्थ असे मी समजेन.
झाकिरजींना इथे बोलवा, माझी केंव्हाही तयारी आहे. रविशंकरजी वादात निष्प्रभ झालेत कारण त्यांच्याकडे `प्रेम' हा सगळ्या गोष्टींवर `एकमेव' उपाय आहे. त्यांच्या कार्याविषयी प्रश्नच नाही पण विवादात जी क्लॅरिटी लागते ती त्यांचाकडे नाही. `देव म्हणजे काय' या संकल्पनेवर उपनिषदाचा सुरेख दाखला त्यांनी सुरुवातीला दिला आहे. आणि मजा म्हणजे इस्लामचं पण तेच म्हणणं आहे ! परंतु `स्पेस अँड लव्ह' यांची त्यांना ज्याम सांगड घालता येणार नाही, कारण त्यांना स्वतःला स्पेसचा उलगडा झालेला नाही. तो जर झाला असता तर झाकिरश्रींना निरुत्तर करणं केवळ दोन मिनीटांच काम आहे. झाकिरभाईंना (सुद्धा स्पेसचा अनुभव नसला तरी) `अल्ला अरुप आहे' हा त्यांचा `एकमेव मुद्दा', कोणताही विवाद जिंकायला पुरेसा आहे. कारण स्पेसशिवाय आकाराची निर्मितीच ( थोडक्यात, हिंदूंची `देव' ही संकल्पना) असंभव आहे. झाकिरजींना निरुत्तर करायचं असेल तर एक साधा युक्तिवाद आहे, तो असा की आकाराच्या निर्मितीनं निराकार नष्ट होत नाही. (खरं तर हा मुद्दा रविशंकरजींनी मांडला होता पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांना स्वतःलाच त्याची खात्री नाही, त्यामुळे विवादात, ते तो पुढे नेऊ शकले नाहीत). वास्तविकात, निराकार हा आकार व्यापूनही अलिप्त आहे. तस्मात, आकार आणि निराकार दोन्ही मिळून देव आहे. निराकाराला स्वत:ला जाणायचं असेल तर आकार धारण करण्याशिवाय पर्यायच नाही. आणि मी म्हणतोयं ती उघड गोष्ट आहे, त्यासाठी कोणत्याही उपनिषदाची, वेदाची किंवा कुराणाची गरज नाही. सारं अस्तित्वच निराकार आणि आकार यांनी मिळून बनलंय. उदाहरणार्थ, बिल्डींग निराकारातच तयार होईल आणि प्रत्येक ठिकाणी स्पेस नसेल तर त्या बिल्डींगला अर्थच उरणार नाही, त्या बिल्डींगमधे तुम्ही वावरणार कसे? तद्वत, स्पेस आहे हे सिद्ध करण्यासाठी बिल्डींगची मर्यादा असावीच लागेल, बिल्डींग बांधावीच लागेल, त्याशिवाय स्पेस या `स्टँड अलोन स्थितीला' स्वतःचा उलगडा होणार नाही. थोडक्यात, अल्ला डिफाईन व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची) गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि आकाराला देव (किंवा सार्वभौम) मानणं ही हिंदूंची संकल्पना, कोणताही हिंदू धर्मग्रंथ जस्टीफाय करु शकणार नाही, कारण निराकाराशिवाय आकाराची निर्मितीच शक्य नाही. अत्यंत संक्षेपात, आकार आणि निराकार हे परास्परावलंबी आहेत, त्यामुळे दोन्ही मिळून अस्तित्त्व तयार झालंय आणि अखिल अस्तित्व हाच देव आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 10/05/2014 - 01:48
पण हे सर्व मला का प्रतिसादत आहात ? अल्ला डिफाईन व्हायला इंस्ट्रक्शन मॅन्युअल (कुराणची) गरज नाही तर त्या अमर्याद निराकारत, आकार निर्माण होण्याची गरज आहे. आणि लेट्स होप की तुम्हाला या विनोदातला विरोधाभास समजतोय.

In reply to by काउबॉय

त्याबद्दल आभार! पुन्हा असा विरोधाभास झाला तर त्याला (त्यानुसार) योग्य उत्तर मिळेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 10/05/2014 - 12:10
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई || ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई || थोडक्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा.

काळा पहाड Sat, 10/04/2014 - 13:48
पण अशाने त्यांना वाटते कि लोक त्यांना प्रतिवाद करु शकत नाहीत.
अशा बाबतीत प्रतिवाद वगैरे करायचा नसतो. अमेरिकेचं उदाहरण पहा. डोस्क्यावरून पाणी जायला लागलं तर सरळ बाँब टाकून मोक्ळे होतात. या लोकांना पण तसंच करायचं असतं. सरळ एन्काऊंटर करून खलास. जा तिकडे स्वर्गात ७२ कुमारिका मिळवायला.

हुप्प्या Sun, 10/05/2014 - 08:21
ह्या माणसाचे एक गृहितक आहे. कुराणात लिहिले आहे ते आणि तेच अंतिम सत्य आहे. त्यातले काहीही कालबाह्य वा त्याज्य असूच शकत नाही. असा ग्रंथ ज्याचा मार्गदर्शक आहे तो धर्म म्हणजे इस्लाम हा सर्वश्रेष्ठ आणि आदर्श धर्म आहे. हे सडके गृहितक केंद्रस्थानी ठेवून त्यावर अफाट पाठांतराचा आणि खोट्या विद्वत्तेचा मुलामा देऊन काही लोकांवर जोरदार प्रभाव पाडण्यात हा इसम यशस्वी झाला आहे. अरबी देशातून अशा तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी येणारा पैसा, त्यावर पोसलेले दीनदार गुंड वेळप्रसंगी विरोधी विचारांचा खातमा करायला बाह्या सरसावून तयार असतात. ह्या भांडवलावर ह्या माणसाचे दुकान तेजीत चालले आहे ह्यात शंका नाही.

नाव आडनाव Sun, 10/05/2014 - 10:06
पोथी पोथी जग मुवा | पंडीत भया न कोई || ढाई अखर प्रेम के | पढे सो पंडीत होई || श्री श्रीं नी दिलेल्या या उत्तरापेक्षा चांगलं उत्तर असूच शकत नाही या माणसासाठी.

संचित Sun, 10/05/2014 - 14:52
विद्या विवादाय धनं मदाय, खालस्य शक्ती: परापीडनाय| साधो: परी विपरीम एतत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय || इस्लामी शक्तीचे असेच आहे, त्यांचे बल जिहाद करण्यासाठी तर विद्या आणि धन हे धर्मांतरासाठी वापरले जात आहे.

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:30
श्री.श्री मधे पिपंरी चिंचवड च्या सोन्याच्या शर्ट घालणार्‍या नगरसेवका कडे पाहुणचारासाठी आले होते. ते बघुन त्यांच्या बद्दल अजिबात आदर राहीला नाही. अश्या लोकांचा धर्म स्वार्थ आणि प्रसिद्धी इतकाच असतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सदरील मुळ लेख ईंग्रजीत असुन भाषांतराच्या चुका असु शकतात) काल मित्राने डॉ. झाकिर नाईक व श्री श्री रविशंकर यांच्यात झालेल्या चर्चेचा विडीओ दिला. सदर कार्यक्रम पाहिल्यवर माझ्या मनात उठलेले विचार... कार्यक्रमाचा विषय होता: “the conecpt of god in Hinduism and Islam in the light of the sacred scriptures.” पहिली गोष्ट जी माझ्या मनात आली ती कोणत्याही व्यक्तीच्या मनात येईल ती म्हणजे डॉ. झाकिर नाईक यांची स्मरणशक्ती. कमाल आहे राव ! त्या टोपीखाली एवढा डेटा साठवन्याची. हे व्हिडीओ पहान्याच्या अगोदरच मी ठरवलं होत कि - शक्य तितकं नि:पक्षपाती राहुन व्हिडीओ पहायचे.

मेक इन इंडिया...

बाबा पाटील ·

पैसा Fri, 10/03/2014 - 15:53
अनेक वस्तूंचे सुटे भाग परदेशात तयार होतात आणि तिथून आयात केरून ती वस्तू भारतात जुळणी केले जाते. कधी परदेशस्थ कंपतीच्या भारतातल्या युनिटमधे वस्तू तयार होतात. तर कधी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय भारतात असते पण वस्तू परदेशात तयार झालेली असते. की ज्या कंपनीचा फायदा भारतातच रहातो आणि गुंतवला जातो त्या कंपन्या भारतीय म्हणाव्यात? यातल्या नेमक्या कोणत्या वस्तूला स्वदेशी म्हणावे शंकाच आहे! मला वाटतं फक्त आपण रोज जे जेवतो ते, बहुतांश कपडे आणि कुंभार इ. लोकांनी तयार केलेल्या वस्तू एवढ्याच गोष्टी संपूर्ण स्वदेशी ठरतील. बर्‍याच शंका आहेत. उत्तरे कोण देतंय बघूया!

धन्या Fri, 10/03/2014 - 15:57
बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या उत्पादनांची हल्ली लोकसत्तासारख्या मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रातही पुर्ण मुखपृष्ठ भरुन जाहीरात असते. कुणाला काही अनुभव आहे का या उत्पादनांचा?

In reply to by धन्या

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 17:46
गेल्या वर्ष भर पासून वापरीत आहे, उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट कोटीचा आहे. साबण असो वा शेम्पू त्याच दर्जाच्या बाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत किमंत जवळपास २/३ आहे. शिवाय,आवळा, ब्राह्मी,खस,बेल,पण इत्यादी शर्बते ही आहेत. शिवाय फळांचे रस इत्यादी पण आहेत. बिमार लोकांसाठी दलिया हा आरोग्यवर्धक सकाळच्या नाश्त्या साठी सर्वश्रेष्ठ पदार्थ म्हणता येईल. (यात गहू,सालीची मुगाची डाळ, बाजरा, तीळ,तांदूळ, इत्यादी असल्यामुळे संपूर्ण भोजन आहे)

In reply to by विवेकपटाईत

दालिया सोडून बाकि सगळ्या ला+++१११ दंतकांती टूथपेस्ट पण चांगली हाय! :) गेली दिड वर्ष हेच सर्व वापरून समाधानी राहिलेला - आत्मु! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संचित Sun, 10/05/2014 - 16:18
मी सुद्धा गेले २ वर्षं तेल,शाम्पू च्यवनप्राश आणि काही इतर प्रोडक्ट वापरतो आहे. बरेंच चांगले आहे. वापरताना १००% नैसर्गिक असल्याचा अनुभव होत राहतो.

In reply to by धन्या

मार्मिक गोडसे Sat, 10/04/2014 - 11:07
शरीराच्या सफाईसाठी दिव्य फार्मसीची सगळीच उत्पादने उच्च दर्जाची आहेत. आंघोळीचे साबणं व शांपू उत्तमच. अ‍ॅसिडीटीसाठी अविपत्तिकर चूर्ण व पोट सफाईसाठी हरीतकी चूर्ण मस्त व स्वस्तही. आवळा कँडी एकदा खाऊनच बघा.

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 16:07
जाहीरात श्रेष्ठ.. त्यामुळे वस्तू कुठलीही असो, जाहीरात महत्वाची. १९६५ ===> काय तुमच्या पावडरीत मीठ आहे? २०१४ ====> काय तुमच्या टूथ-पेस्ट मध्ये मीठ नाही? इथे भारतात ग्राहक हा अजगर आणि परदेशी कं. म्हणजे गारूडी... असो, अद्याप टोपाझ आणि विको वापणारा मुवि.

अजया Fri, 10/03/2014 - 16:08
मी वापरते रामदेव बाबाची बरीच प्राॅडक्ट्स.त्याची अॅलो जेल,ज्युस,फेसवाॅश,सितोपलादि चुर्ण ,बदाम तेल आणि महानारायण तेल वापरते.चांगली अाहेत.बर्याच काळापासुन वापरते अाहे.इतर बहुराष्ट्रिय कंपन्यांच्या तोडीची उत्पादनं आहेत.अजूनतरी काही त्रुटी अाढळलेली नाही.

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 16:39
मेक इन इंडिया: खरं तर हे कधीच घडायलाच हवं होतें! यामुळे एक तर जास्तीत जास्त भारतीय कामगारांना रोजगार मिळेलच, पण देशातील पैसा देशातच राहयला तर त्याचा अजून चांगला उपयोग होईल. दुसरे म्हणजे करांच्या रूपाने भारत सरकारला खूप मोठी रक्कम दर वर्षी हमखास मिळत जाईल, जी परत भारतीयांच्या कल्याणासाठी वापरता येईल. तिसरे म्हणजे या निमित्ताने बरेच अभारतीय नागरिक परत आपल्या देशात येवू शकतील, कारण येथील रोजगार क्षमता वाढलेली असेल. प्रत्येकाच्या खिशात जास्त पैसे शिल्लक राहिल्याने ती व्यक्ती जास्तीत जास्त खरेदी करून अर्थव्यवस्थेला चालना देवू शकेल. त्यामुळे अप्रत्यक्ष रोजगाराच्या (उदा: डॉक्टर, वकील, शिक्षक, वाहतूकदार,रस्ते बांधणी वगैरे) अगणित संधी तयार होतील. यात अमूल, निरमा, गोदरेज, संतूर, बबुल/डाबर, मायक्रोमॅक्स, एशियन पेन्ट्स, अरविंद, रेमंड्स सारख्या भारतीय ब्रांडला प्राधान्य दिले पाहीजे. व यात सर्व भारतीय उत्पादकांनी स्वत: पुढाकार घेवून आपल्या वस्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या पाहिजेत. पण यात पुढचे पावूल अधिक महत्त्वाचे असणार आहे ज्याची तयारी आत्तापासुनच झाली पहिजे. तयार होणाऱ्या मालाचे संशोधन स्वामित्व सुद्धा भारतीय लोकांकडे असले पाहिजे. कारण बराच पैसा "रॉंयल्टी"च्या रूपाने देशाबाहेर जात आहे. यात दोन उदाहरणे देवू इच्छितो. १) मारुती सुझुकी ची प्रत्येक कार भारतात बनवली जात असली तरी प्रत्येक कारमागे ठराविक रक्कम (जी २% ते ६% असते) सुझुकी जपानला रॉंयल्टी च्या स्वरुपात जात असते. हि रक्कम २०१३-१४ मधे रु २४८६करोड आहे. २)कोका कोलाची बाटली भारतातच जरी बनली असेल तरी प्रत्येक कोकने भरलेली बाटली बनवायचा खर्च फक्त ६० पैसे येतो. पण कोक बनवायला जो सिक्रेट फाॅर्मुला जो भारतात आयात होतो त्यासाठीच २ रुपये/बाटली दिले जातात. याव्यतिरिक्त जाहिराती साठी कितीतरी पैसा भारताबाहेर जात असतो, जो करोडोमध्ये असतो. त्यामुळे मी असे म्हणेल कि जे वस्तू/पदार्थ भारतात संशोधित आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे. असे नसले तर ते भारतात जरी बनत असतील तरी त्याचा भारतीयांना फार कमी उपयोग होतो.

In reply to by आयुर्हित

प्रदीप Fri, 10/03/2014 - 20:01
मारूती सुझुकी व कोकाकोला ह्या दोन्ही वस्तूंची संशोधने भारतात झाली असा आपला दावा आहे काय?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आयुर्हित Mon, 10/06/2014 - 21:08
पण १९९३ मध्ये पारलेने तो ब्रांड कोका कोला या अमेरिकेतील अ‍ॅटलांटा(जॉर्जिया)स्थित मुख्य कार्यालय असलेल्या विदेशी कंपनिला विकलेला आहे त्यामुळे त्याची राॅयल्टीही अमेरिकेतच जाते.

लेख व प्रतिसाद वाचतोय एक मात्र नक्की स्वदेशी चा पुरस्कार करा, त्यासाठी उत्तेजन द्या मात्र कृपा करून चीनी मालावर बहिष्कार अश्या प्रकारची विधान ह्या जागतिकीकरणाच्या काळात करू नका , उद्या भारतात बनविलेल्या अमेरिकन बाजारपेठेसाठी बनवलेले भारतातील आयटी मालावर अमेरिकेत बहिष्कार टाकला तर भारतात आपली आयटी हब टिकेल का.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:18
यातील भारतीय वस्तुंचे वर्गिकरण करता येइल काय ? १) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट्/ कोलगेट/ओरल-बी २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ संतुर्/इत्यादी ४) तेल - पॅराशुट् / बजाज अलमंड ५) हेअर जेल - सेट वेट/ पॅराशुट ६) विविध परफ्युमस ७) कॉर्न फेल्क्स ८) घरातील विजेचे दिवे ९) संसार उपयोगी वस्तु १०) वाहने ११)पेन १२) संगणक यातील ढोबळ वर्गिकरण करता येइल का ?

In reply to by बाबा पाटील

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 22:19
१) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट् २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ पाॅँडस इत्यादी ह्या वस्तु हिंदुस्तान लिवर भारतातच बनवते परंतु ह्यांचे स्वामित्व युनिलीवर ह्या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय लंडन (युनायटेड किंगडम) मध्ये आहे. कोलगेट टूथ पेस्ट/ पामोलिव साबण ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व न्यूयॉर्क स्थित कोलगेट पामोलिव विदेशी कंपनीकडे आहेत. जिलेट ब्लेड्स ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व जिलेट या बोस्टन(अमेरिका)स्थित कंपनीकडे आहेत. टाइड वाशिंग पावडर/ ओरल-बी टूथ पेस्ट/ हेड एंड शोल्डर शाम्पू/ ओले/ रिजॉइस/ लॅकोस्टे/ओल्ड स्पाइस ह्या वस्तू भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व प्रॉक्टर आणि गॅम्बल या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय सिनसिनाटी (युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) येथे आहे. केलॉग्ग्ज कॉर्नफ्लेक्स ही विदेशी कंपनीकडे आहे, ज्यांचे कार्यालय मिशिगन(युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका)येथे आहे स्कोडा, वोल्स्वॅगन, होंडा, टोयोटा, ह्युंदाई,मारुती सुझुकी ची वाहने भारतात बनतात परंतु ह्या मुळात विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्याबरोबर जॉईन्ट वेंचर आहेत. हिरो मोटर्स, टीवीएस, बजाज, टाटा, महिन्द्रा आणि महिन्द्रा, रॉयल इनफिल्ड, आयशर मोटर्स हे वाहन १००% भारतीय आहे. सेट वेट/ पॅराशुट हे ब्रांड मॅरीको या १००% भारतीय कंपनीकडे आहे. संतुर् हा ब्रांड विप्रो या १००% भारतीय कंपनीकडे आहे. मायक्रोमेक्स मोबाईल व एलसीडी, ईगल फ्लास्क, अजंता क्लॉक ह्या १००% भारतीय कंपन्या चीन/तैवान मधून सर्व वस्तू बनवून आणतात. अधिक माहिती गुगलकाका देतीलच.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:30
अहो, अशी लिस्ट काढायला गेले तर अंगावरचे कपडे पण राहणार नाहीत हो... ;) "मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे.. :)

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 22:44
भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. कपड्याचे भरपूर ब्रांड भारतीय आहेत उदा.: अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. आता अशीच वेळ आली आहे कि विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" शिवाय पर्याय नाही.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:54
मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया.. यात फरक आहे, एवढेच सांगतो. *अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. हे सर्व मेक इन इंडिया आहेत.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:58
>>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. आभारी आहे, आभारी आहे, किमान कोणाला तरी जाणवले मी भारतीय नाही आहे ;) >>>विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" कसं??? अहो जवळपास ७०-८०% विदेशी ब्रांड्स हे भारत, चीन, बंगालादेश येथे निर्माण होतात, त्यांना आधी घरी पाठवावे लागेल मग आपला "मेक इन इंडिया" लागू होईल. बर, आपण असे समजून चालू कि आपण असाही प्रयत्न केला, पण तंत्र? ते देखील बाहेरून येते.. आजच्या घडीला आपण पूर्ण भारतीय वस्तूच वापरायचे ठरवले तर "खादी"चे कपडे आणि पुन्हा १९४७ पासून सुरवात करावी लागेल.

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 23:48
विदेशी कपडे बऱ्याच वर्षांपासून भारतात बनत आहेतच की! उदा:अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे. परंतु त्यांचे सर्व उत्पादन अरविंद मिल्स भारतातच करते. वॅन हुसेन ऑस्त्रेलीयन ब्रांड आहे. या ज्ञानावर भारतीय काही मागे राहिले नाहीत. फ्लाइंग मशीन, रफ आणि टफ, एक्षस्कॅलीबर, न्यूपोर्ट, रेमंड, पार्क अवेन्यू, कलरप्लस, पॅर्क्स, लुइ फिलिप, लक्सर हे जुने व त्यातल्या त्यात अगदी नवीन सांगायचे झाले तर "कॉटन किंग" ह्याचे सारे उत्पादन १००% भारतीयच आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट: क्रीस्तजन्मापुर्वी १००० वर्षे आधी किंग सोलोमन भारतातीलच कपडे वापरत असे, तेव्हा परत एकदा भारतीयांनी आपली कला व ताकद दाखवून द्यावी.

In reply to by दशानन

अनुप ढेरे Sun, 10/05/2014 - 20:40
"मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे..
हेच म्हणतो. कुठही विका पण भारतात बनवा असा नारा आहे. भारतीय कंपन्यांच्याच वस्तू वापरा असा नाही.

निमिष ध. Fri, 10/03/2014 - 19:23
मला वाटते आहे की धागाकर्त्याचा मेक आणि मेड या मध्ये गोंधळ झालेला आहे. मेक इन इंडिया म्हणजे जे माहिती तंत्रज्ञानात झाले आहे ते बाकीच्या उद्योगांमध्ये पण व्हावे ही इच्छा. तुम्ही तुमच्या वस्तू किंवा कुठलेही उत्पादन भारतात तयार करून घ्या. काही वेबसाईट तुम्हाला पर्याय देतात - तुम्हाला काही तरी तयार करायचे आहे आणि तुमच्याकडे मनुष्यबळ नाही तर आम्ही ते दुसऱ्या देशात (इथे अपेक्षित - भारत) तयार करून देऊ. या मागे मोठा उद्देश रोजगार निर्मिती हा आहे. परंतु कॉस्ट कटिंग मध्ये कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जाऊ नये ही अपेक्षा.

In reply to by निमिष ध.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:43
भारतात रोजगार निर्मिती करणारी उत्पादने,ज्यांचा जास्तीत जास्त फायदा इथल्या अर्थव्यवस्थेला होतोय.बस इतकच अपेक्षित आहे.

बहुगुणी Sat, 10/04/2014 - 02:31
'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती काढायचा प्रयत्न केला. WM M IC आधिक माहिती इथे सापडली. वरील बरीचशी चर्चा 'भारतात उत्पादित होऊन, भारतात वापरली जाणारी उत्पादनं' अशा दिशेने चालली आहे असं वाटलं; स्वदेशीचा अभिमान ठीक आहे, पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. हा विचार असेल तर सध्या उत्पादित होणार्‍या वाहनं, कपडे, औषधे, चर्मोद्योग, हस्तकलेशी निगडित अशा वस्तू वगैरे गोष्टींपलिकडे जाऊन जागतिक बाजारपेठेसाठी भारत काय उत्पादित करू शकतो ते तपासणं महत्वाचं ठरावं. मला वाटतं यात अगदी विमानं, शस्त्रास्त्रे, जहाजं, वेगवान आधुनिक रेल्वे गाड्या, अंतराळयानं, वगैरेंपासून घरगुती वापराची उपकरणे (वॉशिंग मशिन्स, ड्रायर्स, स्वयंपाकघरातील विद्युत उपकरणें, रेफ्रिजरेटर्स, कूलर्स, कुकिंग रेंजेस, इत्यादि), लाकडी व धातूचे फर्निचर, सेमिकंडक्टर्स, औद्योगिक वापरासाठी आणि रस्ते/इमारती बांधणीसाठीची मशिनरी, agricultural harvesters तसेच ३-डी प्रिंटर्सपर्यंत अनेक उत्पादनं येऊ शकतील. फळांपासूनची उत्पादने आणि परदेशी चवीला उतरतील असे processed भारतीय खाद्यपदार्थ हेही यात अंतर्भूत होऊ शकतील. यांपैकी काहींसाठीचं तंत्रज्ञान प्रयत्नपूर्वक वर्षे आणि पैसे गुंतवून अवगत करून घ्यावं लागेल तर इतर काही उत्पादनं थोड्याच कालावधीत indigenously निर्माण करता येतील. यांतली low-hanging fruits कोणती हे ओळखणं भारतीय उद्योजकांना अवघड जाउ नये, आणि अर्थात्, जागतिक बाजारपेठेत उतरण्याआधीपासूनच दर्जाची जबरदस्त तयारी करावी लागेल हे उघडच आहे. या लेखातील प्रतिसादांत भारतातील उद्योगांची वरील दिशेने तयारी कितपत आहे ते वाचायला आवडेल.

In reply to by बहुगुणी

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 07:39
>>पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. सहमत आहे. आणि भारतात उत्पादित होऊन जगभर वापरली जाणारी उत्पादनं म्हटलं की इतरत्र उत्पादित झालेली उत्पादन भारतात वापरली जाणं हे अध्याहृतच आहे. अवांतर: चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी?

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 13:05
चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी? व्हिडीओ़कॉन चे स्वतःचे कारखाने औंरंगाबाद, भरुच, कलकत्ता, काशिपुर, हैदराबाद, बेंगलोर इत्यादी ठिकाणी आहेत. सरसकट त्यांची उत्पादने चीन मध्ये बनतात हे चुकीचे विधान झाले. व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. चीन मध्ये त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत. कंझ्युमर एलेक्ट्रॉनिक्स सेगमेंट मध्ये नविन टेक्नोलॉजी वर आधारित प्रॉडक्ट्स मध्ये काही सुट्ट्टे भाग आयात होतात. त्यामुळे अशी उत्पादने व्हिडीओ़कॉन सारख्या कंपन्या परदेशातुन (यात चीनही आले) आयात करतात. पण सरसकटपणे व्हिडीओकॉनचे उत्पादन चीन मध्ये होत नाही (मोठ्य्या प्रमाणावर तिकडे होते असेही नाही). सॅमसंग ही कोरियन कंपनी आहे. त्यांची बरीच उत्पादने चायना मधल्या त्यांच्याच कारखान्यात (आणी इतरांच्याही) तयार होउन सॅमसंग इंडिया तर्फे भारतात विकली जातात. मग सॅमसंग कोरियन कंपनी की चायनीज की भारतीय? तर कोरियनच. त्यांच्या नावाने उत्पादन विकले जात असेल आणी ती मूळ कंपनी कोरियन असेल तर त्यांचा माल तयार कुठे होतो किंवा विकला कुठे जातो हे महत्वाचे नाही तर कंपनी कुठली हे महत्वाचे.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 16:16
>>व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. तीच विशिष्ट उत्पादने स्वदेशी समजायची की विदेशी. बजाजचे कारखाने चीनमध्ये नाहीत. त्यांनी आयात केलेली उपकरणे देशी की स्वदेशी? खालच्या चित्रातले उपकरण त्यावर कुठल्याही कंपनीचे नाव असले तरी पूर्णपणे चीनमध्येच बनलेले असते. ते देशी की विदेशी? he

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 18:59
माझा उख्य उद्देश व्हिडीयोकॉनची उत्पादने चीनमध्ये तयार होतात असे सरसकट प्रतिपादन योग्य नाही त्याला होते. व्हिडीयोकॉन ही मूळ भारतीय कंपनी आहे आणि त्याची उत्पादने मुख्यत्वेकरुन भारतातच तयार होतात. काही सुट्टे भाग चीनमधुन येतात. काही उत्पादने चीनमध्ये तयार होत असतील पण व्हिडीयोकॉनच्या कारखान्यात तयार होत असतील तर ती मेड इन चायना भारतीय उत्पादने समजावीत ;). आता मुख्य धाग्याच्या विषयावर वळुयात. मेक इन इंडिया मध्ये मला वाटते भारतात "उत्पादन" होणारी असे गृहीत धरले असावे. कंपनी परदेशी असली तरी चालेल. जसे चायना मध्ये चायनीज कंपन्यांसाठी समजा २५% उत्पादन होत असेल तर चायनाबाहेरच्या मोठ्या कंपन्या उरलेले ७५% उत्पादन करत असतील (उलटेही असेल. मी फक्त उदाहरण देतो आहे). उदा. सॅम्संग, अ‍ॅप्पल, एल्जी, नोकिया सगळ्या परदेशी कंपन्या पण उत्पादन चीनमध्ये करतात. त्या चीनमध्ये उत्पादन करतात म्हणुन चीनी कंपन्या होत नाहित पण उत्पादन चीनी होते. त्याचा फायदा काही अंशी चायनाला होतो आणि काही अंशी त्या कंपन्यांना. ही दोघांसाठीही विन विन सिच्युएशन असते.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 22:33
बरोबरच आहे. मेक इन इंडिया म्हणजे भारतात बनवा; कंपनी कुठलीही असो. माझा रोख कंपन्यांची नावे घेऊन ही उत्पादने स्वदेशी आहेत असे जाहीर करणार्‍यांवर होता.

विटेकर Sat, 10/04/2014 - 05:20
"भारते एव उत्पादयिष्यामः" या मंगल निश्चयासह सीमोल्लघनासाठीं कोटि कोटि मंगल कामना !

आयुर्हित Sat, 10/04/2014 - 10:44
माझ्यामते धान्य, फलोत्पादने व खनिजद्रव्य (metal ore) हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात होतात. शेतीसोबत पशुपालन हा ही फायद्याचा पूरक व्यवसाय आहे. त्यांत जर value addition करून दहा पट जास्त भावात परदेशात विकता आले तर भारताला जास्तीत जास्त फायदा होईल असे वाटते. त्यामुळे Engineering व Food processing, Leather हे भावी काळात महत्वाचे व फायद्याचे ठरतील.

चौकटराजा Sat, 10/04/2014 - 17:15
आमच्या अल्पमतिप्रमाणे कंपनीला जिथे रोयल्टी मिळते तेथील ती कंपनी मग उत्पादन चंद्रावर का होईना. एखादी वस्तु भारतात तयार झाली का याला महत्व नाही . तिचा दर्जा काय आहे याला महत्व. उद्या केवळ लेबर स्वस्त म्हणून स्वीस कंपनी भारतात आली व येथीलच तंत्रज्ञानाचा वापर करू लागली तर त्यात काय अर्थ ?

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:26
इथे कंपनीची मालकी महत्वाची नसुन, "मेक इन इंडीया" म्हणजे, उत्पादने भारतात बनवा ( कोणीही ). त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती होइल. भारतीय कंपनीने चीन मधुन उत्पादन करुन भारतात विकले तर ते चीनी उत्पादन च ठरते. भारतीयांना रोजगार मिळत नाही. विक्रीतुन जो काही फायदा होतो तो त्या कंपनीच्या मालकांना फक्त. टाटा स्टील ने कोरस विकत घेउन चालवले, त्याचा भारतात काही फायदा झाला नाही ( कामगारांना ). मोदींना "मेक इन ईंडीया" मधे भारत हे Manufacturing Hub बनावे अशी इच्छा आहे त्या योगे रोजगार निर्मीती होइल.

पैसा Fri, 10/03/2014 - 15:53
अनेक वस्तूंचे सुटे भाग परदेशात तयार होतात आणि तिथून आयात केरून ती वस्तू भारतात जुळणी केले जाते. कधी परदेशस्थ कंपतीच्या भारतातल्या युनिटमधे वस्तू तयार होतात. तर कधी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय भारतात असते पण वस्तू परदेशात तयार झालेली असते. की ज्या कंपनीचा फायदा भारतातच रहातो आणि गुंतवला जातो त्या कंपन्या भारतीय म्हणाव्यात? यातल्या नेमक्या कोणत्या वस्तूला स्वदेशी म्हणावे शंकाच आहे! मला वाटतं फक्त आपण रोज जे जेवतो ते, बहुतांश कपडे आणि कुंभार इ. लोकांनी तयार केलेल्या वस्तू एवढ्याच गोष्टी संपूर्ण स्वदेशी ठरतील. बर्‍याच शंका आहेत. उत्तरे कोण देतंय बघूया!

धन्या Fri, 10/03/2014 - 15:57
बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या उत्पादनांची हल्ली लोकसत्तासारख्या मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रातही पुर्ण मुखपृष्ठ भरुन जाहीरात असते. कुणाला काही अनुभव आहे का या उत्पादनांचा?

In reply to by धन्या

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 17:46
गेल्या वर्ष भर पासून वापरीत आहे, उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट कोटीचा आहे. साबण असो वा शेम्पू त्याच दर्जाच्या बाहेर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत किमंत जवळपास २/३ आहे. शिवाय,आवळा, ब्राह्मी,खस,बेल,पण इत्यादी शर्बते ही आहेत. शिवाय फळांचे रस इत्यादी पण आहेत. बिमार लोकांसाठी दलिया हा आरोग्यवर्धक सकाळच्या नाश्त्या साठी सर्वश्रेष्ठ पदार्थ म्हणता येईल. (यात गहू,सालीची मुगाची डाळ, बाजरा, तीळ,तांदूळ, इत्यादी असल्यामुळे संपूर्ण भोजन आहे)

In reply to by विवेकपटाईत

दालिया सोडून बाकि सगळ्या ला+++१११ दंतकांती टूथपेस्ट पण चांगली हाय! :) गेली दिड वर्ष हेच सर्व वापरून समाधानी राहिलेला - आत्मु! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संचित Sun, 10/05/2014 - 16:18
मी सुद्धा गेले २ वर्षं तेल,शाम्पू च्यवनप्राश आणि काही इतर प्रोडक्ट वापरतो आहे. बरेंच चांगले आहे. वापरताना १००% नैसर्गिक असल्याचा अनुभव होत राहतो.

In reply to by धन्या

मार्मिक गोडसे Sat, 10/04/2014 - 11:07
शरीराच्या सफाईसाठी दिव्य फार्मसीची सगळीच उत्पादने उच्च दर्जाची आहेत. आंघोळीचे साबणं व शांपू उत्तमच. अ‍ॅसिडीटीसाठी अविपत्तिकर चूर्ण व पोट सफाईसाठी हरीतकी चूर्ण मस्त व स्वस्तही. आवळा कँडी एकदा खाऊनच बघा.

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 16:07
जाहीरात श्रेष्ठ.. त्यामुळे वस्तू कुठलीही असो, जाहीरात महत्वाची. १९६५ ===> काय तुमच्या पावडरीत मीठ आहे? २०१४ ====> काय तुमच्या टूथ-पेस्ट मध्ये मीठ नाही? इथे भारतात ग्राहक हा अजगर आणि परदेशी कं. म्हणजे गारूडी... असो, अद्याप टोपाझ आणि विको वापणारा मुवि.

अजया Fri, 10/03/2014 - 16:08
मी वापरते रामदेव बाबाची बरीच प्राॅडक्ट्स.त्याची अॅलो जेल,ज्युस,फेसवाॅश,सितोपलादि चुर्ण ,बदाम तेल आणि महानारायण तेल वापरते.चांगली अाहेत.बर्याच काळापासुन वापरते अाहे.इतर बहुराष्ट्रिय कंपन्यांच्या तोडीची उत्पादनं आहेत.अजूनतरी काही त्रुटी अाढळलेली नाही.

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 16:39
मेक इन इंडिया: खरं तर हे कधीच घडायलाच हवं होतें! यामुळे एक तर जास्तीत जास्त भारतीय कामगारांना रोजगार मिळेलच, पण देशातील पैसा देशातच राहयला तर त्याचा अजून चांगला उपयोग होईल. दुसरे म्हणजे करांच्या रूपाने भारत सरकारला खूप मोठी रक्कम दर वर्षी हमखास मिळत जाईल, जी परत भारतीयांच्या कल्याणासाठी वापरता येईल. तिसरे म्हणजे या निमित्ताने बरेच अभारतीय नागरिक परत आपल्या देशात येवू शकतील, कारण येथील रोजगार क्षमता वाढलेली असेल. प्रत्येकाच्या खिशात जास्त पैसे शिल्लक राहिल्याने ती व्यक्ती जास्तीत जास्त खरेदी करून अर्थव्यवस्थेला चालना देवू शकेल. त्यामुळे अप्रत्यक्ष रोजगाराच्या (उदा: डॉक्टर, वकील, शिक्षक, वाहतूकदार,रस्ते बांधणी वगैरे) अगणित संधी तयार होतील. यात अमूल, निरमा, गोदरेज, संतूर, बबुल/डाबर, मायक्रोमॅक्स, एशियन पेन्ट्स, अरविंद, रेमंड्स सारख्या भारतीय ब्रांडला प्राधान्य दिले पाहीजे. व यात सर्व भारतीय उत्पादकांनी स्वत: पुढाकार घेवून आपल्या वस्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या पाहिजेत. पण यात पुढचे पावूल अधिक महत्त्वाचे असणार आहे ज्याची तयारी आत्तापासुनच झाली पहिजे. तयार होणाऱ्या मालाचे संशोधन स्वामित्व सुद्धा भारतीय लोकांकडे असले पाहिजे. कारण बराच पैसा "रॉंयल्टी"च्या रूपाने देशाबाहेर जात आहे. यात दोन उदाहरणे देवू इच्छितो. १) मारुती सुझुकी ची प्रत्येक कार भारतात बनवली जात असली तरी प्रत्येक कारमागे ठराविक रक्कम (जी २% ते ६% असते) सुझुकी जपानला रॉंयल्टी च्या स्वरुपात जात असते. हि रक्कम २०१३-१४ मधे रु २४८६करोड आहे. २)कोका कोलाची बाटली भारतातच जरी बनली असेल तरी प्रत्येक कोकने भरलेली बाटली बनवायचा खर्च फक्त ६० पैसे येतो. पण कोक बनवायला जो सिक्रेट फाॅर्मुला जो भारतात आयात होतो त्यासाठीच २ रुपये/बाटली दिले जातात. याव्यतिरिक्त जाहिराती साठी कितीतरी पैसा भारताबाहेर जात असतो, जो करोडोमध्ये असतो. त्यामुळे मी असे म्हणेल कि जे वस्तू/पदार्थ भारतात संशोधित आहेत त्यांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे. असे नसले तर ते भारतात जरी बनत असतील तरी त्याचा भारतीयांना फार कमी उपयोग होतो.

In reply to by आयुर्हित

प्रदीप Fri, 10/03/2014 - 20:01
मारूती सुझुकी व कोकाकोला ह्या दोन्ही वस्तूंची संशोधने भारतात झाली असा आपला दावा आहे काय?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आयुर्हित Mon, 10/06/2014 - 21:08
पण १९९३ मध्ये पारलेने तो ब्रांड कोका कोला या अमेरिकेतील अ‍ॅटलांटा(जॉर्जिया)स्थित मुख्य कार्यालय असलेल्या विदेशी कंपनिला विकलेला आहे त्यामुळे त्याची राॅयल्टीही अमेरिकेतच जाते.

लेख व प्रतिसाद वाचतोय एक मात्र नक्की स्वदेशी चा पुरस्कार करा, त्यासाठी उत्तेजन द्या मात्र कृपा करून चीनी मालावर बहिष्कार अश्या प्रकारची विधान ह्या जागतिकीकरणाच्या काळात करू नका , उद्या भारतात बनविलेल्या अमेरिकन बाजारपेठेसाठी बनवलेले भारतातील आयटी मालावर अमेरिकेत बहिष्कार टाकला तर भारतात आपली आयटी हब टिकेल का.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:18
यातील भारतीय वस्तुंचे वर्गिकरण करता येइल काय ? १) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट्/ कोलगेट/ओरल-बी २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ संतुर्/इत्यादी ४) तेल - पॅराशुट् / बजाज अलमंड ५) हेअर जेल - सेट वेट/ पॅराशुट ६) विविध परफ्युमस ७) कॉर्न फेल्क्स ८) घरातील विजेचे दिवे ९) संसार उपयोगी वस्तु १०) वाहने ११)पेन १२) संगणक यातील ढोबळ वर्गिकरण करता येइल का ?

In reply to by बाबा पाटील

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 22:19
१) टुथ ब्रश/पेस्ट - पेप्सोडेंट् २) चहा - रेड लेबल/ ताज ३) साबण / दव्ह/पिर्र्स्/लाइफबॉय्/ पाॅँडस इत्यादी ह्या वस्तु हिंदुस्तान लिवर भारतातच बनवते परंतु ह्यांचे स्वामित्व युनिलीवर ह्या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय लंडन (युनायटेड किंगडम) मध्ये आहे. कोलगेट टूथ पेस्ट/ पामोलिव साबण ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व न्यूयॉर्क स्थित कोलगेट पामोलिव विदेशी कंपनीकडे आहेत. जिलेट ब्लेड्स ह्या वस्तु भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व जिलेट या बोस्टन(अमेरिका)स्थित कंपनीकडे आहेत. टाइड वाशिंग पावडर/ ओरल-बी टूथ पेस्ट/ हेड एंड शोल्डर शाम्पू/ ओले/ रिजॉइस/ लॅकोस्टे/ओल्ड स्पाइस ह्या वस्तू भारतातच बनवल्या जातात परंतु ह्यांचे स्वामित्व प्रॉक्टर आणि गॅम्बल या विदेशी कंपनीकडे आहेत, ज्यांचे कार्यालय सिनसिनाटी (युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) येथे आहे. केलॉग्ग्ज कॉर्नफ्लेक्स ही विदेशी कंपनीकडे आहे, ज्यांचे कार्यालय मिशिगन(युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका)येथे आहे स्कोडा, वोल्स्वॅगन, होंडा, टोयोटा, ह्युंदाई,मारुती सुझुकी ची वाहने भारतात बनतात परंतु ह्या मुळात विदेशी कंपन्याचे भारतीय कंपन्याबरोबर जॉईन्ट वेंचर आहेत. हिरो मोटर्स, टीवीएस, बजाज, टाटा, महिन्द्रा आणि महिन्द्रा, रॉयल इनफिल्ड, आयशर मोटर्स हे वाहन १००% भारतीय आहे. सेट वेट/ पॅराशुट हे ब्रांड मॅरीको या १००% भारतीय कंपनीकडे आहे. संतुर् हा ब्रांड विप्रो या १००% भारतीय कंपनीकडे आहे. मायक्रोमेक्स मोबाईल व एलसीडी, ईगल फ्लास्क, अजंता क्लॉक ह्या १००% भारतीय कंपन्या चीन/तैवान मधून सर्व वस्तू बनवून आणतात. अधिक माहिती गुगलकाका देतीलच.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:30
अहो, अशी लिस्ट काढायला गेले तर अंगावरचे कपडे पण राहणार नाहीत हो... ;) "मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे.. :)

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 22:44
भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. कपड्याचे भरपूर ब्रांड भारतीय आहेत उदा.: अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. आता अशीच वेळ आली आहे कि विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" शिवाय पर्याय नाही.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:54
मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया.. यात फरक आहे, एवढेच सांगतो. *अॅरो, रेमंड्स, दिगजाम, मयूर, सियाराम, मदुरा कोट्स. हे सर्व मेक इन इंडिया आहेत.

In reply to by आयुर्हित

दशानन Fri, 10/03/2014 - 22:58
>>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू. आभारी आहे, आभारी आहे, किमान कोणाला तरी जाणवले मी भारतीय नाही आहे ;) >>>विदेशी ब्रांड्स ला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "मेक इन इंडिया!" कसं??? अहो जवळपास ७०-८०% विदेशी ब्रांड्स हे भारत, चीन, बंगालादेश येथे निर्माण होतात, त्यांना आधी घरी पाठवावे लागेल मग आपला "मेक इन इंडिया" लागू होईल. बर, आपण असे समजून चालू कि आपण असाही प्रयत्न केला, पण तंत्र? ते देखील बाहेरून येते.. आजच्या घडीला आपण पूर्ण भारतीय वस्तूच वापरायचे ठरवले तर "खादी"चे कपडे आणि पुन्हा १९४७ पासून सुरवात करावी लागेल.

In reply to by दशानन

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 23:48
विदेशी कपडे बऱ्याच वर्षांपासून भारतात बनत आहेतच की! उदा:अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे. परंतु त्यांचे सर्व उत्पादन अरविंद मिल्स भारतातच करते. वॅन हुसेन ऑस्त्रेलीयन ब्रांड आहे. या ज्ञानावर भारतीय काही मागे राहिले नाहीत. फ्लाइंग मशीन, रफ आणि टफ, एक्षस्कॅलीबर, न्यूपोर्ट, रेमंड, पार्क अवेन्यू, कलरप्लस, पॅर्क्स, लुइ फिलिप, लक्सर हे जुने व त्यातल्या त्यात अगदी नवीन सांगायचे झाले तर "कॉटन किंग" ह्याचे सारे उत्पादन १००% भारतीयच आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट: क्रीस्तजन्मापुर्वी १००० वर्षे आधी किंग सोलोमन भारतातीलच कपडे वापरत असे, तेव्हा परत एकदा भारतीयांनी आपली कला व ताकद दाखवून द्यावी.

In reply to by दशानन

अनुप ढेरे Sun, 10/05/2014 - 20:40
"मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे..
हेच म्हणतो. कुठही विका पण भारतात बनवा असा नारा आहे. भारतीय कंपन्यांच्याच वस्तू वापरा असा नाही.

निमिष ध. Fri, 10/03/2014 - 19:23
मला वाटते आहे की धागाकर्त्याचा मेक आणि मेड या मध्ये गोंधळ झालेला आहे. मेक इन इंडिया म्हणजे जे माहिती तंत्रज्ञानात झाले आहे ते बाकीच्या उद्योगांमध्ये पण व्हावे ही इच्छा. तुम्ही तुमच्या वस्तू किंवा कुठलेही उत्पादन भारतात तयार करून घ्या. काही वेबसाईट तुम्हाला पर्याय देतात - तुम्हाला काही तरी तयार करायचे आहे आणि तुमच्याकडे मनुष्यबळ नाही तर आम्ही ते दुसऱ्या देशात (इथे अपेक्षित - भारत) तयार करून देऊ. या मागे मोठा उद्देश रोजगार निर्मिती हा आहे. परंतु कॉस्ट कटिंग मध्ये कामगारांचे हक्क पायदळी तुडवले जाऊ नये ही अपेक्षा.

In reply to by निमिष ध.

बाबा पाटील Fri, 10/03/2014 - 19:43
भारतात रोजगार निर्मिती करणारी उत्पादने,ज्यांचा जास्तीत जास्त फायदा इथल्या अर्थव्यवस्थेला होतोय.बस इतकच अपेक्षित आहे.

बहुगुणी Sat, 10/04/2014 - 02:31
'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती काढायचा प्रयत्न केला. WM M IC आधिक माहिती इथे सापडली. वरील बरीचशी चर्चा 'भारतात उत्पादित होऊन, भारतात वापरली जाणारी उत्पादनं' अशा दिशेने चालली आहे असं वाटलं; स्वदेशीचा अभिमान ठीक आहे, पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. हा विचार असेल तर सध्या उत्पादित होणार्‍या वाहनं, कपडे, औषधे, चर्मोद्योग, हस्तकलेशी निगडित अशा वस्तू वगैरे गोष्टींपलिकडे जाऊन जागतिक बाजारपेठेसाठी भारत काय उत्पादित करू शकतो ते तपासणं महत्वाचं ठरावं. मला वाटतं यात अगदी विमानं, शस्त्रास्त्रे, जहाजं, वेगवान आधुनिक रेल्वे गाड्या, अंतराळयानं, वगैरेंपासून घरगुती वापराची उपकरणे (वॉशिंग मशिन्स, ड्रायर्स, स्वयंपाकघरातील विद्युत उपकरणें, रेफ्रिजरेटर्स, कूलर्स, कुकिंग रेंजेस, इत्यादि), लाकडी व धातूचे फर्निचर, सेमिकंडक्टर्स, औद्योगिक वापरासाठी आणि रस्ते/इमारती बांधणीसाठीची मशिनरी, agricultural harvesters तसेच ३-डी प्रिंटर्सपर्यंत अनेक उत्पादनं येऊ शकतील. फळांपासूनची उत्पादने आणि परदेशी चवीला उतरतील असे processed भारतीय खाद्यपदार्थ हेही यात अंतर्भूत होऊ शकतील. यांपैकी काहींसाठीचं तंत्रज्ञान प्रयत्नपूर्वक वर्षे आणि पैसे गुंतवून अवगत करून घ्यावं लागेल तर इतर काही उत्पादनं थोड्याच कालावधीत indigenously निर्माण करता येतील. यांतली low-hanging fruits कोणती हे ओळखणं भारतीय उद्योजकांना अवघड जाउ नये, आणि अर्थात्, जागतिक बाजारपेठेत उतरण्याआधीपासूनच दर्जाची जबरदस्त तयारी करावी लागेल हे उघडच आहे. या लेखातील प्रतिसादांत भारतातील उद्योगांची वरील दिशेने तयारी कितपत आहे ते वाचायला आवडेल.

In reply to by बहुगुणी

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 07:39
>>पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. सहमत आहे. आणि भारतात उत्पादित होऊन जगभर वापरली जाणारी उत्पादनं म्हटलं की इतरत्र उत्पादित झालेली उत्पादन भारतात वापरली जाणं हे अध्याहृतच आहे. अवांतर: चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी?

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 13:05
चीन मध्ये बनलेली पण इथल्या स्थानिक कंपन्यांच्या नावे विकली जाणारी उत्पादने (उदा. व्हिडिओकॉन, बजाज) स्वदेशी म्हणावीत की विदेशी? व्हिडीओ़कॉन चे स्वतःचे कारखाने औंरंगाबाद, भरुच, कलकत्ता, काशिपुर, हैदराबाद, बेंगलोर इत्यादी ठिकाणी आहेत. सरसकट त्यांची उत्पादने चीन मध्ये बनतात हे चुकीचे विधान झाले. व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. चीन मध्ये त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत. कंझ्युमर एलेक्ट्रॉनिक्स सेगमेंट मध्ये नविन टेक्नोलॉजी वर आधारित प्रॉडक्ट्स मध्ये काही सुट्ट्टे भाग आयात होतात. त्यामुळे अशी उत्पादने व्हिडीओ़कॉन सारख्या कंपन्या परदेशातुन (यात चीनही आले) आयात करतात. पण सरसकटपणे व्हिडीओकॉनचे उत्पादन चीन मध्ये होत नाही (मोठ्य्या प्रमाणावर तिकडे होते असेही नाही). सॅमसंग ही कोरियन कंपनी आहे. त्यांची बरीच उत्पादने चायना मधल्या त्यांच्याच कारखान्यात (आणी इतरांच्याही) तयार होउन सॅमसंग इंडिया तर्फे भारतात विकली जातात. मग सॅमसंग कोरियन कंपनी की चायनीज की भारतीय? तर कोरियनच. त्यांच्या नावाने उत्पादन विकले जात असेल आणी ती मूळ कंपनी कोरियन असेल तर त्यांचा माल तयार कुठे होतो किंवा विकला कुठे जातो हे महत्वाचे नाही तर कंपनी कुठली हे महत्वाचे.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 16:16
>>व्हिडीओ़कॉन ची काही उत्पादने चीनमध्येही होतात. तीच विशिष्ट उत्पादने स्वदेशी समजायची की विदेशी. बजाजचे कारखाने चीनमध्ये नाहीत. त्यांनी आयात केलेली उपकरणे देशी की स्वदेशी? खालच्या चित्रातले उपकरण त्यावर कुठल्याही कंपनीचे नाव असले तरी पूर्णपणे चीनमध्येच बनलेले असते. ते देशी की विदेशी? he

In reply to by नितिन थत्ते

मृत्युन्जय Sat, 10/04/2014 - 18:59
माझा उख्य उद्देश व्हिडीयोकॉनची उत्पादने चीनमध्ये तयार होतात असे सरसकट प्रतिपादन योग्य नाही त्याला होते. व्हिडीयोकॉन ही मूळ भारतीय कंपनी आहे आणि त्याची उत्पादने मुख्यत्वेकरुन भारतातच तयार होतात. काही सुट्टे भाग चीनमधुन येतात. काही उत्पादने चीनमध्ये तयार होत असतील पण व्हिडीयोकॉनच्या कारखान्यात तयार होत असतील तर ती मेड इन चायना भारतीय उत्पादने समजावीत ;). आता मुख्य धाग्याच्या विषयावर वळुयात. मेक इन इंडिया मध्ये मला वाटते भारतात "उत्पादन" होणारी असे गृहीत धरले असावे. कंपनी परदेशी असली तरी चालेल. जसे चायना मध्ये चायनीज कंपन्यांसाठी समजा २५% उत्पादन होत असेल तर चायनाबाहेरच्या मोठ्या कंपन्या उरलेले ७५% उत्पादन करत असतील (उलटेही असेल. मी फक्त उदाहरण देतो आहे). उदा. सॅम्संग, अ‍ॅप्पल, एल्जी, नोकिया सगळ्या परदेशी कंपन्या पण उत्पादन चीनमध्ये करतात. त्या चीनमध्ये उत्पादन करतात म्हणुन चीनी कंपन्या होत नाहित पण उत्पादन चीनी होते. त्याचा फायदा काही अंशी चायनाला होतो आणि काही अंशी त्या कंपन्यांना. ही दोघांसाठीही विन विन सिच्युएशन असते.

In reply to by मृत्युन्जय

नितिन थत्ते Sat, 10/04/2014 - 22:33
बरोबरच आहे. मेक इन इंडिया म्हणजे भारतात बनवा; कंपनी कुठलीही असो. माझा रोख कंपन्यांची नावे घेऊन ही उत्पादने स्वदेशी आहेत असे जाहीर करणार्‍यांवर होता.

विटेकर Sat, 10/04/2014 - 05:20
"भारते एव उत्पादयिष्यामः" या मंगल निश्चयासह सीमोल्लघनासाठीं कोटि कोटि मंगल कामना !

आयुर्हित Sat, 10/04/2014 - 10:44
माझ्यामते धान्य, फलोत्पादने व खनिजद्रव्य (metal ore) हे आपल्याकडे भरपूर प्रमाणात होतात. शेतीसोबत पशुपालन हा ही फायद्याचा पूरक व्यवसाय आहे. त्यांत जर value addition करून दहा पट जास्त भावात परदेशात विकता आले तर भारताला जास्तीत जास्त फायदा होईल असे वाटते. त्यामुळे Engineering व Food processing, Leather हे भावी काळात महत्वाचे व फायद्याचे ठरतील.

चौकटराजा Sat, 10/04/2014 - 17:15
आमच्या अल्पमतिप्रमाणे कंपनीला जिथे रोयल्टी मिळते तेथील ती कंपनी मग उत्पादन चंद्रावर का होईना. एखादी वस्तु भारतात तयार झाली का याला महत्व नाही . तिचा दर्जा काय आहे याला महत्व. उद्या केवळ लेबर स्वस्त म्हणून स्वीस कंपनी भारतात आली व येथीलच तंत्रज्ञानाचा वापर करू लागली तर त्यात काय अर्थ ?

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 12:26
इथे कंपनीची मालकी महत्वाची नसुन, "मेक इन इंडीया" म्हणजे, उत्पादने भारतात बनवा ( कोणीही ). त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती होइल. भारतीय कंपनीने चीन मधुन उत्पादन करुन भारतात विकले तर ते चीनी उत्पादन च ठरते. भारतीयांना रोजगार मिळत नाही. विक्रीतुन जो काही फायदा होतो तो त्या कंपनीच्या मालकांना फक्त. टाटा स्टील ने कोरस विकत घेउन चालवले, त्याचा भारतात काही फायदा झाला नाही ( कामगारांना ). मोदींना "मेक इन ईंडीया" मधे भारत हे Manufacturing Hub बनावे अशी इच्छा आहे त्या योगे रोजगार निर्मीती होइल.
मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्‍याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे. जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

स्पार्टाकस ·

एस Fri, 10/03/2014 - 11:36
प्रत्येक भागात इतकी बेटं, खाड्या, समुद्र आणि प्रदेशांची नावे आहेत की काय कुठे होते ते आठवतच नाही. एकूणच वाचक ब्लँक होऊन जातो. तरी प्रत्येक भागाच्या सुरूवातीला नॉर्थवेस्ट पॅसेजचा नकाशा देऊन त्या-त्या लेखात उल्लेख आलेल्या भूभागांची नावे दाखवल्यास संदर्भ व्यवस्थित लागतील. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणेच.

एस Fri, 10/03/2014 - 11:36
प्रत्येक भागात इतकी बेटं, खाड्या, समुद्र आणि प्रदेशांची नावे आहेत की काय कुठे होते ते आठवतच नाही. एकूणच वाचक ब्लँक होऊन जातो. तरी प्रत्येक भागाच्या सुरूवातीला नॉर्थवेस्ट पॅसेजचा नकाशा देऊन त्या-त्या लेखात उल्लेख आलेल्या भूभागांची नावे दाखवल्यास संदर्भ व्यवस्थित लागतील. बाकी हाही भाग नेहमीप्रमाणेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला! २० नोव्हेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी ग्जो वर ब्रेकफास्टच्या तयारीत असतानाच एक एस्कीमो त्यांच्या भेटीला आला.

बँग बँग

श्रीरंग ·

खटपट्या Fri, 10/03/2014 - 08:01
बरे झाले सांगितलेत.
आज पहिल्याच दिवशी पुण्यातल्या मुल्टिप्लेक्समध्ये अर्ध्याहून कमी भरलेल्या हॉलमध्ये बँग बँग बघितला.
तुम्ही पुण्यात आहात ?

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 08:43
सदर लेखन परिक्षण म्हणून आवडले. तुमच्या लेखणीतून उतरलेलं एखाद्या दर्जेदार चित्रपटाचं परिक्षण वाचायला आवडेल. चित्रपट जुना असला तरी चालेल.

सर्वसाक्षी Fri, 10/03/2014 - 11:48
(त्याचा कराराशी काय संबंध? त्या कराराचा उल्लेख पुढे संपूर्ण चित्रपटात का नाही? वगैरे बावळट प्रश्न विचारायचे नाहीत)
संबंध आहे ना भाऊ! काय प्रचंड बुद्धिमत्ता वापरल्ये तो प्ल्यान बनवायला. भारत-ईंग्लंड यांत त्वरित गुन्हेगार हस्तांतरणाचा करार होऊ नये म्हणुन कोहिनूर एका भारतियाकरवी चोरुन घ्यायचा, भारतात आणायचा. अर्थातच इंग्लंड तो परत मागणार. मग भारतातले लोक 'कोहिनूर आमचाच होता, तुम्ही एकेकाळी आमच्याकडुन ढापला होतात आज तो दुसर्‍या कुणीतरी ढापुन इथे आणला' असे म्हणत कोहिनूर परत करायला भारत सरकारला विरोध करणार मग त्या मुद्द्यावरुन नवा करार फिसकटणार. आता तो हिरा चोराकडुन अतिरेकी पैशाच्या बदल्यात मिळवणार मग भारत सरकार तो परत करणार कसा आणि कुठुन? - हे असे प्रश्न मनात आणु नयेत. आणि भाउ, तुम्ही लोकांना अफलातुन गमती जमती सांगितल्याच नाहीत! उदाहरणार्थ - समुद्रमंथनातुन वर येणार्‍या रत्नागत अचानक समुद्रातुन प्रकट होणारा हृतिक, आंतरराष्ट्रियभ्रमणसेवा कार्यान्वित केल्याविना आणि बेटावर कसलीही यंत्रणा नसता कतरिनाने दादीला केलेला कॉल, वगैरे वगैरे एक चांगली गोष्ट सांगायची विसरलात - 'एकात्मका'. अतिरेकी टोळीत मुसलमान, ख्रिस्ती, काळे, गोरे सगळे एकदिलाने काम करतात. जय जगत!

काउबॉय Fri, 10/03/2014 - 12:33
मायला सुपर हीरो च्या वर... नायकाला चायलेंज म्हणून काहीच नाही पण डियाज सोबतचि ठीक ठाक केमिस्ट्री म्हणून चित्रपट सुसह्य वाटला होता अर्थात त्यात बालिशपण होतेच आता तर त्याचा बोलीवुड अवतार बांग बांग बापरे...! ह्रितिक मधील नाविन्य संपले आहे ही इज स्टक एट इनोवेटर डायलेम्मा :(

In reply to by काउबॉय

काउबॉय Sat, 10/04/2014 - 01:20
रिव्हु जेवडे वाईट आहेत तितका खराब अजिबात नाही. धूम 3 व किक पेक्षा 90 पटीने चांगला आहे. कटरीना तर जबरा. लिप लॉक अपेक्षेइतका लांबलचक नसला तरी पुरेसा रोचक. आणि महत्वाचे म्हणजे हां हिरे चोरीवर अजिबात नाही. किंम्भुना कसल्याच चोरिवर हा चित्रपट नाही. 1 टाईम वोच. बाकी ह्रितिक मधील नाविन्य संपले आह. तोच तोच पणा जानवतों

उदयन Fri, 10/03/2014 - 13:31
रीमेक पेक्षा क्नाईट अ‍ॅण्ड डे

हिंदीत भाषांतर करुन रिलीज केला असता तरी चालले असते

In reply to by प्यारे१

रेवती Fri, 10/03/2014 - 16:42
जैसा दिखताय वैसा नही होताय ना प्यारेअंकल! लैच चकाचक काही समोर आलं की आपण सावध होतो त्यातला प्रकार! वाईट फक्त याचं वाटतं की कोट्यावधी रुपये कशावर उधळायचे याचे तारतम्य नाही, देशापरदेशात हा चित्रपट पाहणार्‍यांची संख्या इतकी आहे की वसूली होण्याची शक्यताच अधिक!

In reply to by रेवती

प्यारे१ Fri, 10/03/2014 - 16:52
पैसे देऊन चित्रपट बघायचे असतात ऐसा कौन बोला जी तुमे? टोरेन्ट किस काम का फिर???? अनेक वर्षात चित्रपटगृहात चित्रपट पाहिला असे मज स्मरत नाही.

अंतु बर्वा Fri, 10/03/2014 - 19:53
टिपः मी चित्रपट पाहिलेला नाही, बघेनच याची ग्यारंटी नाही.. (आणी मि ह्रुतिकचा मोठ्ठा फ्यानही नाही :-)) मला एका गोष्टीचं राहुन राहुन आश्चर्य वाटतं, मिशन ईम्पॉसिबल किंवा कुठलाही बाँडपट घ्या. नायकाला हार्डली एखादी गोळी लागते.. तीही दंडात वगैरे. या चित्रपटात सुद्धा अशाच प्रकारची अचाट साहसी द्रुष्ये पहावयास मिळतात. तरीही यांचा स्वताचा असा चाहता ग्रुप आहेच. मुळात चित्रपट पहायला माणुस का जातो? फिक्शन साहित्य का वाचतो? मनोरंजन म्हणुनच ना? मग सर्व काही कॉमन माणसा सारख असाव असा अट्टहास का? त्यासाठी बाकी वेगळ्या जॉनरचे चित्रपट आहेत की... एकीकडे आपल्याकडे हॉलीवुडच्या तोडीचे चित्रपट बनत नाहीत असं म्हणुन दुसरीकडे असं कसं कुणी चालत्या गाडीतुन ट्रेन मधे उडी मारु शकेल? असं म्हणायचं. अ‍ॅक्शन फिल्म जॉनरचा चित्रपट असेल आणी हिरोला दोन चार व्हीलनला झोपवता येत नसेल तर काय फायदा? मला एवढचं म्हणायचय की एकदा का मसाला अ‍ॅक्शन चित्रपट आहे, हे अ‍ॅक्सेप्ट करुन मग जर चित्रपट पाहीला (स्पेशली जर खिशाला चाट लावुन पहात असाल तर!) तर तो जास्त एन्जॉय करता येउ शकेल.

पैसा Fri, 10/03/2014 - 22:13
खतरनाक परीक्षण! हृतिक रोशनला बघायला लोक पैशे देऊन का जातात हे आजपर्यंत कळलेलं नाही!

कपिलमुनी Sat, 10/04/2014 - 10:22
३ गोळ्यांपैकी एक गोळी लागून नायक १० मिनिटात मेला तर कोन बघणार ? चित्रपट हे वास्तवापासून दूर जाउन मनोरंजनाचे साधन आहे. त्याच दृष्टीकोनातून बघायचे.

In reply to by कपिलमुनी

नाव आडनाव Sat, 10/04/2014 - 11:09
:) माझ्या लहानपणी एक चित्रपट बघत असतांना नायकाला गोळी लागल्याचं एक दॄश्य होतं. मी वडीलांना विचारलं - आता? हा भाउ तर मेला? त्यांनी सांगितलं नायक मरत नसतो, नाही तर चित्रपट पुढे कोण बघणार? आणी खरंचच हा भाउ पुढच्या दॄश्यात उठून उभा :) तेंव्हा पासून माझा कन्सेप्ट पक्का झाला - चित्रपटाच्या सुरवातीला तरी नायक मरत नसतो :) (आराधना टाइप चित्रपट सोडले तर). नायकाच्या बापाचं मात्र एव्हढं नशीब नसतं. नायकाचा बाप बरेचदा भिंती वरच टांगलेला असतो :) नायकाच्या गाडी ला कधी अपघात झाला तर जंगलातले आदिवासी बांधव याला वाचवायची जवाबदारी घेतात, घरीच असेल तर नायकाची आई / नायीका देवाला उपकार केल्यासारखं गाणं म्हणून ब्लॅकमेल करायला तयार, नायक दवाखण्यात असेल तर रक्त द्यायला एक तरूण येतो आणी कळतं तो तरूण म्हणजे नायकाचा भाऊ आहे - आता एव्हढं सगळं असेल तर त्या बिचार्‍या नायकाची काय हिम्मत मरायची :)

तुषार काळभोर Sat, 10/04/2014 - 12:27
कारण बहुतेक चित्रपटकर्त्यांची (दिग्दर्शक/निर्माते/संकलक्/पटकथालेखक्/सिनेमॅटोग्राफर) बौद्धिक.मानसिक.वैचारिक पातळी तेव्ह्ढी नसावी. उदा. धूम२: सुरुवातीचा रेल्वेचा सेक्वेन्स. हृतिक रेल्वेच्या मागे घसरत जात असतो (रेल्वेला दोरी बांधून). रेल्वेवर एक माणूस उभा आहे जो शॉटगनने त्याला गोळ्या घालतोय. गोळ्या चुकवण्यासाठी हृतिक रुळांच्या डावी-उजवीकडे उड्या मारतोय. आणि तो वरचा माणूस हृतिक दुसर्‍या बाजूला जाऊन सेटल झाल्यानंतर ( अरेच्चा!! हा आता तर उजवीकडे होता, डावीकडे कधी गेला?!?!) असा विचार करत मग त्याची शॉटगन दुसर्‍याबाजूला वळवतो.

चिगो Sat, 10/04/2014 - 22:06
पाहीला.. "नाईट अँड डे"चा रिमेक असल्याने आणि तो मारधाडपट असल्याचे माहीत असल्याने फार अपेक्षा नव्हत्याच. पण इंग्रजी अवताराच्या तुलनेत लैच ढिला वाटला चित्रपट.. आणि मुख्य म्हणजे, ह्या लोकांनी कधी देहरादून कधी पाहीलं की नाही? बर्फ आणि तो ही ए ऽ ऽ वढा देहरादूनमध्ये? च्यामारी, काय बी येडं बनवता का राव..

जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही मोठ्या बजेट चा सिनेमा त्याचे परीक्षण किंवा ज्यांनी तो पहिला आहे त्यांच्याकडून माहिती न घेता नित्यानियामानाने पहिल्या विक एंड मधेच सिनेमा पहिलाच पाहिजे ह्या न्यायाने आपला खिसा खाली करतात व त्यातील काही जण तो सिनेमा किती भंगार आहे हे सांगतांना पुढच्या खेपेस असा शिनेमा आला तर पुढच्यास ठेस मागचा दीड शहाणा ह्या उक्ती नुसार परत पहिला जातात. मग अश्या सिनेमांनी कोट्यावधी गल्ला भरवला तर त्यात नवल ते काय. मुळात सिनेमा पाहणे हे लोकांच्या आजकाल जीवनशैलीचा अविभाज्य झाले आहे. तो कसाही असो , आणि म्हणूनच दिवसाला ५ ते ७ शो लागत असल्याने प्रत्येक शो हाउस फुल झाला नाही तरी पैसा कमावला जातो. त्यापेक्ष्या हैदर पहा , तो तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही , त्यांतील आशयाशी विषयाची तुम्ही सहमत व्हाल किंवा नाही पण थेटर मधून एक अस्वस्थ करणारा अनुभव घेऊन बाहेर याल , काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान मिळाले असते, लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते, आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते, आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.
चोख !!!

समीरसूर Mon, 10/06/2014 - 11:48
छान परीक्षण! :-) बघायला जाणारच नव्हतो आता तर अ‍ॅफेडेवीट करून सांगीन की बघणार नाही. 'हैदर' पाहिला का कुणी? विशाल भारद्वाजचे चित्रपट मला अजिबात आवडत नाहीत. 'मटरू की बिजली का मंडोला' सारखी नावे जो चित्रपटांना देतो त्याला चित्रपटाच्या मार्केटिंगमधलं ओ की ठो कळत नसावं अशी माझी खात्री आहे. 'ओमकारा'चं कौतुक झालं होतं पण मला १० मिनिटेदेखील बघवला गेला नाही 'ओमकारा'. शाहिद कपूर आवडत नसल्याने आणि विशाल भारद्वाजचा असल्याने 'हैदर'देखील पाहणार नाहीये.

पिलीयन रायडर Mon, 10/06/2014 - 12:34
समीरसुर तुम्ही इतक्या वेळा विचारताय म्हणुन सांगते.. "हो हो..मी पाहिला हैदर!!" मला तरी ठिक वाटला.. सगळ्यांचा अभिनय खरंच छान झाला आहे.. अगदी शाहीदचा सुद्धा... गाणी सुंदर आहेत (श्रद्धा कपुर आणि शाहिदचं एक गाणं घुसडलं आहे ज्यानी अगदीच रसभंग होतो..) हॅम्लेटचा प्लॉट काश्मिरच्या पार्श्वभुमीवर जमला आहे.. पण पण पण... अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं.. मध्यंतर होताना एकदम कलाटणी मिळाल्या सारखं वाटतं.. आपण एकदम सरसावुन बसतो की आता काहीतरी लय भारी होणारे.. पण तसं काही होत नाही.. अत्यंत रटाळपणे पिक्चर पुढे जातो.. खुप उलगडुन दाखवायचं असेल कदाचित दिग्दर्शकाला.. गाणी आवडली मला.. ठेका धरायला लावणारी आहेत.. शाहिदचा डान्सही सुंदरच.. संवादही उत्तम जमलेत.. शाहिद त्याच्या प्रेयसीला मनातला गोंधळ बोलुन दाखवताना "To be or not to be.." सारखी जी कविता हिंदीत म्हणतो तो प्रसंग शाहिदला जमेल असं मला वाटलं नव्हतं.. पण जमलाय.. चौकात उभं राहुन तो वेड्या सारखं बोलत असतो ते ही त्याला जमलय... एकंदरीत खुप लांबल्याने शेवट परिणामकारक होत नाही.. आणि नंतर चित्रपट फारसा लक्षातही रहात नाही... चित्रपटात अजुन काही फिलोसोफिकल अँगल असल्यास मज अल्पबुद्धी प्राण्याला समजावुन सांगावा...

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Mon, 10/06/2014 - 13:53
+१११ संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. >>> अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं.. +१११ शेक्सपिअर नि इतरदेखील लेखकांच्या लिखाणांचं भारतीयकरण छान जमवतो विशाल भारद्वाज. ओमकारा बोअर झाला म्हणून आवडला नाही म्हणणारे समीरसूर पहिलेच दिसले.

In reply to by प्यारे१

समीरसूर Mon, 10/06/2014 - 15:32
हो, खरं आहे. 'ओमकारा' बहुतेक सगळ्यांना आवडला होता. मग बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप झाला होता हे मला पडलेलं कोडं आहे. मेरे को नही झेप्या...कारणं तिच, संथपणा, रटाळपणा, मंदगती...

In reply to by समीरसूर

प्यारे१ Mon, 10/06/2014 - 15:49
ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची भाषा 'वंगाळ' होती. सहकुटुंब बघायला जाण्यासारखी नव्हती. बाकी चित्रपट फ्लॉप आणि हीट ही सगळी बकवास आहे. सांडांच्या भंकस ला ३५० च्या वर कोटीची कमाई आणि खरंच चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नसणं हे आपल्याकडं सर्रास चालतं. आपल्याकडं हिरोचं शेवटाला जिवंत राहणं हे चित्रपट यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक म्हणून गणलं जावं. शेक्सपिअरचे नायक मरतात त्यामुळं त्याच्या अडॅप्टेशनमधले विशाल भारद्वाजचे नायक पण मरतात. चित्रपट कसा 'यशस्वी' व्हावा बरं?

In reply to by प्यारे१

समीरसूर Mon, 10/06/2014 - 16:42
पण काही ऑफबीट चित्रपट बर्‍यापैकी चालतातदेखील...'ब्लॅक' चालला होता ('ब्लॅक' मला स्वतःला आवडला नव्हता). 'प्रतिघात', 'अंकुश' थोडे वेगळे होते पण चालले होते. सादरीकरण चांगले असेल तर चित्रपट चालण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात असे वाटते. 'अर्थ' चालला होता. चित्रपटाच्या प्रसंगांमध्ये ठासून भरलेली उत्सुकता हे एक मुख्य कारण होते. कथा-पटकथा निश्चितच चांगली होती. वेग, घटनांची संख्या टिपिकल मसाला चित्रपटाच्या तुलनेत खूपच कमी होती. पण बघतांना कंटाळा येत नाही. चित्रपट चालला म्हणजे चांगलाच असतो असं नाही पण जास्तीत जास्त लोकांना तो आवडलेला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. चित्रपट चालला नाही म्हणजे तो चांगला असतो असंही नाही. पुरस्कार मिळाले म्हणजे चित्रपट चांगला असतो असंही नाही. ठरवून पुरस्कारांसाठी बनवलेल्या चित्रपटांची उदाहरणे (सिंधुताई सपकाळ, जोगवा) कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 16:52
तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा हीट सिनेमा समजला जातो, म्हणजे निर्मात्याला दुप्पट पैसे मिळवुन देणारा. आणि त्याला चॅनेल्स वर पण चांगली मागणी होती.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Tue, 10/07/2014 - 10:30
माझी माहिती चुकीची असू शकेल. जालावर काही ठिकाणी तो फ्लॉप तर काही ठिकाणी कमिशन अर्नर (बहुधा खर्च जेमतेम वसूल करणारा) तर काही ठिकाणी बर्‍यापैकी यशस्वी अशी माहिती मिळाली. अगदी ठोस 'यशस्वी' किंवा 'हिट' असं कुठेच दिसलं नाही. विकीपीडियावर 'ओमकारा' परदेशात यशस्वी आणि भारतात बर्‍यापैकी यशस्वी असं दिलेलं आहे. म्हणजे निर्भेळ आणि नि:संशय यश (जसं 'धूम ३' किंवा 'दबंग' किंवा 'रावडी राठोड' यांना मिळालं) तसं फारसं दिसलं नाही. असो.

In reply to by पिलीयन रायडर

समीरसूर Mon, 10/06/2014 - 15:30
म्हणजे माझं विशालच्या चित्रपटांचं निरीक्षण खरं आहे तर. पकाऊ पिक्चर्स बनवतो तो. ;-) 'हैदर' यादीतून बाद! फालतू रटाळ पिक्चर बघून डोक्याला शॉट कोण लावून घेईल? आधीच 'फॅनी'चा कंटाळा अजून उतरलेला नाहीये. पिक्चर असा पाहिजे की स्टार्ट टू एंड प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला पाहिजे. प्रेक्षक पूर्णपणे त्या चित्रपटाच्या कथेत रमला पाहिजे, रंगला पाहिजे. आता काय होणार असा प्रश्न त्याला पडला पाहिजे किंवा काय होणार हे माहिती असूनही ते कसं होणार हा प्रश्न पडला पाहिजे. बघतांना मजा आला पाहिजे...गेल्या काही वर्षात 'जॉनी गद्दार' आणि 'तलाश' हे चित्रपट मला तसे वाटले. बाकी 'चेन्नई एक्स्प्रेस' (धमाल कॉमेडी जॉनर) पण मला मजेदार वाटला होता.

In reply to by समीरसूर

काउबॉय Mon, 10/06/2014 - 16:55
पूर्वी सारखी ती आता इंडी राहिलेली नाही. अगदी फुल्फ्लेज व्यावसायिक झाली आहे बँका कर्ज देतात, सुरेख मार्केटिंग आहे दर्जेदार तांत्रिक बाजू आहेत ताकतवान अभिनेतेही आहेत मग इतक सगळ जुळुन आल्यावर प्रत्येक चित्रपट निव्वळ स्टार पावर वर का विसंबुन आहे त्यापेक्षा दिक्शिणेत जास्त चांगले चित्रपट बनतात. आणि तो शंकर डायरेक्टर तर जबराच.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर Tue, 10/07/2014 - 11:16
एक महत्वाचं सांगायचं राहिलं... भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे... किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेले.. मुळात एवढं दाखवत बसण्याची गरज होती का हा एक प्रश्न आहेच..

In reply to by पिलीयन रायडर

@भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे.. हे तुम्हाला अतिरंजित वाटले असेल पण असे होत नाही असे आपण कसे म्हणू शकतो. आपणास उलटतपासणी कशी घेतात ह्याची ठोस माहिती आहे का दहशतवाद जेव्हा जगात सुरु झाला तेव्हा त्याच्याशी कसे लढ्याचे ह्याबाबत अनेक मते जगभरातील राष्ट्रात सैन्यात होता , हे छुपे युद्ध स्थानिक लोकांच्या सहानभूती व त्यांना भीती व अन्य मार्गाने हे दहशतवादी लढतात , त्यांच्यालेखी मानवाधिकार वैगैरे प्रकार अस्तित्वात नसतात त्यामुळे जगभरातील प्रत्येक सैन्य जे दहशतवादाची युद्ध लढले तेथे मानवाधिकाराचे हनन झाल्याचे प्रकार घडले , मुल मुद्दा असा कि दहशत वाद्यांना हे अधिकार लागू होतात का आणि महत्वाचे म्हणजे हि लोक स्थानिक माणसात एवढे बेमालून मिसळतात आणि स्लीपर सेल बनवतात की त्यांना शोधणे कठीण होते त्यामुळे खूपदा सुक्या सोबत ओले जळते. भारताशी लोकशाही प्रगल्भ आहे म्हणूनच एखाद्या मुद्द्यांवर दोन्ही अंगाने विचार केला जातो , ह्या आधी दिल से मध्ये मनी ने आपले सैनिक नायिकेवर तिच्या गावातील अनेक मुलींवर बलात्कार करतांना दाखवले होते , तेन्गो चार्ली मध्ये बॉबी देवेल आपल्या सैनिक मित्राला बलात्कार करतांना पाहून गोळ्या घालतो , असे सिनेमे आपल्या कडे चालत नाहीत कारण नेते भ्रष्ट असले तरी जवान मात्र तसे नाही अशी आपल्याकडे सगळ्याची कल्पना आहे , पण शेवटी ती सुद्धा मनसे आहेत , सतत ताणतणाव व इतर अनेक कारणांनी ते खुपदा मानसिक रोगी होतात ,, डॉ खरे ह्या बाबत अधिक सांगतील.

In reply to by निनाद मुक्काम …

पिलीयन रायडर Wed, 10/08/2014 - 10:22
हे राहिलं वाटतं वाचायचं..
किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेले
आपले सैन्य दहशतवाद्यांना "या..या..बसा... कसं काय बरंय ना.." अशा गप्पा मारत त्यांची उलटतपासणी करत असेल अशा माझ्याही काही भाबड्या कल्पना नाहीत.. त्यामुळे तुम्ही जे जे काही वर लिहीलय ते मलाही माहिती आहे.. माझा मुद्दा असा होता की, मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते.. शिवाय एवढ्या डीटेलिंगची गरज खरच होती का हा ही प्रश्न मला पडला... अर्थात परत.. ही माझी मतं आहेत.. माझ्या अकलेच्या आवाक्याप्रमाणे बनवलेली... हेच्च सत्यच आहेच असा माझा काहिही अट्टाहास नाही...

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Wed, 10/08/2014 - 10:36
मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते..
भारतीय सिनेमासृष्टीचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि तिथे येणारा मुबलक पैसा याबद्दलच्या बातम्या आणि कथा वाचल्या तर याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

काउबॉय Wed, 10/08/2014 - 14:09
इथे गायब का केले जात नाहित ? का फक्त म्हवडयाचे(हां कोण?) धागे भिंग लाउन तपासले जातात ? असो कश्मीर मधील प्रत्येक कृतिला 90 च्या दशकातील विस्थापितांची व ज्या प्रकारे विस्थापन लादले याचीकाळी किनार असावी अर्थातच यावर कोणत्याही मानवहक्क संबंधितानी आवाजही उठवला नसेल.असो हैदर बघितला नाही आणि बघायची इच्छाही नाही. ओम्कारात बरिच शिविगाळ आहे ऐकले होते म्हणून बघायला गेलो. यापेक्षा कहोना प्यार है समाजातिल ज्वलंत प्रश्नाची योग्य हाताळणी करतो असे राहून र्राहून मनापासून वाटते.

रेवती Mon, 10/06/2014 - 15:34
मी हैदर बघणार नाही पण खूबसुरत बघून मोठी चूक केलीये. सोनम कापूर तशीही आवडत नाही पण रेखाच्या पूर्वीच्या खूबसुरतशी काही साधर्म्य असेल म्हणून बघितला अन शिनेमाच्या मध्येच झोप लागली.

रेवती Mon, 10/06/2014 - 18:46
मलाही ओमकारा अजूनही समजला नाहीये (मी शेवटचा अर्धा बघितलाय). त्यातील एक गाणे आवडते, कुठले ते लगेच आठवत नाही आता पण श्रवणीय आहे. ओ पिहू रे.....असं काहीतरी आहे त्यात.

In reply to by रेवती

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:50
सोप्पा आहे हो! शेक्सपिअरच्या ओथेल्लोचं भारतीयकरण विशाल भारद्वाज नं केलंय. उत्तरप्रदेशच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर. एक गुंड राजकारणाच्या वाटेवर जात असताना त्याची जागा 'बाहुबली' म्हणून घेताना एका जुन्या निष्ठावंताला (सैफ अलि) डावललं जातं नि तो सूड घेण्यासाठी नायकाच्या मनात नायिका (करीना) आणि नवीन बाहुबली (विवेक ओबेरॉय) ह्यांच्या संबंधाबद्दल संशय पेरतो. ओथेल्लो मधला नायिकेचा रुमाल इथं कंबरेचा हार की काय म्हणतात तो बनला आहे. 'जो अपने बाप की सगी ना हो सकी वो तेरी क्या होगी' असा नायिकेच्या वडलांचा डायलॉग हे ह्या संशयाचं मूळ. थोडक्यात साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रूण.

खटपट्या Fri, 10/03/2014 - 08:01
बरे झाले सांगितलेत.
आज पहिल्याच दिवशी पुण्यातल्या मुल्टिप्लेक्समध्ये अर्ध्याहून कमी भरलेल्या हॉलमध्ये बँग बँग बघितला.
तुम्ही पुण्यात आहात ?

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 08:43
सदर लेखन परिक्षण म्हणून आवडले. तुमच्या लेखणीतून उतरलेलं एखाद्या दर्जेदार चित्रपटाचं परिक्षण वाचायला आवडेल. चित्रपट जुना असला तरी चालेल.

सर्वसाक्षी Fri, 10/03/2014 - 11:48
(त्याचा कराराशी काय संबंध? त्या कराराचा उल्लेख पुढे संपूर्ण चित्रपटात का नाही? वगैरे बावळट प्रश्न विचारायचे नाहीत)
संबंध आहे ना भाऊ! काय प्रचंड बुद्धिमत्ता वापरल्ये तो प्ल्यान बनवायला. भारत-ईंग्लंड यांत त्वरित गुन्हेगार हस्तांतरणाचा करार होऊ नये म्हणुन कोहिनूर एका भारतियाकरवी चोरुन घ्यायचा, भारतात आणायचा. अर्थातच इंग्लंड तो परत मागणार. मग भारतातले लोक 'कोहिनूर आमचाच होता, तुम्ही एकेकाळी आमच्याकडुन ढापला होतात आज तो दुसर्‍या कुणीतरी ढापुन इथे आणला' असे म्हणत कोहिनूर परत करायला भारत सरकारला विरोध करणार मग त्या मुद्द्यावरुन नवा करार फिसकटणार. आता तो हिरा चोराकडुन अतिरेकी पैशाच्या बदल्यात मिळवणार मग भारत सरकार तो परत करणार कसा आणि कुठुन? - हे असे प्रश्न मनात आणु नयेत. आणि भाउ, तुम्ही लोकांना अफलातुन गमती जमती सांगितल्याच नाहीत! उदाहरणार्थ - समुद्रमंथनातुन वर येणार्‍या रत्नागत अचानक समुद्रातुन प्रकट होणारा हृतिक, आंतरराष्ट्रियभ्रमणसेवा कार्यान्वित केल्याविना आणि बेटावर कसलीही यंत्रणा नसता कतरिनाने दादीला केलेला कॉल, वगैरे वगैरे एक चांगली गोष्ट सांगायची विसरलात - 'एकात्मका'. अतिरेकी टोळीत मुसलमान, ख्रिस्ती, काळे, गोरे सगळे एकदिलाने काम करतात. जय जगत!

काउबॉय Fri, 10/03/2014 - 12:33
मायला सुपर हीरो च्या वर... नायकाला चायलेंज म्हणून काहीच नाही पण डियाज सोबतचि ठीक ठाक केमिस्ट्री म्हणून चित्रपट सुसह्य वाटला होता अर्थात त्यात बालिशपण होतेच आता तर त्याचा बोलीवुड अवतार बांग बांग बापरे...! ह्रितिक मधील नाविन्य संपले आहे ही इज स्टक एट इनोवेटर डायलेम्मा :(

In reply to by काउबॉय

काउबॉय Sat, 10/04/2014 - 01:20
रिव्हु जेवडे वाईट आहेत तितका खराब अजिबात नाही. धूम 3 व किक पेक्षा 90 पटीने चांगला आहे. कटरीना तर जबरा. लिप लॉक अपेक्षेइतका लांबलचक नसला तरी पुरेसा रोचक. आणि महत्वाचे म्हणजे हां हिरे चोरीवर अजिबात नाही. किंम्भुना कसल्याच चोरिवर हा चित्रपट नाही. 1 टाईम वोच. बाकी ह्रितिक मधील नाविन्य संपले आह. तोच तोच पणा जानवतों

उदयन Fri, 10/03/2014 - 13:31
रीमेक पेक्षा क्नाईट अ‍ॅण्ड डे

हिंदीत भाषांतर करुन रिलीज केला असता तरी चालले असते

In reply to by प्यारे१

रेवती Fri, 10/03/2014 - 16:42
जैसा दिखताय वैसा नही होताय ना प्यारेअंकल! लैच चकाचक काही समोर आलं की आपण सावध होतो त्यातला प्रकार! वाईट फक्त याचं वाटतं की कोट्यावधी रुपये कशावर उधळायचे याचे तारतम्य नाही, देशापरदेशात हा चित्रपट पाहणार्‍यांची संख्या इतकी आहे की वसूली होण्याची शक्यताच अधिक!

In reply to by रेवती

प्यारे१ Fri, 10/03/2014 - 16:52
पैसे देऊन चित्रपट बघायचे असतात ऐसा कौन बोला जी तुमे? टोरेन्ट किस काम का फिर???? अनेक वर्षात चित्रपटगृहात चित्रपट पाहिला असे मज स्मरत नाही.

अंतु बर्वा Fri, 10/03/2014 - 19:53
टिपः मी चित्रपट पाहिलेला नाही, बघेनच याची ग्यारंटी नाही.. (आणी मि ह्रुतिकचा मोठ्ठा फ्यानही नाही :-)) मला एका गोष्टीचं राहुन राहुन आश्चर्य वाटतं, मिशन ईम्पॉसिबल किंवा कुठलाही बाँडपट घ्या. नायकाला हार्डली एखादी गोळी लागते.. तीही दंडात वगैरे. या चित्रपटात सुद्धा अशाच प्रकारची अचाट साहसी द्रुष्ये पहावयास मिळतात. तरीही यांचा स्वताचा असा चाहता ग्रुप आहेच. मुळात चित्रपट पहायला माणुस का जातो? फिक्शन साहित्य का वाचतो? मनोरंजन म्हणुनच ना? मग सर्व काही कॉमन माणसा सारख असाव असा अट्टहास का? त्यासाठी बाकी वेगळ्या जॉनरचे चित्रपट आहेत की... एकीकडे आपल्याकडे हॉलीवुडच्या तोडीचे चित्रपट बनत नाहीत असं म्हणुन दुसरीकडे असं कसं कुणी चालत्या गाडीतुन ट्रेन मधे उडी मारु शकेल? असं म्हणायचं. अ‍ॅक्शन फिल्म जॉनरचा चित्रपट असेल आणी हिरोला दोन चार व्हीलनला झोपवता येत नसेल तर काय फायदा? मला एवढचं म्हणायचय की एकदा का मसाला अ‍ॅक्शन चित्रपट आहे, हे अ‍ॅक्सेप्ट करुन मग जर चित्रपट पाहीला (स्पेशली जर खिशाला चाट लावुन पहात असाल तर!) तर तो जास्त एन्जॉय करता येउ शकेल.

पैसा Fri, 10/03/2014 - 22:13
खतरनाक परीक्षण! हृतिक रोशनला बघायला लोक पैशे देऊन का जातात हे आजपर्यंत कळलेलं नाही!

कपिलमुनी Sat, 10/04/2014 - 10:22
३ गोळ्यांपैकी एक गोळी लागून नायक १० मिनिटात मेला तर कोन बघणार ? चित्रपट हे वास्तवापासून दूर जाउन मनोरंजनाचे साधन आहे. त्याच दृष्टीकोनातून बघायचे.

In reply to by कपिलमुनी

नाव आडनाव Sat, 10/04/2014 - 11:09
:) माझ्या लहानपणी एक चित्रपट बघत असतांना नायकाला गोळी लागल्याचं एक दॄश्य होतं. मी वडीलांना विचारलं - आता? हा भाउ तर मेला? त्यांनी सांगितलं नायक मरत नसतो, नाही तर चित्रपट पुढे कोण बघणार? आणी खरंचच हा भाउ पुढच्या दॄश्यात उठून उभा :) तेंव्हा पासून माझा कन्सेप्ट पक्का झाला - चित्रपटाच्या सुरवातीला तरी नायक मरत नसतो :) (आराधना टाइप चित्रपट सोडले तर). नायकाच्या बापाचं मात्र एव्हढं नशीब नसतं. नायकाचा बाप बरेचदा भिंती वरच टांगलेला असतो :) नायकाच्या गाडी ला कधी अपघात झाला तर जंगलातले आदिवासी बांधव याला वाचवायची जवाबदारी घेतात, घरीच असेल तर नायकाची आई / नायीका देवाला उपकार केल्यासारखं गाणं म्हणून ब्लॅकमेल करायला तयार, नायक दवाखण्यात असेल तर रक्त द्यायला एक तरूण येतो आणी कळतं तो तरूण म्हणजे नायकाचा भाऊ आहे - आता एव्हढं सगळं असेल तर त्या बिचार्‍या नायकाची काय हिम्मत मरायची :)

तुषार काळभोर Sat, 10/04/2014 - 12:27
कारण बहुतेक चित्रपटकर्त्यांची (दिग्दर्शक/निर्माते/संकलक्/पटकथालेखक्/सिनेमॅटोग्राफर) बौद्धिक.मानसिक.वैचारिक पातळी तेव्ह्ढी नसावी. उदा. धूम२: सुरुवातीचा रेल्वेचा सेक्वेन्स. हृतिक रेल्वेच्या मागे घसरत जात असतो (रेल्वेला दोरी बांधून). रेल्वेवर एक माणूस उभा आहे जो शॉटगनने त्याला गोळ्या घालतोय. गोळ्या चुकवण्यासाठी हृतिक रुळांच्या डावी-उजवीकडे उड्या मारतोय. आणि तो वरचा माणूस हृतिक दुसर्‍या बाजूला जाऊन सेटल झाल्यानंतर ( अरेच्चा!! हा आता तर उजवीकडे होता, डावीकडे कधी गेला?!?!) असा विचार करत मग त्याची शॉटगन दुसर्‍याबाजूला वळवतो.

चिगो Sat, 10/04/2014 - 22:06
पाहीला.. "नाईट अँड डे"चा रिमेक असल्याने आणि तो मारधाडपट असल्याचे माहीत असल्याने फार अपेक्षा नव्हत्याच. पण इंग्रजी अवताराच्या तुलनेत लैच ढिला वाटला चित्रपट.. आणि मुख्य म्हणजे, ह्या लोकांनी कधी देहरादून कधी पाहीलं की नाही? बर्फ आणि तो ही ए ऽ ऽ वढा देहरादूनमध्ये? च्यामारी, काय बी येडं बनवता का राव..

जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही मोठ्या बजेट चा सिनेमा त्याचे परीक्षण किंवा ज्यांनी तो पहिला आहे त्यांच्याकडून माहिती न घेता नित्यानियामानाने पहिल्या विक एंड मधेच सिनेमा पहिलाच पाहिजे ह्या न्यायाने आपला खिसा खाली करतात व त्यातील काही जण तो सिनेमा किती भंगार आहे हे सांगतांना पुढच्या खेपेस असा शिनेमा आला तर पुढच्यास ठेस मागचा दीड शहाणा ह्या उक्ती नुसार परत पहिला जातात. मग अश्या सिनेमांनी कोट्यावधी गल्ला भरवला तर त्यात नवल ते काय. मुळात सिनेमा पाहणे हे लोकांच्या आजकाल जीवनशैलीचा अविभाज्य झाले आहे. तो कसाही असो , आणि म्हणूनच दिवसाला ५ ते ७ शो लागत असल्याने प्रत्येक शो हाउस फुल झाला नाही तरी पैसा कमावला जातो. त्यापेक्ष्या हैदर पहा , तो तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही , त्यांतील आशयाशी विषयाची तुम्ही सहमत व्हाल किंवा नाही पण थेटर मधून एक अस्वस्थ करणारा अनुभव घेऊन बाहेर याल , काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान मिळाले असते, लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते, आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते, आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.
चोख !!!

समीरसूर Mon, 10/06/2014 - 11:48
छान परीक्षण! :-) बघायला जाणारच नव्हतो आता तर अ‍ॅफेडेवीट करून सांगीन की बघणार नाही. 'हैदर' पाहिला का कुणी? विशाल भारद्वाजचे चित्रपट मला अजिबात आवडत नाहीत. 'मटरू की बिजली का मंडोला' सारखी नावे जो चित्रपटांना देतो त्याला चित्रपटाच्या मार्केटिंगमधलं ओ की ठो कळत नसावं अशी माझी खात्री आहे. 'ओमकारा'चं कौतुक झालं होतं पण मला १० मिनिटेदेखील बघवला गेला नाही 'ओमकारा'. शाहिद कपूर आवडत नसल्याने आणि विशाल भारद्वाजचा असल्याने 'हैदर'देखील पाहणार नाहीये.

पिलीयन रायडर Mon, 10/06/2014 - 12:34
समीरसुर तुम्ही इतक्या वेळा विचारताय म्हणुन सांगते.. "हो हो..मी पाहिला हैदर!!" मला तरी ठिक वाटला.. सगळ्यांचा अभिनय खरंच छान झाला आहे.. अगदी शाहीदचा सुद्धा... गाणी सुंदर आहेत (श्रद्धा कपुर आणि शाहिदचं एक गाणं घुसडलं आहे ज्यानी अगदीच रसभंग होतो..) हॅम्लेटचा प्लॉट काश्मिरच्या पार्श्वभुमीवर जमला आहे.. पण पण पण... अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं.. मध्यंतर होताना एकदम कलाटणी मिळाल्या सारखं वाटतं.. आपण एकदम सरसावुन बसतो की आता काहीतरी लय भारी होणारे.. पण तसं काही होत नाही.. अत्यंत रटाळपणे पिक्चर पुढे जातो.. खुप उलगडुन दाखवायचं असेल कदाचित दिग्दर्शकाला.. गाणी आवडली मला.. ठेका धरायला लावणारी आहेत.. शाहिदचा डान्सही सुंदरच.. संवादही उत्तम जमलेत.. शाहिद त्याच्या प्रेयसीला मनातला गोंधळ बोलुन दाखवताना "To be or not to be.." सारखी जी कविता हिंदीत म्हणतो तो प्रसंग शाहिदला जमेल असं मला वाटलं नव्हतं.. पण जमलाय.. चौकात उभं राहुन तो वेड्या सारखं बोलत असतो ते ही त्याला जमलय... एकंदरीत खुप लांबल्याने शेवट परिणामकारक होत नाही.. आणि नंतर चित्रपट फारसा लक्षातही रहात नाही... चित्रपटात अजुन काही फिलोसोफिकल अँगल असल्यास मज अल्पबुद्धी प्राण्याला समजावुन सांगावा...

In reply to by पिलीयन रायडर

प्यारे१ Mon, 10/06/2014 - 13:53
+१११ संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. >>> अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं.. +१११ शेक्सपिअर नि इतरदेखील लेखकांच्या लिखाणांचं भारतीयकरण छान जमवतो विशाल भारद्वाज. ओमकारा बोअर झाला म्हणून आवडला नाही म्हणणारे समीरसूर पहिलेच दिसले.

In reply to by प्यारे१

समीरसूर Mon, 10/06/2014 - 15:32
हो, खरं आहे. 'ओमकारा' बहुतेक सगळ्यांना आवडला होता. मग बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप झाला होता हे मला पडलेलं कोडं आहे. मेरे को नही झेप्या...कारणं तिच, संथपणा, रटाळपणा, मंदगती...

In reply to by समीरसूर

प्यारे१ Mon, 10/06/2014 - 15:49
ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची भाषा 'वंगाळ' होती. सहकुटुंब बघायला जाण्यासारखी नव्हती. बाकी चित्रपट फ्लॉप आणि हीट ही सगळी बकवास आहे. सांडांच्या भंकस ला ३५० च्या वर कोटीची कमाई आणि खरंच चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नसणं हे आपल्याकडं सर्रास चालतं. आपल्याकडं हिरोचं शेवटाला जिवंत राहणं हे चित्रपट यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक म्हणून गणलं जावं. शेक्सपिअरचे नायक मरतात त्यामुळं त्याच्या अडॅप्टेशनमधले विशाल भारद्वाजचे नायक पण मरतात. चित्रपट कसा 'यशस्वी' व्हावा बरं?

In reply to by प्यारे१

समीरसूर Mon, 10/06/2014 - 16:42
पण काही ऑफबीट चित्रपट बर्‍यापैकी चालतातदेखील...'ब्लॅक' चालला होता ('ब्लॅक' मला स्वतःला आवडला नव्हता). 'प्रतिघात', 'अंकुश' थोडे वेगळे होते पण चालले होते. सादरीकरण चांगले असेल तर चित्रपट चालण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात असे वाटते. 'अर्थ' चालला होता. चित्रपटाच्या प्रसंगांमध्ये ठासून भरलेली उत्सुकता हे एक मुख्य कारण होते. कथा-पटकथा निश्चितच चांगली होती. वेग, घटनांची संख्या टिपिकल मसाला चित्रपटाच्या तुलनेत खूपच कमी होती. पण बघतांना कंटाळा येत नाही. चित्रपट चालला म्हणजे चांगलाच असतो असं नाही पण जास्तीत जास्त लोकांना तो आवडलेला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. चित्रपट चालला नाही म्हणजे तो चांगला असतो असंही नाही. पुरस्कार मिळाले म्हणजे चित्रपट चांगला असतो असंही नाही. ठरवून पुरस्कारांसाठी बनवलेल्या चित्रपटांची उदाहरणे (सिंधुताई सपकाळ, जोगवा) कमी नाहीत.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 16:52
तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा हीट सिनेमा समजला जातो, म्हणजे निर्मात्याला दुप्पट पैसे मिळवुन देणारा. आणि त्याला चॅनेल्स वर पण चांगली मागणी होती.

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Tue, 10/07/2014 - 10:30
माझी माहिती चुकीची असू शकेल. जालावर काही ठिकाणी तो फ्लॉप तर काही ठिकाणी कमिशन अर्नर (बहुधा खर्च जेमतेम वसूल करणारा) तर काही ठिकाणी बर्‍यापैकी यशस्वी अशी माहिती मिळाली. अगदी ठोस 'यशस्वी' किंवा 'हिट' असं कुठेच दिसलं नाही. विकीपीडियावर 'ओमकारा' परदेशात यशस्वी आणि भारतात बर्‍यापैकी यशस्वी असं दिलेलं आहे. म्हणजे निर्भेळ आणि नि:संशय यश (जसं 'धूम ३' किंवा 'दबंग' किंवा 'रावडी राठोड' यांना मिळालं) तसं फारसं दिसलं नाही. असो.

In reply to by पिलीयन रायडर

समीरसूर Mon, 10/06/2014 - 15:30
म्हणजे माझं विशालच्या चित्रपटांचं निरीक्षण खरं आहे तर. पकाऊ पिक्चर्स बनवतो तो. ;-) 'हैदर' यादीतून बाद! फालतू रटाळ पिक्चर बघून डोक्याला शॉट कोण लावून घेईल? आधीच 'फॅनी'चा कंटाळा अजून उतरलेला नाहीये. पिक्चर असा पाहिजे की स्टार्ट टू एंड प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला पाहिजे. प्रेक्षक पूर्णपणे त्या चित्रपटाच्या कथेत रमला पाहिजे, रंगला पाहिजे. आता काय होणार असा प्रश्न त्याला पडला पाहिजे किंवा काय होणार हे माहिती असूनही ते कसं होणार हा प्रश्न पडला पाहिजे. बघतांना मजा आला पाहिजे...गेल्या काही वर्षात 'जॉनी गद्दार' आणि 'तलाश' हे चित्रपट मला तसे वाटले. बाकी 'चेन्नई एक्स्प्रेस' (धमाल कॉमेडी जॉनर) पण मला मजेदार वाटला होता.

In reply to by समीरसूर

काउबॉय Mon, 10/06/2014 - 16:55
पूर्वी सारखी ती आता इंडी राहिलेली नाही. अगदी फुल्फ्लेज व्यावसायिक झाली आहे बँका कर्ज देतात, सुरेख मार्केटिंग आहे दर्जेदार तांत्रिक बाजू आहेत ताकतवान अभिनेतेही आहेत मग इतक सगळ जुळुन आल्यावर प्रत्येक चित्रपट निव्वळ स्टार पावर वर का विसंबुन आहे त्यापेक्षा दिक्शिणेत जास्त चांगले चित्रपट बनतात. आणि तो शंकर डायरेक्टर तर जबराच.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर Tue, 10/07/2014 - 11:16
एक महत्वाचं सांगायचं राहिलं... भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे... किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेले.. मुळात एवढं दाखवत बसण्याची गरज होती का हा एक प्रश्न आहेच..

In reply to by पिलीयन रायडर

@भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे.. हे तुम्हाला अतिरंजित वाटले असेल पण असे होत नाही असे आपण कसे म्हणू शकतो. आपणास उलटतपासणी कशी घेतात ह्याची ठोस माहिती आहे का दहशतवाद जेव्हा जगात सुरु झाला तेव्हा त्याच्याशी कसे लढ्याचे ह्याबाबत अनेक मते जगभरातील राष्ट्रात सैन्यात होता , हे छुपे युद्ध स्थानिक लोकांच्या सहानभूती व त्यांना भीती व अन्य मार्गाने हे दहशतवादी लढतात , त्यांच्यालेखी मानवाधिकार वैगैरे प्रकार अस्तित्वात नसतात त्यामुळे जगभरातील प्रत्येक सैन्य जे दहशतवादाची युद्ध लढले तेथे मानवाधिकाराचे हनन झाल्याचे प्रकार घडले , मुल मुद्दा असा कि दहशत वाद्यांना हे अधिकार लागू होतात का आणि महत्वाचे म्हणजे हि लोक स्थानिक माणसात एवढे बेमालून मिसळतात आणि स्लीपर सेल बनवतात की त्यांना शोधणे कठीण होते त्यामुळे खूपदा सुक्या सोबत ओले जळते. भारताशी लोकशाही प्रगल्भ आहे म्हणूनच एखाद्या मुद्द्यांवर दोन्ही अंगाने विचार केला जातो , ह्या आधी दिल से मध्ये मनी ने आपले सैनिक नायिकेवर तिच्या गावातील अनेक मुलींवर बलात्कार करतांना दाखवले होते , तेन्गो चार्ली मध्ये बॉबी देवेल आपल्या सैनिक मित्राला बलात्कार करतांना पाहून गोळ्या घालतो , असे सिनेमे आपल्या कडे चालत नाहीत कारण नेते भ्रष्ट असले तरी जवान मात्र तसे नाही अशी आपल्याकडे सगळ्याची कल्पना आहे , पण शेवटी ती सुद्धा मनसे आहेत , सतत ताणतणाव व इतर अनेक कारणांनी ते खुपदा मानसिक रोगी होतात ,, डॉ खरे ह्या बाबत अधिक सांगतील.

In reply to by निनाद मुक्काम …

पिलीयन रायडर Wed, 10/08/2014 - 10:22
हे राहिलं वाटतं वाचायचं..
किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेले
आपले सैन्य दहशतवाद्यांना "या..या..बसा... कसं काय बरंय ना.." अशा गप्पा मारत त्यांची उलटतपासणी करत असेल अशा माझ्याही काही भाबड्या कल्पना नाहीत.. त्यामुळे तुम्ही जे जे काही वर लिहीलय ते मलाही माहिती आहे.. माझा मुद्दा असा होता की, मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते.. शिवाय एवढ्या डीटेलिंगची गरज खरच होती का हा ही प्रश्न मला पडला... अर्थात परत.. ही माझी मतं आहेत.. माझ्या अकलेच्या आवाक्याप्रमाणे बनवलेली... हेच्च सत्यच आहेच असा माझा काहिही अट्टाहास नाही...

In reply to by पिलीयन रायडर

पैसा Wed, 10/08/2014 - 10:36
मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते..
भारतीय सिनेमासृष्टीचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि तिथे येणारा मुबलक पैसा याबद्दलच्या बातम्या आणि कथा वाचल्या तर याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by पिलीयन रायडर

काउबॉय Wed, 10/08/2014 - 14:09
इथे गायब का केले जात नाहित ? का फक्त म्हवडयाचे(हां कोण?) धागे भिंग लाउन तपासले जातात ? असो कश्मीर मधील प्रत्येक कृतिला 90 च्या दशकातील विस्थापितांची व ज्या प्रकारे विस्थापन लादले याचीकाळी किनार असावी अर्थातच यावर कोणत्याही मानवहक्क संबंधितानी आवाजही उठवला नसेल.असो हैदर बघितला नाही आणि बघायची इच्छाही नाही. ओम्कारात बरिच शिविगाळ आहे ऐकले होते म्हणून बघायला गेलो. यापेक्षा कहोना प्यार है समाजातिल ज्वलंत प्रश्नाची योग्य हाताळणी करतो असे राहून र्राहून मनापासून वाटते.

रेवती Mon, 10/06/2014 - 15:34
मी हैदर बघणार नाही पण खूबसुरत बघून मोठी चूक केलीये. सोनम कापूर तशीही आवडत नाही पण रेखाच्या पूर्वीच्या खूबसुरतशी काही साधर्म्य असेल म्हणून बघितला अन शिनेमाच्या मध्येच झोप लागली.

रेवती Mon, 10/06/2014 - 18:46
मलाही ओमकारा अजूनही समजला नाहीये (मी शेवटचा अर्धा बघितलाय). त्यातील एक गाणे आवडते, कुठले ते लगेच आठवत नाही आता पण श्रवणीय आहे. ओ पिहू रे.....असं काहीतरी आहे त्यात.

In reply to by रेवती

प्यारे१ Wed, 10/08/2014 - 13:50
सोप्पा आहे हो! शेक्सपिअरच्या ओथेल्लोचं भारतीयकरण विशाल भारद्वाज नं केलंय. उत्तरप्रदेशच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर. एक गुंड राजकारणाच्या वाटेवर जात असताना त्याची जागा 'बाहुबली' म्हणून घेताना एका जुन्या निष्ठावंताला (सैफ अलि) डावललं जातं नि तो सूड घेण्यासाठी नायकाच्या मनात नायिका (करीना) आणि नवीन बाहुबली (विवेक ओबेरॉय) ह्यांच्या संबंधाबद्दल संशय पेरतो. ओथेल्लो मधला नायिकेचा रुमाल इथं कंबरेचा हार की काय म्हणतात तो बनला आहे. 'जो अपने बाप की सगी ना हो सकी वो तेरी क्या होगी' असा नायिकेच्या वडलांचा डायलॉग हे ह्या संशयाचं मूळ. थोडक्यात साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रूण.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक. असो.. आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी : १. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही. बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही.

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

श्रीगुरुजी ·

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 13:51
भाजप पहिल्या क्रमांकावर व मनसे पाचव्या क्रमांकावर असणार हे नक्की. २, ३ व ४ वर नक्की कोण असेल ते सांगता येणे अवघड आहे. दुसर्‍या क्रमांकावर राकाँ नक्कीच नसेल.

पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2014 - 23:04
त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे.
काय हो? ह्याला काय संभाळून पिणं म्हणतात का? :) तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!! :) अवो म्हारास्ट्रात हा भजनसुत कुठे आला?

In reply to by पिवळा डांबिस

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 13:54
आधीच्या परिच्छेदातील काही वाक्यांची नक्कल नवीन परिच्छेदात चिकटवताना जरा दुर्लक्ष झाले. एकदा लेख प्रकाशित झाल्यावर नंतर संपादित करण्याची सोय नसल्याने ते वाक्य तसेच राहिले.

In reply to by श्रीगुरुजी

पिवळा डांबिस Fri, 10/03/2014 - 22:15
हा धागा वाचायच्या लगेच आधी तुमचा तो धागा वाचल्याकारणाने जरा थोडी गंमत केली, इतकंच!:) राग नसावा...

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:11
काल झी-२४ तास/तालिम चे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांचे अंदाज खालीलप्रमाणे - भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. सी-व्होटर व तालिम या दोघांनीही भाजपला अनुक्रमे ९३ व ९० जागांचा अंदाज दिला आहे. शिवसेनेसाठी सुद्धा दोघांचा अंदाज अनुक्रमे ५९ व ६१ जागांचा आहे. पण इतर पक्षांसाठीचे त्यांचे अंदाज पूर्ण वेगळे आहे. सी-व्होटरने काँग्रेससाठी ४० जागांचा अंदाज दिला आहे तर तालिमने काँग्रेसला तब्बल ७२ जागा दाखविल्या आहेत. राकाँला सी-व्होटरने ४७ तर तालिमने ३८ आणि मनसेला सी-व्होटरने २७ तर तालिमने फक्त ६ जागांचा अंदाज दिला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा येणार यावर दोन्ही सर्वेक्षणांचे एकमत आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल तर मनसे ५ व्या क्रमांकावर असेल यावर देखील दोघांचे एकमत आहे. भाजप-सेनेच्या बाबतीत दोन्ही सर्वेक्षणांचे अंदाज जवळपास सारखे आहेत. परंतु इतर ३ पक्षांच्या बाबतीत दोघांचे अंदाज खूप वेगळे आहेत. निकालानंतर दोनच शक्यता (खरं तर तीन) दिसतात. भाजप+शिवसेना परत एकत्र येऊन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू शकतील. परंतु उद्धव ठाकर्‍यांचा इगो आड आला तर ते एकत्र येणे अवघड आहे. भाजपबरोबर तुटलेली युती शिवसेनेने खूपच जिव्हारी लावून घेतलेली आहे. त्यात भर म्हणून इतर सहकारी पक्ष भाजपबरोबर गेले. त्यामुळे शिवसेनेचा विलक्षण त्रागा व थयथयाट सुरू आहे. आपल्याला सोडून कोणी बाहेर गेला तर ते शिवसेनेला सहन होत नाही व त्या व्यक्तीवर ते विलक्षण तुटुन पडतात व अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेले सहसा सेनेत परत येत नाहीत कारण ते परत येऊ नयेत अशी व्यवस्था शिवसेनेनेच केलेली असते. भुजबळ, राणे, गणेश नाईक, राज ठाकरे इ. मोठे नेते सेना सोडून गेल्यानंतर याच कारणामुळे कधीही परत आले नाहीत. याउलट इतर पक्ष विलक्षण लवचिक आहेत. त्यामुळे त्या पक्षात ये-जा सतत सुरू असते. सध्या सेनेने भाजपला आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू ठरविले आहे. त्यामुळे निकालानंतर शिवसेनेचा ताठा कायम राहिला तर कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही. यदाकदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर सेनेला भाजपची मदत लागेल. हे ओळखून निकालानंतर सर्वांनीच आपले व्यक्तिगत इगो बाजूला ठेवणे आवश्यक आहे. दुसरी शक्यता म्हणजे शिवसेना+काँग्रेस्+राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे. ही शक्यता अगदीच कमी वाटते कारण मुख्यमंत्री कोणाचा यावर एकवाक्यता होण्याची सुतराम शक्यता नाही. भाजप्+राकाँ ही युती अशक्य आहे. किंबहुना भाजप काँग्रेस किंवा राकाँची मदत घेणे अशक्य आहे. तिसरी शक्यता म्हणजे कोणालाच स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्याने राष्ट्रपती राजवट लावून ६ महिन्यांनी पुन्हा निवडणुक घेणे. बहुतेक पक्ष या प्रस्तावाला अनुकूल नसतील. एकंदरीत २ गोष्टी अधोरेखित होताहेत. शिवसेनेच्या सहभागाशिवाय कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही हे नक्की आणि कोणत्याही सरकारसाठी मनसेच्या मदतीची गरज नाही हे पण नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

राज्यात काँग्रेसची प्रतिमा स्वच्छ आहे, हे ओपिनियन पोलवरुन दिसते. पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व, काँग्रेसच्या एकाही मंत्र्यावर पंधरा वर्षात मोठे आरोप नाहीत. आदर्श प्रकरणात राज्याचे फार नुकसान झाले नाही व त्यात सर्व पक्ष सेनाधिकारी गुतले असल्याने थेट काँग्रेसकडे आरोप येत नाही. काँग्रेसने चव्हाणांना स्टार प्रचारक करुन फक्त सोनियांच्या सभा घ्याव्यात ,तरुणांमध्ये राहुल गांधीविषयी निगेटीव मत आहे. राज्यात योग्य प्रयत्न केल्यास काँग्रेस ८५ जागा जिंकू शकेल व राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या मदतीने सत्ता स्थापण करु शकेल. खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्यात आहे ,कागदी वाघाच्या फुकाच्या डरकाळ्या चालू आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुर्जी ज्या ठाम पणे तुम्ही गोष्टी मांडता त्याच कौतिक वाटत राव .. पण अगदी काही महिन्यांपुर्वी पुर्वी "मोदी पंतप्रधान होणार नाहीत , अस्थिर लोकसभा येऊन 2017 ला मोदी पंतप्रधान होतील" अस काहीस म्हटल होत तेंव्हा सुधा कवतिकच वाटल होत बर..

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:46
२०१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होईल परंतु बहुमतापासून बराच लांब राहील. २०१४ सुरू झाल्यावर परिस्थितीत खूप बदल झाला. भाजपने बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उ.प्र., महाराष्ट्र इ. राज्यात नवीन मित्रपक्ष मिळवून स्वतःच्या व रालोआच्या मतात भर घातली. त्यामुळे व माध्यमे आणि राजकीय पंडीतांच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठी मोदी लाट आल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळून मोदी पंतप्रधान झाले. जर रालोआला २५० किंवा त्याच्या पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान न होता अडवाणी किंवा सुषमा स्वराजांना संधी मिळाली असती.

प्रूथ्विराज चव्हाणांना पुढे करून कॉन्ग्रेस सर्वात जास्त जागा जिंकेल असे दिसते आहे. तब्बल १५ वर्षांनी सत्ता मिळण्याचा चान्स विरोधकांना होता. सेना नेत्यांचे ईगो व राज्य भाजपाचे लिंबु टिंबु नेतृत्व त्यास कारणीभूत होय. मनसेची ती ब्ल्यु प्रिंट एवढी मोठी आहे की ती वाचून पूर्ण होईस्तोवर निवडणूक संपेल.पण अनेक तरूणांना मनसे आशावादी वाटते. राष्ट्रवादीचे नेते निवडणूकीनंतर पक्षाचे नामकरण तालुकावादी कॉन्ग्रेस करतील असे हे विनोदाने म्हणतात.आमचा अंदाज- कॉन्ग्रेस भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तुमचे ते दलित रिपब्लिकन्,डेमोक्रॅट्स वगैरे

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 17:56
आपल्या राज्यात निवडणुक असल्याने हरयाणामधील निवडणुकांकडे फारसे लक्ष दिले नव्हते. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी लिहिले होते की विविध निवडणुकपूर्व अंदाज व्यक्त करणार्‍यांनी तोंडघशी पडू नये म्हणून भाजप व रालोआला हातचे राखून जागा वर्तवल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतही मला असेच वाटत आहे. या अंदाजांवर लोकसभा निवडणुकीच्या चुकलेल्या अंदाजंचा प्रभाव पडल्यासारखा वाटत आहे. सेना व भाजपच्या जागांमध्ये फारसा फरक असणार नाही व दोहोंमध्ये प्रथम क्रमांकासाठी चुरस असेल असा माझा अंदाज आहे. भाजपच्या युती तोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी व मनसे यांची अस्तित्वासाठीची लढाई सोपी झाली. १९९९ च्या निकालांनंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर सत्ता नको या धोरणापायी भाजपने नकळत राष्ट्रवादीच्या प्रगतीला हातभार लावला. १९९९ ते २००४ या काळात राष्ट्रवादीला राज्यातली सत्ता मिळाली नसती तर कदाचित आज ते अस्तित्वातही नसते.

दुश्यन्त Fri, 10/03/2014 - 18:08
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद आहे.खासकरून विभागवार जागा गंडलेल्या आहेत. शिवसेनेला मुंबई, ठाणे, कोकणात अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा दाखवल्या आहेत.भाजपलाही विदर्भात फक्त १९ जागा दिल्यात. कॉंग्रेस एन्सीपीवर लोकांचा प्रचंड राग आहेच मात्र राज्य भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व गुजराथी शहा आणि मोदी ठरवणार काय? राज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल. निवडणुकीनंतर सेना भाजप एकत्र येवून सरकार बनवू शकतात. सेनेने शंभरी ओलांडली तर सेना+ माणसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात मात्र जास्त शक्यता शिवसेना-भाजप अशीच आहे.

रमेश आठवले Sat, 10/04/2014 - 06:18
या सर्वे मुळे येत्या दहा बारा दिवसातील मोदींच्या भाषणांच्या परिणामांचे मुल्यमापन करण्यासाठी महत्वाचा असा baseline data मिळाला आहे.

चौकटराजा Sat, 10/04/2014 - 17:02
शिवसेनेवर टीका टाळून भाजपा शिवसेननेला हे दाखवून देणार की तुम्ही रिजनल पार्टीच आहात. तेंव्हा जास्त्य हुस्श्यारी करायची नाय. राज ठाकरेंचे काय सांगावे ? त्यानीच सर्वांची मोठी फसवणूक केल्याची भावना मला अनेकानी बोलून दाखविली आहे. भ्रष्टाचारावर ते कमी बोलतात .शासकीय गोंधळाची उदाहरणे देतात पण पुराव्यासह भ्रष्टाचार सिंद्ध करणारी कोणतीही यंत्रणा त्यांचाकडे नाही शिवसेनेकडेही नाही. आपण काही पुरावे समोर आणले तर आपलेही पुरावे येतील अशी भीति त्याना( दोघाना) वाटत असावी. भाजपाला पूर्ण बहुमत अशक्य आहे. पण भाजपाचा आलेख उत्तरोत्तर भारतासह महाराष्ट्रात वाढता राहील.बाकी माय मराठी म्हाराष्ट्र भवानी आई माताभगिनी अशा शब्दानी १४४ जागा मिळणे जसे भावाना अशक्य तसे सतत शाहू आंबेडकर, फुले असे बडबडून १४४ जागा कॉग्रेस व राका ला ही अशक्य ! लोकाना कांदा व बटाटा इतका महाग का याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही. ( खरे उत्तर असे आहे की त्या भावाला कांदे बटाटे सहज विकत घेणारा एक नव श्रीमत मध्यमवर्गीय समाज वाढतो आहे ! )

In reply to by चौकटराजा

रमेश आठवले Sat, 10/04/2014 - 22:19
आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची खालील आशयाची मुक्ताफळे ऐकली किंवा वाचली आहेत. -कावळे पळाले शूर मावळे उरले -कुतुबशाही- आदिलशाही यांचा विमोड करू -ते औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकून आमच्या पाठीत खंजीर खुपसतात - मतांच्या वाघनखाने विरोधकांचे कोथळे बाहेर काढतील- वगैरे यावरून उधोजीराव आणि शिवसैनिक हे कोणत्या जमान्यात वावरत आहेत या विषयी संभ्रम निर्माण होतो.

In reply to by रमेश आठवले

शिद Sat, 10/04/2014 - 23:45
अगदी अगदी. हि आजची बातमी: ५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलायाचं सोडून हे कागदी वाघ पोकळ डरकाळ्या मारत आहेत. सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.

वेताळ Sat, 10/04/2014 - 17:15
जागा आरामत जिंकेल. मनसे,रिपब्लिक,स्वाभिमानी व इतर सरकार स्थापनेला भाजपाला मदत करतील. कॉग्रेस महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असेल. सेना आपल्या फुटणार्‍या मावळ्याना सांभाळावे कसे ह्यात दिवस काढेल.राकॉ ह्याना आत्मपरिक्षण करण्यास ५ वर्षाचा वेळ मिळेल.

हुप्प्या Sun, 10/05/2014 - 05:48
शिवसेना बहुधा जास्त दुखावली गेली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या भाषणात भाजपावर जरा जास्तच टीका असते. भाजपाचे सर्व उच्चपदस्थ नेते युती तुटल्याचे दु:ख व्यक्त करतात पण आता प्रचाराला लागतो. आघाडी हा जास्त मोठा प्रतिस्पर्धी आहे असे आवर्जून सांगतात. त्यांच्या बोलण्यात शिवसेनेवर फार टी़का नसते. कदाचित लोकांना भाजपाची पद्धत जास्त आवडेल. वेळ इतका कमी असल्यामुळे शिवसेना आपल्या प्रचारात आपण काय करू, सद्य सरकारने काय दिवे लावले ह्यावर भर द्यायला हवा. भाजपा कसा वाईट हे सांगून काँग्रेस व राकॉचाच फायदा होण्याची शक्यता.

वेताळ Sun, 10/05/2014 - 10:29
ठाकरे कुटुंबियांचे नोकर चालवतात काय असा प्रश्न पडला आहे. मिलिंद नार्वेकर हा उध्दव ठाकरेचा खाजगी सचिव व संजय राऊत हा सामना संपादक ह्याना किती अमर्याद अधिकार आहेत ह्याची कल्पना येत नाही. जो जो शिवसेनेतुन बाहेर पडतो तो तो मिंलिदबद्दलच बोलत बाहेर पडतो. इकडे संजय राऊत महाराष्ट्र पौराणिक काळात असल्यासारखे टुकार सीग्रेडचे अग्रलेख लिहुन डोके भडांवुन सोडतात.

In reply to by वेताळ

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 10:36
आणि खुद्द श्री. उद्धव ठाकरे यांची भाषणे/पत्रकारपरिषद/ मुलाखती (गेल्या दोन आठवड्यामधील) यू-ट्यूबवर पाहिली... हसावं की रडावं हे कळेना!!! :) की :(

In reply to by पिवळा डांबिस

अगदी हेच म्हणते. ४०-५० वर्षापूर्वीची बाळासाहेबांच्या सभा, असलाच प्रकार होता.त्यांचे चाहते(आमचे "हे" ही त्यात) त्याला चौफेर टोलेबाजी,खरपूस समाचार म्हणत. अर्थकारण्,शेतीचे प्रश्न,बेरोजगारी,नोकर्या हे सगळे सत्ताधार्यांनी पाहून घ्यायचे.

दुश्यन्त Sun, 10/05/2014 - 15:24
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.भाजपवाले त्यांचे बिभीषण म्हणून समर्थन पण करत आहेत. हरियानात डीपी यादव (नितेश कटाराचा खुनी विकास यंदाचा पिता) हा गुंड, बाहुबली अमित शहाण्बरोबर सतेज शेअर करत फिरतो आहे. भाजपला सत्तेची हाव आहे मात्र आव असा की आमच्यासारखेच शुद्ध कुणीच नाही.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.

In reply to by दुश्यन्त

काळा पहाड Sun, 10/05/2014 - 22:56
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत.
मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे.
मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
चालू दे.

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:37
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे. -१ भाजपच्या जन्मापासूनच (एप्रिल १९८० पासून) महाराष्ट्रातील भाजपचा जनाधार शिवसेनेच्या तुलनेत जास्त होता. १९८० च्या निवडणुकीत भाजपचे स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागातून १२ आमदार निवडून आले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. सर्व भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून आले होते. शिवसेना ज्या मुम्बई-ठाणे भागाला स्वतःचा बालेकिल्ला समजते, त्या भागातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता तर भाजपचे २-३ आमदार जिंकले होते. त्याच निवडणुकीत राज्यात शिवसेनेला ० जागा मिळाल्या होत्या. अगदी १९८५ च्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे १६ तर शिवसेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता. १९८९ मध्ये भाजपशी युती झाल्यानंतरच महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार झाला व जास्त आमदार निवडून यायला सुरूवात झाली. शिवसेनेला फक्त मुंबई-ठाण्यातील थोड्या मराठी बहुल भागात अस्तित्व होते तर भाजपला त्याच काळात महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडातरी जनाधार होता.

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:54
बादवे, या निवडणुकीत विनोदमूर्ती केजरीवाल व त्यांचा पक्ष कोठे आहे? प्रचाराच्या गंभीर वातावरणात त्यांच्या मर्कटलीला वातावरणातला ताण हलका करतात. अरविंद, वी मिस यू.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:14
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता. १९८५ मध्ये भाजप, जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व शेकाप या ४ पक्षांनी एकत्र येऊन पुलोद बनविले होते. भाजपचे १९८० मध्ये फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते तर १९८५ मध्ये पुलोदमध्ये राहून १६ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पुलोदमुळे भाजपला फक्त ४ जागांचा फायदा झाला होता.

1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:23
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय. साफ चूक. १९८० मध्येच भाजपचे फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. कोणाचीही कृपा नसताना फक्त स्वबळावर भाजपच्या दोन आकडी जागा होत्या. पुलोदमुळे त्यात फक्त ४ जागांची भर पडली. सेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते कारण इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला अजिबातच जनाधार नव्हता. शिवसेनेला घेतले असते तर तेव्हा सुद्धा मायभवानीची आण, मर्द मराठा, शूर मावळे असले इतिहासकालीन शब्द वापरून शिवसेनेने ४०-५० जागांचा हट्ट धरला असता आणि त्यापैकी जेमतेम १-२ जण निवडून आले असते. पवार व इतर पक्ष हे ओळखून होते म्हणूनच अजिबात जनाधार नसलेल्या शिवसेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते. त्यावेळी रागावलेल्या शिवसेनेचा स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आला होता. शिवसेनेला पुलोदमध्ये ने घेण्याचा निर्णय योग्य होता हे शिवसेनेच्या कामगिरीवरून सिद्ध झाले होते. बादवे, भाजप पवारांच्या किंवा इतर कोणाच्याही कृपेने २ आकड्यात गेला नव्हता. डिसेंबर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इतर सर्व पक्षांचे अक्षरशः पानिपत झाले होते. देशात काँग्रेसला ४१४ जागा व महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. जेमतेम ३ महिन्यात मार्च १९८५ मध्ये विधानसभेची निवडणुक होती. याही निवडणुकीत सर्व पक्षांचे व आपल्या पक्षाचे सुद्धा पानिपत होईल व स्वतंत्र लढलो तर काँग्रेसला कमीतकमी २५० जागा मिळतील व इतर सर्व पक्षांना एक आकडी जागा मिळतील हे ओळखून पवार व इतर ३ पक्ष एकत्र येऊन पुलोद स्थापन केले होते. त्यामुळे मतांचे विभाजन टळून काँग्रेसला १६० व पुलोदला १०४ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एकत्र येणे ही सर्व विरोधी पक्षांच्या अस्तित्वाची गरज होती. जशी भाजपला गरज होती, तितकीच गरज पवारांना व जनता पक्षालाही होती. त्यामुळे कोणीही कोणाच्या कृपेवर नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली. २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रदीप Mon, 10/06/2014 - 19:11
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार जी लाट केजरीवाल आणि कं. ने आणली, तिचा त्या केजरीवालच्या पक्षालाच अजिबात फायदा न होता, भाजपला झाला!! क्या बात है!! काँग्रेस पक्षही अशाच धुंदीत पुढील काही काळ राहो, म्हणजे त्याचा नायनाट तो पक्ष स्वतःच करील, अशी त्या गणरायाच्या च्ररणी प्रार्थना करून, 'घाशीराम' मधील एक तराना येथे उर्धृत करतो: तनाना तनाना तनाना धीं तनन देरे ना, एक तेचि नाना, धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब तनाना... तेव्हा आम्ही सर्व तनाना आहोत, साहेब! आपण एक तेचि नाना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 21:07
>>> राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली. नाना, जरा अभ्यास वाढवा हो. तुमचा इतिहास-भूगोल अगदीच कच्चा आहे. मॅट्रीकच्या परीक्षेत किती मार्क पडले होते हो तुम्हाला या विषयात? उगाच नेहमीप्रमाणे काहीच्या काही फेकू नका. राम मनोहर लोहिया १९६७ मध्येच गेले. आणिबाणी १९७५-७७ या काळात होती. १९७७ ला आणि नंतर १९८० ला कुठुन आले लोहियांचे आंदोलन? तुम्ही प्रत्येक धाग्यावर फेकाफेकी करता आणि तुमची फेकाफेकी उघडकीला आली की माती खाता. या धाग्यावरही तुम्ही माती खाल्लीत. >>> २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते. केजरीवालांच्या लाटेचा केजरीवालांना फायदा न होता भाजपला कसा झाला हो? आपल्या लाटेवर स्वार होऊन निदान केजरीवाल तरी जिंकायला हवे होते ना?

In reply to by श्रीगुरुजी

माफ करा ,लोहिया नव्हे जयप्रकाश नारायण. जेपी मुवमेंट असे वाचा.क्षमस्व. ADMIN उपरोक्त माझ्या कमेंटमध्ये लोहिया ऐवजी जयप्रकाश नारायण असे करावे.

दुश्यन्त Sun, 10/05/2014 - 23:04
http://jagatapahara.blogspot.com/2014/10/blog-post_4.html ८० च्या दशकातील शिवसेना भाजप आणि पवार यांच्या राजकारणाचा आढाव घेणारा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचनीय आहे.युतीचा फायदा सेनेपेक्षा भाजपलाच जास्त झाला हे त्यांचे निरीक्षण आहे. . आजही शिवसेनेचे संघटन मुंबई,ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात बर्यापैकी मजबूत आहे.बहुरंगी लढतीत शिवसेनेलाच या भागात जास्त फायदा होईल. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात चारही पक्षांना जवळपास सारखी संधी आहे (कॉंग्रेस एनसीपीला जर जास्त आहे). विदर्भात प्रामुख्याने भाजप कॉंग्रेस मध्येच लढत होईल.

In reply to by दुश्यन्त

श्रीरंग_जोशी Mon, 10/06/2014 - 09:04
विदर्भाबाबत जरा असहमत. पश्चिम विदर्भात व पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात सेनेचे चांगले बस्तान आहे. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकांत सेनेने चांगले यश मिळवले. परंतु विधानसभांमध्ये मात्र सेनेला तेवढे यश मिळाले नाही. या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही. बाकी भाजपवर टिका करण्यामागे सेनानेतृत्वाची अशी रणनीती असू शकते. गेल्या पंचवीस वर्षांपासून युती असल्यामुळे दोन्ही पक्षांची स्वतःचे स्वतंत्र व दोघांचे मिळून एकत्रित असे मतदारगट आहेत. केंद्रात भाजपचे बहुमत असणारे (रालोआ) सरकार नुकतेच आले असल्याने त्यांना त्याचा नैसर्गिक फायदा मिळून एकत्रित गटाची बहुतांश मते भाजपला मिळू शकतात. याउलट १९९९ सालानंतर सेनेजवळ राज्याची सत्ता नव्हती व केंद्रातही महत्त्वाचे खाते नव्हते. त्यामुळे एकत्रित मतदारगटाची मते स्वतःकडे वळवायची असल्यास भाजपवर टिका करणे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीतील उत्तुंग यशामुळे भाजपचे मतदार सुखावले असले तरी भाजप व त्यांच्या मातॄसंघटनेबद्दल कडवटपणा बाळगणारे अनेक मतदारगट आपल्या राज्यात आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेस व राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकांतील निर्णायक यश अवलंबून होते. इतर कुणाला काहीही वाटो या मतदारगटाला भाजपचे आघाडीवर पोचणे आवडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर कुणालाही मतदान केल्याने भाजपचे नुकसान होण्याऐवजी लाभच होणार आहे. या मतदार गटाने सेनेला मतदान केल्यास दोहोंसाठीही विन-विन परिस्थिती बनू शकते. हे सर्व अंदाज किती बरोबर आहेत ते १९ तारखेला स्पष्ट होईल किंवा संमिश्र निकाल येऊन नेमके काहीही स्पष्ट होणार नाही.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:53
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त होते. त्यामुळे शिवसेनेविषयी त्यांना ममत्व वाटणे स्वाभाविक आहे. सेनेचा भाजपला फायदा झाला असे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी आकडेवारीचे निष्कर्ष बरोब्बर उलटे आहेत. शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. १९६७, १९७२, १९७८ व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. नाही म्हणायला १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडीक आमदार म्हणून निवडून आले होते. तो एकमेव अपवाद. शिवसेनेचे अस्तित्व फक्त ठाणे व मुंबईतल्या काही ठराविक भागात होते. ठाणे/मुंबईच्या बाहेर शिवसेनेला अस्तित्व नव्हते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर व महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट होती. महाराष्ट्रात त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे ४८ पैकी ३९ खासदार निवडून आले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसशी युती केली होती व मुंबईत २ जागा लढल्या होत्या. इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट असून, मुंबईत लढत असून व इंदिरा काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पडले होते. त्यामुळे मुंबईत सुद्धा सेनेला फारसे अस्तित्व नाही हे सिद्ध झाले. १९८० च्या एप्रिलमध्ये गुढीपाडव्याला भाजपची स्थापना झाली. लगेचच दीड महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाली. त्यात शिवसेनेचे शून्य व भाजपचे स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या मुंबई/ठाण्यात सुद्धा शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. याउलट भाजपने मुंबईत २, ठाण्यात १, कोकणात १, पुण्यात २, मराठवाड्यात १, विदर्भात ३-४ ठिकाणी आपले आमदार निवडून आणले होते. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजपला, १४ वर्षे जुनी असलेल्या सेनेपेक्षा, जास्त भागात व तुलनेने जास्त पाठिंबा आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. नंतर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडीक मुंबईतून भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. जर शिवसेना भाजपपेक्षा जास्त मजबूत होती तर मग का ते भाजपच्या चिन्हावर लढले? नंतर १९८५ मध्ये पुलोदमध्ये सामील झाल्यावर भाजप आमदारांची संख्या १२ वरून १६ वर गेली तर शिवसेनेने पहिल्यांदाच खाते उघडून त्यांचा फक्त १ आमदार निवडून आला होता. मुंबई/ठाण्याला आपला बालेकिल्ला समजणार्‍या सेनेला तिथल्या ५० हून अधिक जागांपैकी फक्त एका जागेवर जिंकता आले होते. शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. भाजपचीही फार मोठी ताकद नव्हती, पण भाजपला शिवसेनेच्या तुलनेत जास्त जनाधार होता व भाजपला महाराष्ट्राच्या सर्व भागात कमीअधिक प्रमाणात जनाधार होता. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यावर सेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. हे स्पष्ट आहे युती झाल्यामुळे सेनेला भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला. सेनेने तब्बल १८३ जागा लढवून फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने १०५ जागा लढवून ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ पर्यंत हेच चित्र दिसले. भाजपच्या तुलनेत कितीतरी जास्त जागा लढवून सेना जेमतेम ८-१० जागा जास्त मिळवायची. २००९ मध्ये तर हेही चित्र फिरले. तब्बल १६९ जागा लढून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ जागा लढून भाजपने ४६ जागा मिळविल्या. म्हणजे १९७९-८० मध्येही सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त पाठिंबा होता आणि २००९ मध्ये तीच परिस्थिती होती. मागील आठवड्यात २-३ वृत्तपत्रात, १९९० पासूनच्या निवडणुकातील सेना-भाजप मतांची टक्केवारी आली आहे. १९९० पासून सातत्याने हे दिसले आहे की भाजप जिथे लढतो त्या मतदारसंघात भाजपच्या मतांची टक्केवारी ही शिवसेना ज्या ठिकाणी लढते त्या मतदारसंघांच्या तुलनेत किमान ५ टक्क्यांनी जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की जर समोरे शिवसेनेचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार सेनेच्या विरोधात काँग्रेस-राकाँला मते देतात आणि समोर भाजपचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार काँग्रेस-राकाँऐवजी भाजपला मते देतात. याचे निष्कर्ष असे की (१) शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त मतदारांची पसंती आहे आणि (२) भाजपने शिवसेनेच्या तुलनेत जास्त जागा लढविल्या असत्या तर युतीचे जास्त आमदार निवडून आले असते. अशा परिस्थितीत भाजपने जास्त जागा मागणे हे तार्किक आहे आणि आपल्याला भाजपपेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही जास्त जागा लढणार हा शिवसेनेचा भ्रम आहे. असो. घोडामैदान जवळ आहे. दोघेही आता स्वबळावर लढत आहेत. ज्या पक्षाला दुसर्‍या पक्षापेक्षा कमी जागा मिळतील त्याने निमूटपणे दुसर्‍याची ताकद मान्य करावी.

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 12:44
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:00
>>> राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्‍या व त्यांचा पाठिंबा घेणार्‍या राज ठाकर्‍यांची विश्वासार्हता किती? >>> मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही. हे नुसते हवेतले अंदाज आहेत. >>> अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. एवढे असूनसुद्धा महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसला का वारंवार सत्तेवर आणले? >>> महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो. फारच थोड्या लोकांना शिवसेना किंवा मनसे हे पर्याय जवळचे वाटू शकतील.

In reply to by श्रीगुरुजी

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 10:36
राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्‍या व त्यांचा पाठिंबा घेणार्‍या राज ठाकर्‍यांची विश्वासार्हता किती?
नसतील, राज ठाकरे हे ब्रम्हदेवाची वाणी नसतीलही, पण त्यानी उपस्थित केलेला प्रश्न अगदी योग्य आहे... जर महाराष्ट्रातील जनता दिल्लीहून येणार्‍या आदेशावर नाचणार्‍या मुख्यमंत्र्यांना कंटाळली असेल तर भाजपाला मत देऊन आजच्या काळात त्या परिस्थीतीत कसा बदल घडणार आहे ते सांगा!!!! भाजपाच्या कुठल्याही स्टेट लिडरची आज मोदी-शहांच्या समोर विरोधात काही बोलायची टाप नाही! कशाला उगाच मत द्यायचं लोकांनी भाजपाला?

In reply to by पिवळा डांबिस

पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या ताब्यात कशाला द्यायचा? एक कुटुंब राज्याचं भवितव्य ठरवणार? पश्चिम महाराष्ट्रात बारामती प्रा लि कंपनीने संपुर्ण सहकार, बँकींग, एज्युकेशन इ ई ची वाट लावली . राज्याचा कारभार राष्ट्रीय पक्षांकडे असल्यास कुणा एकाच्या नव्हे तर लोकप्रतिनीधींच्या निर्णयाने राज्य चालेल.

In reply to by पिवळा डांबिस

अर्धवटराव Mon, 10/13/2014 - 11:12
मुळात मोदि, शाह वगैरे महाभाग महाराष्ट्राचं वाईट काबरं करतील? या आर्ग्युमेण्टला काय बेस आहे? महाराष्ट्राचं वाईट मराठी नेत्यांनी आपल्या राज्याचं लॉबींग व्यवस्थीत न केल्यामुळे झालं असेल तर आपल्या अहंकारापायी एका पक्षात एकत्र नांदु न शकणारे ठाकरे महाराष्ट्राचं काय कपाळ लॉबींग करतील? दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का? स्वतः महाराष्ट्राने आपल्याच विदर्भ वगैरे अंगांचं काय भरीत करुन ठेवलं आहे हे आपण बघतोच आहोत. मुंबईचं काय केलय मराठी बाण्याने? (जे आवश्यक होतं करण्यासारखं ते दोन दशकांपुर्वी झालय करुन. त्यानंतर काय? ) सगळ्या गुज्जु भायांना विकत घेऊ शकणारी मराठी उस कारखानदारी ( व तत्सम) श्रीमंती अशी नांगी का टाकते आहे? कुठल्याही बाण्याची बात करता गुजराथ जर अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 18:51
असे कैच्या कै प्रश्न विचारु नका. भावना आणि त्याही 'मराठीच भावनाच अत्यंतच महत्त्वाच्याच आहेतच'. (उ/औपरोधिक लिहीलं आहे. क द लो अ.) मराठी माणसाला सातत्यानं न्यूनगंडामध्ये रहायला लावून, त्यांना इतर काही न करता केवळ भाषिक राजकारण करायला भाग पाडल गेलं. आजही तसंच होतंय.

In reply to by अर्धवटराव

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 21:40
दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का?
_/\_ मग प्रश्नच मिटला...

In reply to by अर्धवटराव

अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय? हे आवडले ! *OK*

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 12:45
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.

In reply to by दुश्यन्त

JNPT बंदर ,नवी मुंबईचा विमानतळ, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था ,जैतापूरचा दीड लाख कोटींचा अणु उर्जा प्रकल्प राज्याला काँग्रेसच्या केंद्र सरकारने दहा वर्षात पाच लाख कोटींचे प्रकल्प दिले व या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? (संपादित)

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:08
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? मोठ्या अपेक्षेने यांना राज्याने साथ दिली ,तर हे भाजपचे लोक खाल्ल्या ताटातच हागण्याची तयारी करत आहेत. मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांचा उल्लेख करताना अनादर दाखवू नये असे मी पूर्वी सांगितले होते. पण तुमच्यात सुधारणा नाही. असो. मोदींनी महाराष्ट्रातील कोणकोणते प्रकल्प कॅन्सल/शिफ्ट केले त्याची यादी व पुरावे आहेत का? बादवे, खाल्ल्या ताटात *** करणे ही तुमच्या पक्षाची परंपरा आहे, भाजपची नाही. शेतकर्‍यांना मोफत वीजेचे आश्वासन देऊन निवडणुक जिंकल्यावर "अशी आश्वासने पाळायची नसतात" असे हसतमुखाने सांगणारेच तुम्ही वर लिहिलेले कृत्य करतात.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:04
इंदिरा गांधींच्या काळात सर्व निर्णय त्या एकट्या घ्यायच्या. गेली १० वर्षे कोण निर्णय घेत होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याविषयी आनंद शर्मांचे मत ऐकायला आवडेल. >>> महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते. निवडणुक प्रचारासाठी सभा घेणे यात काय अगतिकता आहे? इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, वाजपेयी इ. सर्व जण पंतप्रधानपदावर असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेत असत. ते सर्व जण अगतिक होते का?

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 15:13
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. येणारा संपूर्ण आठवडा मोदी एका दिवशी ३-४ सभा घेत फिरणार आहेत. आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:20
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. असं कोण म्हणालं? काही पुरावे आहेत का? >>> पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. इतरांचं बघा जरा. भाजपच्या नेत्यांच्या नावाचा व जातीचा जाहीर उल्लेख सुरू आहे. मोदी व शहा यांचे सतत अपमानास्पद उल्लेख करून गुजराती व मराठी यांच्यात काड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, शहांचं नाव आदिलशहा, कुतुबशहा इ. जोडण्याचे असभ्य प्रकार सुरू आहेत. >>> आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत. साफ चूक. आधीचे पंतप्रधानसुद्धा भरपूर सभा घेत असत. जितके राज्य मोठे तितक्या सभा जास्त. महाराष्ट्र हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असल्याने इथे सभा जास्त होणारच. जर गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडणुक असती तर एकच सभा पुरेशी होती.

In reply to by श्रीगुरुजी

उदयन Mon, 10/06/2014 - 15:18
इंदीरा गांधींजीची तुलना कुठे तुम्ही १०० दिवस पुर्ण करणार्‍या श्री मोदी यांच्याशी करत आहेत ?

In reply to by दुश्यन्त

इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही.
आर यू सिरियस? आपले बारामतीचे साहेब केंद्रातून संरक्षणमंत्रीपदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये कोण संरक्षणमंत्री होते? विश्वनाथ प्रताप सिंगांची बदली अर्थमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात केली त्यापूर्वी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात कोण संरक्षणमंत्री होते? १९८० ते १९८३ या काळातही इंदिरा गांधींनी स्वतः संरक्षण मंत्रालय सांभाळले होते. नंतर वेंकटरामन संरक्षणमंत्री झाले. बाय द वे, राजीव गांधींनी सुध्दा एक बजेट सादर केले होते.त्यावेळी ते अर्थमंत्रीही होते. नेहरू पंतप्रधान असताना तेच परराष्ट्रमंत्रीही होते.आणि अर्थ किंवा परराष्ट्र ही खाती संरक्षणापेक्षा कमी महत्वाची आहेत असे अजिबात नाही. तेव्हा उगीच काहीतरी माहित नसताना वाटेल ते फेकू नका.

In reply to by दुश्यन्त

मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक किती फ्रिक्वेन्सीने होते याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 16:17
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?

In reply to by उदयन

परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र बैठक, शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटी, आणि भविष्यात होणारी जी-२० देशांची शिखर बैठक इत्यादी तुम्हाला पिकनिक वाटत असेल तर तुम्हाला एकूणच गोष्टींची किती जाण आहे याची खात्री पटते. तुमच्यासारख्यांचा प्रतिवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवला ही चूकच झाली म्हणायची. असो.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 16:39
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत एके ठिकाणी ब्रिक जी -२० सारख्या बैठकींना जायचे आनि दुसरी कडे युनोत जाउन "असे गृप झालेच नाही पाहिजे जी-ऑल असायला हवे" सारखे वक्तव्य करायचे याला म्हणतात विरोधाभास आता कोणत्या प्रकारे भारत जी-२० मधे स्थायी सभासद पद मागणार ? जिथे तुम्ही युनोत हे गृप नकोच म्हणुन म्हणतात तिथे हा विरोधाभास कसा करतात ?

In reply to by उदयन

नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत
आणि त्या चंदनाबरोबरच १ बिलिअन डॉलर्सची क्रेडिट लाईन कशी विसरलात? १ बिलिअन डॉलर्स पुरेसे आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मधल्या काळात विशेषतः माओवाद्यांची कटकट चालू असताना नेपाळ भारतापासून दुरावून चीनकडे झुकत होता आणि आपल्याला ते परवडणारे नाही म्हणून अशी थोडीफार कन्सेशन देणे भाग आहे. अर्थात मोदी नेपाळला पिकनिकला गेले असे तुम्हाला वाटत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशी अजिबात अपेक्षा नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 17:36
नेपाळ माओवाद्यांनाकडुन उलट लोकशाही कडे झुकला आहे प्रचंड यांचा पराभव झाला हे त्याचे लक्षण आहे. बाकी राहिले चीन कडे झुकाव जगातल्या सगळ्याच राष्ट्रांना चीनची नियत आनि त्यांचा साम्राज्यवाद माहीत आहे. उगाच आपले पालुपद मांडायचे म्हनुन काहीही ठिगळ लावत जाउ नका. असो तुम्हाला या गोष्टी अजिबात कळत नाहीतच म्हणुन कैच्याकै ठिगळे जोडणे चालु आहे. एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ? हे पैसे कुठुन आले हे सांगायचे नाही म्हणजेच खोटेच बोलायचे निवडणुक मधे पण खोटे आनि नंतर देखील तेच.. तुम्ही त्यांचाच कित्ता फिरवत आहे हे दिसुन येत आहे

In reply to by उदयन

एक तर पंतप्रधानांचे परदेश दौरे म्हणजे पिकनिक म्हणण्याइतकी तुमची याबाबतीतली समज आहे.मनमोहन पंतप्रधान असतानाही त्यांच्या परदेश दौर्‍यांविषयी असे कोणीही म्हणाले नव्हते-- अगदी कट्टर मोदी समर्थक सुध्दा. दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
मोदी आपली तिजोरी रिकामी आहे असे म्हणत इतर देशांमध्ये मदत मागायला कधी गेले होते? मोदी पंतप्रधान झाल्याचा शॉक तुम्हाला सहन झालेला नाही याबद्दल तुमच्याविषयी सहानुभूतीच आहे. तरीही असले काहीतरी कैच्याकै बरळू नका.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 18:14
नीट वाचा आधी "दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?" हे विधान मी कुठे केले ????? कैच्याकै ठिगळे लावायचीत..?

जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...

तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .

In reply to by उदयन

ठिक आहे ते तुम्ही नाही दुष्यंत यांनी म्हटलेले आहे. मी लावलेल्या ठिगळांविषयी दिलगिरी. आता तुम्ही लावलेल्या ठिगळांविषयी खुलासा करा--- १. इथे तुम्हीच म्हणता त्याचा अर्थ हा की पंतप्रधानांचे परदेश दौरे ही पिकनिक असते. २. तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे मोदी आमची तिजोरी रिकामी आहे असे म्हणत कुठे आणि कधी गेले होते? आहेत काही उत्तरे? नसतील तर स्वतःची लावलेली ठिगळे निमूटपणे मान्य करा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 18:32
पहिल्या १० दिवसातच सांगितलेले आहे कृपया त्या वेळेचे वर्तमानपत्र वाचुन घ्यावे. मी हवेत कधीच काहीच लिहित नाही हे तुम्ही श्रीगुरुजी यांना देखील विचारु शकतात . सरकारची तिजोरी मोकळी आहे काँग्रेस ने घोटाळे करुन तिजोरी रिकामी आहे मला ती तिजोरी आधी भरावी लागणार मग विकासाची कामे करावी लागणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले आहे. राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते उलट अदानी तिथुन वीज निर्मित करणार होता त्याचे देखील संदर्भ असतील. पण नेपाळवाल्यांनी अडानीला अजुन तरी दाद दिली नाही आहे.. बहुतेक नंतर देखील होउ शकेल ती गोष्ट वेगळी. राहिले अमेरीकन दौरा . तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल. अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते. ज्या एफडीआय ला भाजपाने विरोध केला त्यामुळे मागील सरकार मधे विदेशी गुंतवणुक झाली नाही हवी तितकी . त्याच एफडीआयचे गाजर मोदींनी अमेरिकन कंपन्यांना दाखवले. आणि गुंतवणुक थोडीफार पदरात पाडुन घेतली. जर तेच गाजर दाखवायचे होते ते भारतात बसुन देखील दाखवता आलेच असते . शेवटी त्यांना पैसाच कमवायचा आहे. बहुतेक आता तुम्हाला मी काय सांगतोय ते कळले असे ही शेवटची अपेक्षा ठेवतो :)

In reply to by उदयन

नेपाळसाठी १ बिलिअन डॉलर्स ही मोठी रक्कम असली तरी भारतासाठी ती तितकी मोठी रक्कम नाही हे समजून यायला अडचण येऊ नये. विशेषतः कधीच हवेत न बोलणार्‍यांसाठी. १ बिलिअन डॉलर्स म्हणजे सुमारे ६१०० कोटी रूपये.आणि ही रक्कम मोठी की नेपाळबरोबर संबंध सुधारणे अधिक महत्वाचे हा निर्णय घेण्याची पात्रता तुमच्यापेक्षा कोणाही भारतीय पंतप्रधानाकडे (अगदी चरणसिंग-चंद्रशेखर-देवेगौडा सुध्दा) अधिक आहे/होती याविषयी नक्कीच खात्री आहे.
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते
उदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल.
कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्‍याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते
मी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल. :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 19:18
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही ;) ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी . सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेच काय ते अच्छे दिन होते. ( आता लिहु नका की केंद्रा कडुन आदेश आले आहेत की चोख प्रत्युतर द्यावे. सरकार कोणाचे ही असो आपले सैनिक चोख प्रत्युतर देतच असते. केंद्राच्या आदेशाची वाट बघत नाही कारण तो आधीच पब्लिसिटी स्टंट न करता पिएमओ यांनी दिलेलेच असतात ) फक्त आताचे सरकार टिव्हीच्या कॅमेरावर सांगत असते की आदेश दिलेला आहे कैच्याकै बोलायचे म्हणुन बोलतात

In reply to by उदयन

तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा केलात तरी २०१९म्पर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार आहेत. तेव्हा इनो घ्या. बरं असतं प्रकृतीला.

In reply to by उदयन

तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद वाचले.
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्‍या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही. ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .
पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत.
मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का? आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.

In reply to by उदयन

lakhu risbud गुरुवार, 10/09/2014 - 20:08
अचं कचं ,अचं कचं उगी हां ! आपन ना पुडच्या वेली ना मोदि अंकल ना भाषन ना तुमच्या कडून लिउन घैला सांगू हां !

In reply to by दुश्यन्त

उदयन Mon, 10/06/2014 - 17:25
भक्त मिडीयाने त्या मुद्द्याची चर्चाच केली नाही परंतु युनोत त्या मुद्याची नक्कीच चर्चा होईल समजा तुम्ही मिपावर एक गृप बनवला आणि दुसर्या ग्रुप चे सभासद घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरी कडे मिपाच्याच अ‍ॅडमिन ला सांगत आहे की असे गृप बनने हानिकारक आहे हे बंद करा. आता तुम्ही परत गृप चे सभासद कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे.. ते ग्रुपवाले घेतील का ? परराष्ट्रनिती सुषमा स्वराज यांनाच सांभाळु द्यावी ही कळकळीची विनंती मोदीसाहेबांना करत आहे

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला? हे आवडले मागे एकदा एका धाग्यावर लिहिले होते मोदी विरोधकांना कुठून कुठून शोधून मुद्दे काढावे लागतात , पण त्याची अवस्था खोदा पहाड निकाला चुहा , म्हजे म्हणी मध्ये ओरीजनल चुहा असेच आहे , हा शहा ह्यांचा चुहा नाही आहे.

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 14:26
श्रीरंग जोशींशी सहमत! ...या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.+१ उद्धव ठाकरेंनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता. उद्धव बोलायला शामळू वाटतात, वक्तृत्व प्रभावी नाही वगैरे चर्चा होतात मात्र संघटन कौशल्य चांगले आहे. एखादा असता तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे झुकून जागावाटपात गप्प राहिला असता मात्र सुरुवातीला १६९ वरून १६० आणि नंतर १५१ अश्या जागा दिल्यावर आता याख्ली येणार नाही असे रंगशारदामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते. सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:10
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. हो का? पण भाषणातून "मायभवानीची शपथ, मर्दमराठा, शूर मावळे, अमक्याचा कोथळा बाहेर काढला, तमक्याला गाडले" अशीच वाक्ये फक्त ऐकू येतात आणि त्यात वेगळेपण काहीच नाही कारण शिवसेना जन्मापासून हेच बोलत आली आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:24
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक पक्ष वापरतो. भाजपने वापरले तर त्यात वावगे काय? आणि शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट एवढे प्रभावी असेल तर शिवसेनेचे नेते त्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक भाषणातला ९० टक्क्यांहून अधिक वेळ भाजप व मोदींना शिव्या देण्यात का वाया घालवित आहेत?

उदयन Mon, 10/06/2014 - 15:22
वृत्तपत्रात पहिल्याच पानावर मोदींचा चेहरा असलेली भाजपाची जाहीरात पाहण्यात आली "घेउन शिवरायांचा आशिर्वाद चला मोदी संगे" असे काहीतरी होती इतक्या मोठ्या पानावर फक्त मोदीच होते. ज्यांच्यानावाने मत मागत आहेत ते "शिवराय" यांचा छोटासा देखील फोटो कुठेच दिसत नाही ? यावरुन भाजपाची वृत्ती आनि व्यक्तिकेंद्री राजकारण ( जे गांधीं नावावर गावभर ढोल वाजवत होते) दिसुन येते

ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 16:33
शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या. बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्‍या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत. ==== एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेच गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही ) मुंबईतील लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर तिथे भाजपाला व त्यांच्या समर्थकांना वाटतेय तितकी ही लढाई सोपी जाणार नाहीये. मुंबई (शिवसेना वि काँग्रेस वि भाजपा), प. महाराष्ट्र (राकॉ वि स्वाभिमानी/भाजपा वि काँग्रेस), नाशिक/खानदेश (शिवसेना वि राकॉ वि कॉ वि मनसे), कोकण (शिवसेना वि काँग्रेस) अशा मुख्य लढती होत असताना निव्वळ मराठवाडा (तिथेही मुंडे नाहित पण सिंपथी वेव्ह आहे असे समजु) व विदर्भ (गडकरींचा अर्थपूर्ण सहभाग गृहित धरू) यांच्या जोरावर विधानसभा मिळवता येणार नाही.

उदयन Mon, 10/06/2014 - 17:38
d गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते.

इतका तुमचा गुजरात मागे कसा

. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?

In reply to by उदयन

उदयन Tue, 10/07/2014 - 18:52
गायबले ? सत्य परिस्थिती दाखवली की भक्तगण गायब होतात. ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने . उत्तरच नाही त्यावर कुणाचे

In reply to by उदयन

अनुप ढेरे Fri, 10/10/2014 - 07:18
आकडे रँडम आहेत त्या जाहिरातीतले.
ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने
' त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 18:02
भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 20:57
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. शिवसेनेच्या वळचणीखालून कधीतरी बाहेर पडणे आवश्यक होते. २०१४ ची विधानसभा निवडणुक ही त्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे शक्य दिसत नाही. पण तरीसुद्धा दोघातला खरोखर मोठा कोण हे निकालानंतर नक्कीच ठरेल आणि भविष्यात परत युती झाली तरी त्यात असमान जागा वाटप होणार नाही हे नक्की. जर दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील आणि एक भाऊ दुसर्‍यापेक्षा वेगाने प्रगती करीत असेल तर ते वेगळे होणे स्वाभाविक आहे आणि वेगळे होणेच योग्य. वेगळे झाल्यामुळे कमी वेगाने जाणार्‍या भावाची वेगाने जाणार्‍या भावाबरोबर फरपट होणार नाही व जास्त वेगाने जाणार्‍या भावाला संथ चालणार्‍या भावामुळे रेंगाळत रहावे लागणार नाही. युतीच्या बाबतीत हेच होणे स्वाभाविक होते. >>> अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी. १९ ऑक्टोबरला ठरेल निर्णय योग्य होता का चुकीचा. युती टिकली असती तर युतीला नक्कीच २०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, पण भाजपला शिवसेनेची मुजोरी सहन करीत कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती. आता स्वबळावर कोणालाच बहुमत मिळणार नाही, परंतु भाजपचे जे काही आमदार निवडून येतील ते स्वबळावर असतील. त्यामुळे स्वबळाचाही नक्की अंदाज येईल व भविष्यात सेनेच्या मुजोरीसमोर झुकण्याची गरजच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Tue, 10/14/2014 - 15:07
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा विचार आहे का? प्रार्थमिकता शप, अप, छ्भु, नारा ह्यांचे राज्य संपवण्याची ठेवायला पाहीजे होती. ते देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते. भाजप चा मुख्यमंत्री आहे का शिवसेनेचा महत्वाचे नव्हते. देश पक्षाच्या आधी येतो हे कळत नाही का?

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:21
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त असताना भाजपने का दुय्यम भूमिका घ्यावी हाच मुख्य प्रश्न आहे. नारा, छभु इ. चे राज्य संपवायचे ही प्राथमिकता आहेच, परंतु भाजपने पडते घेऊनच ही प्राथमिकता प्रत्यक्षात येईल आणि भाजपने एकटे लढले तर ही प्राथमिकता प्रत्यक्षात येणारच नाही हे कशावरून? सेनेबरोबर युती तोडल्याचे भाजपला आज हायसं वाटलं असेल. २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयी इतका विखार भरलेला असेल याची भाजपला कल्पना नव्हती. आज तर प्रत्यक्ष मोदींच्या वडीलांचा उद्धार करेपर्यन्त सेनेची मजल गेली. आता बहुमत मिळालं नाही तरी सेनेचं जोखड खांद्यावरून कायमचं उतरलं याचा भाजपला नक्कीच आनंद होईल.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Wed, 10/15/2014 - 10:23
सेनेचे जोखड खरच उतरले का? निवडणुक झाल्यावर त्यांच्याशीच युती करावी लागणार. आणि केंद्रात तो बिनकामाचा मंत्री कशाला ठेवला आहे मोदींनी, त्याला पहीला हाकलून द्यायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी गुरुवार, 10/16/2014 - 13:12
गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून मोदींनी स्वतःची व भाजपची प्रतिमा उंचावली आहे. एकीकडे मोदींना अफझलखानाची उपमा देताना व मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देताना, त्याच मंत्रीमंडळात तुमचा मावळा कसा या अडचणीत आणणार्‍या प्रश्नाला शिवसेनेकडे उत्तर नाही. दुसरीकडे गीते स्वतःहून गेले तर उत्तम अन्यथा त्यांना न काढता आपण सूडबुद्धी ठेवत नाही अशीच मोदींनी प्रतिमा निर्माण केली आहे. गीते मंत्रीमंडळात असल्याने भाजपला काहीच अडचण नाही परंतु शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे. जर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार स्थापन झाले तर काही काळाने दिल्लीत शिवसेनेत फूट पडून सेनेचे बहुसंख्य खासदार भाजपत सामील होतील किंवा पक्षादेश झुगारून मोदींना पाठिंबा देतील. गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून भाजपने शिवसेनेसाठी आपले दार अजूनही थोडेसे उघडे ठेवलेले आहे.

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 21:11
आता उद्धव ठाकर्‍यांना मोदींचे मंत्रीमंडळ ही अफझलखानाची सेना वाटत आहे. या अफझलखानच्या सैन्यात आपलाही एक मावळा आहे याचे त्यांना विस्मरण झालेले दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला नाही ना झाले विस्मरण? मग काढा ना त्या गितेला मंत्रिमंडाळातून, का भीती वाटतेय मराठी मते जाण्याची?

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 10/07/2014 - 11:27
त्यांना मंत्रीमंडळातून काढल्याने मराठी मते का जातील? गीते एकटेच अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असा तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय. मंत्रीमंडळात इतर अनेक मराठी मंत्री आहेत. मोदींना शिव्या देताना शिवसेनेचच हसं होतंय. त्यांची जीभ अगदी सैल सुटली आहे, पण सत्तालोभामुळे दिल्लीत व मुंबई/ठाणे महापालिकेत भाजपशी संबंध तोडायची तयारी नाही. मोदींनी अत्यंत प्रगल्भपणा दाखवून, शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही, असे सांगून केवळ २-३ वाक्यात भाजप आणि शिवसेनेत किती फरक आहे ते दाखवून दिलंय. शिवसेनेचे व मनसेचे सर्व नेते भाजपविरूद्ध कमालीचा थयथयाट व त्रागा करत असताना दोघांनाही मोदींनी अनुल्लेखाने मारून आपली प्रगल्भता दाखवून दिली. अर्थात यातून सेनेच्या व मनसेच्या नेत्यांना प्रगल्भता येण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड Tue, 10/07/2014 - 22:06
गुरुजी, एक सल्ला आहे. जॉर्ज बर्नार्ड शाँच एक वाक्य असं आहे: “Never wrestle with pigs. You both get dirty and the pig likes it.” डुकरांशी कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाणीने तर माखालच, आणि डुकराला तेच आवडतं. दुसरं जॉर्ज कार्लिनचं एक वाक्य असं आहे: “Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience.” मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं आणि मग ते तुमच्यावर अनुभवाने मात करतात. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Fri, 10/10/2014 - 19:04
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी लोकांच्या म्हणी दिल्या आहेत छान आहे पण हा धागा काथ्याकुट मध्ये आहे काथ्याकुट होणारच आपल्या आवडत्या पक्षावर टीका झाली म्हणून खचून जावू नका काळा पहाड.. . चार नेत्यांचे चार समर्थक आपल्या पक्षाची बाजू मांडणारच. आता नेतेच पातळी सोडून एकमेकांवर शिव्यागाळ करतात तर मिपाकरांनी काय घोडे मारलेय... माझ्या मते भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण त्या ७० च्या घरात असतील ते राष्ट्रवादीची नि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेवून सरकार बनवण्याची शक्यताच जास्त वाटतेय. भाजपा-७०, शिवसेना-४५,कॉंग्रेस-६५ राष्ट्रवादी-५४ मनसे-१५ बाकी इतर.

In reply to by श्रीगुरुजी

चौकटराजा Tue, 10/07/2014 - 09:23
अफझल खान हा दिल्लीहून कसा काय आला .....? बर आला तर तो भेट घ्यायला मिठी मारायला आला होता ना ? इथे तर २५ वर्षाची मिठी सैल झालेली दिसतेय.

पैसा Tue, 10/07/2014 - 13:50
ही इथली शिवीगाळ बघता क्लिंटनसारखे लोक निवडणुकांबद्दल काही लिहितील असं वाटत नाही! =))

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 12:59
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे, हा त्यावरील सविस्तर लेख http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-election-2014.html हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:12
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे आकडे आले आहेत. हे कालच्या सर्वेक्षणांचे आकडे आणि हा त्यावरील लेख http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjpallies-154-seats-election-maharashtra-survey/articleshow/44769595.cms

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:36
काल 'झी २४ तास' च्या दुसर्‍या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ आताच पाहिलेल्या २ सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. (१) एबीपी-नेल्सन भाजप - १२०, शिवसेना - ६७, काँग्रेस - ४६, राष्ट्रवादी - ३६, मनसे - ८ (२) इंडिया टीव्ही भाजप : १३२-१४२, शिवसेना : ५२-६२, काँग्रेस : ३८-४८, राकॉं : ३३-४३, मनसे : ७-१३ आतापर्यंत जे अंदाज आहेत त्यांच्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल व मनसे हा सर्वात लहान पक्ष असेल हा समान मुद्दा आहे. मात्र एकूण जागांचा अंदाज खूप गोंधळात टाकणारा आहे. भाजपला मिळणार्‍या जागांचा अंदाज ९६-१५४ इतक्या मोठ्या कक्षेमध्ये आहे. शिवसेना ३८-६७ हीदेखील मोठी कक्षा आहे. काँग्रेस २५-६३ आणि राकाँ १६-४३ हा देखील खूप मोठा फरक आहे. सर्वांनीच मनसेला २० च्या आत जागा दिल्यामुळे मनसे अदखलपात्र पक्ष आहे. एकंदरीत महाराष्ट्रात जागांचा अंदाज काढणे अत्यंत अवघड झाले आहे.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:41
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज आजच प्रसिद्ध झाले आहेत. १) एबीपी-नेल्सन भाजप - ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - ३३, काँग्रेस - १६, इतर - ५ (२) इंडिया टीव्ही भाजप - ३४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २७, काँग्रेस - १९, इतर - १० हरयानात काँग्रेसचा दारूण पराभव निश्चित दिसतो व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारालो व भाजप मध्ये कमालीची चुरस दिसते. बहुमतासाठी किमान ४६ जागांची गरज आहे. काँग्रेस, भाजप व भारालो यापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तर ४६ चा आकडा पार होतो. परंतु असे होण्याची शक्यता शून्य आहे. अगदी अशीच परिस्थिती डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत निर्माण झाली होती. हरयानादेखील दिल्लीप्रमाणे राष्ट्रपती राजवटीकडे निघाला आहे असे दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Sat, 10/11/2014 - 11:10
हरियाणामध्ये भाजपला इतक्या जागा सर्वेक्षण देत आहे याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे.महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये भाजपपुढचा मोठा प्रश्न म्हणजे राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव.पूर्वी सूरज भान हे पक्षाचे तसे बऱ्यापैकी मोठे नेते होते तरीही राज्यपातळीवर नेतृत्व देऊ शकत नव्हते.सुषमा स्वराजही अंबाल्यातून हरियाणा विधानसभेवर निवडून जात.त्या राज्यात थांबल्या असत्या तरी राज्यात पक्षाला नेतृत्व मिळाले असते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीलाच त्या केंद्रीय राजकारण्यात गेल्या आणि राज्यापासून दूरच गेल्या.१९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाशी युती करून निवडणुक लढवली होती.त्यावेळी रामविलास शर्मा यांचे नेतृत्व राज्यात येईल असे दिसत होते.पण २००० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अनेक वर्षे कुठेच नव्हते.मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाले.वाजपेयी सरकारमधील मंत्री आय.डी.स्वामी २००४ आणि २००९ मध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आणि वाढत्या वयामुळे सक्रीय नाहीत. बाकी नाव घ्यावा असा कोणीच नेता पटकन डोळ्यासमोर येत नाही. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरचा चेहरा मतदारांपुढे ठेवावा लागतो.लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मते दिली.परत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याच नावाने मते देतील का हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:52
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे मानले तर खालील शक्यता आहेत. (१) भाजप + शिवसेना असे होण्याची अगदी थोडीशीच शक्यता आहे. या दोन पक्षातील वितुष्ट इतके विकोपाला गेले आहे व विशेषतः शिवसेनेचा अहंकार इतका तीव्र आहे की हे दोघे पुन्हा एकत्र यायचे असतील तर शिवसेना जवळपास अशक्य अशा अटी पुढे ठेवेल व त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत. (२) भाजप + राष्ट्रवादी किंवा भाजप + काँग्रेस - अशी युती होण्याची शक्यता शून्य आहे. (३) काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना - मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार व कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या मुद्द्यांवरून प्रचंड भांडणे होऊन अशी आघाडी प्रत्यक्षात येणार नाही. तसेच काँग्रेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी व अमराठीविरोधी पक्षाबरोबर आघाडी करण्यास नक्कीच कचरेल. विशेषतः शिवसेनेच्या उत्तर भारतीय व बिहारींविरूद्ध असलेल्या भूमिकेमुळे व २०१५ मध्ये होणार्‍या झारखंड व बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही. (४) जर भाजप १४५ च्या खूप जवळ पोहोचला (१३० पेक्षा जास्त) व मनसेला १५ च्या आसपास जागा असतील तर कदाचित ते दोघे एकत्र येऊ शकतात. परंतु उद्धवप्रमाणेच राज ठाकरेचा अहंकार अत्यंत तीव्र आहे व तो अत्यंत बेभरवशाचा असल्यामुळे अशी युती झाली तरी ती टिकणार नाही. (५) त्यामुळे जर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन वर्षभरात पुन्हा निवडणुक होईल.

In reply to by श्रीगुरुजी

माझा अंदाज भाजप ९० ९५ शिवसेना ७० ७५ काँग्रेस ५० ५५ राष्ट्रवादी ३५ ४० आरपीआय रासप स्वा शे १५ १७ मनसे १० १५ ईतर १५ २०

क्लिंटन Sat, 10/11/2014 - 12:25
वेगवेगळी सर्वेक्षणे भाजपला २८-३०% मते देत आहेत.चौरंगी-पंचरंगी लढतीत २८-३०% मते २८८ पैकी ११०-१२० जागा नक्कीच देऊ शकतील.त्यातही भाजपची मते ही अधिक concentrated असतात त्यामुळे तेवढीच मतांची टक्केवारी असूनही पक्ष जास्त जागा मिळवू शकतो.मला वाटते की शिवसेनेने काही अक्षम्य चुका केल्या आहेत त्याचा फायदा भाजपला मिळून भाजप ११०-१२० जागा मिळवू शकेल. १. युती तुटल्यापासून शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच लक्ष्य बनवत आहे.राज ठाकरेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य बनवित आहेत पण त्याचबरोबर मोदी हे पण टार्गेट आहेतच. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि मोदींवरच टिका करत आहेत. त्यामुळे असे चित्र हळूहळू उभे राहत आहे की ही निवडणुक विधानसभेची असली तरी आघाडी सरकारच्या कामावरील मत यापेक्षा नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे असे स्वरूप येत आहे. असे स्वरूप येणे भाजपसाठी चांगलेच आहे.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांच्या मतांना एकवटायला भाजप हाच मोठा पर्याय उभा राहिला आहे. इतर पक्षांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही मोदी हे मोठे शत्रू वाटतात असे लोकांना वाटले तर ते चुकीचे ठरू नये. २. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे तुकडे करणार इत्यादी गोष्टी शिवसेनेला दर निवडणुकीच्या वेळी आठवतात तशा यावेळीही आठवल्या आहेत.या सगळ्या गोष्टी बोलायला शिवसेनेबरोबरच राज ठाकरेही आहेतच. इतकेच काय तर नारायण राणेही रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार इत्यादी गोष्टी बोलत होते. नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे हे धृवीकरण करण्यात या मंडळींनीच हातभार लावला आहे.एकतर स्वत: नरेंद्र मोदींनी तसे होणार नाही असे जाहीरपणे सांगितले.स्वतंत्र विदर्भावर मोदींनी सांगितल्यानंतरही संभ्रम होता.पण पक्षाच्या जाहिरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही.तसेच गेल्या १-२ दिवसात पक्षाचे स्वतंत्र विदर्भवादी वाचाळवीर थोडे शांत आहेत. या सगळ्यातून एकतर शिवसेनेच्या मुद्द्यातील हवा बरीच कमी झाली आणि या निवडणुकीला विनाकारण मराठी विरूध्द गुजराती असे स्वरूप दिले गेले आहे आणि ते दिले भाजपने नाही तर शिवसेनेने.निदान मुंबईत बोरीवली,पार्ले, घाटकोपर,मुलुंड या भागातून एकगठ्ठा गुजराती मते भाजपला मिळतील याची व्यवस्था शिवसेनेने त्यातून करून ठेवली आहे. ३. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देणे ही उध्दव ठाकरेंची अक्षम्य चूक आहे असे मी म्हणेन.चार-पाच महिन्यांपूर्वीच लोकांनी नरेंद्र मोदी या एका नावावर भरभरून मते दिली होती.कदाचित एप्रिल-मे इतका नसेल पण नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा अजूनही लोकांमध्ये आहेच.त्यामुळे खास शिवसेना स्टाईल शिवराळ भाषेत नरेंद्र मोदींना अशी उपमा दिल्यामुळे मोदींविषयी सद्भावना असलेल्या निदान काही लोकांची मते भाजपलाच मिळतील अशी व्यवस्थाही उध्दव ठाकरेंनी करून ठेवली आहे. ४. निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कालपरवापासून येऊ लागल्या आहेत.यातून शिवसेना-मनसेच्या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे हे नक्की.मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी थोडेफार "तगडे" उमेदवार दिले आहेत. उदाहरणार्थ दहिसरमध्ये मनसेकडून माजी महापौर शुभा राऊळ विरूध्द शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, मागाठाणेमधून मनसेकडून प्रवीण दरेकर विरूध्द शिवसेनेकडून (२००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दरेकरांना चांगली टक्कर दिलेले) प्रकाश सुर्वे, दिंडोशीत मनसेकडून शालिनी ठाकरे विरूध्द शिवसेनेकडून महापौर सुनील प्रभू, वांद्रे पूर्व मधून मनसेकडून शिल्पा सरपोतदार विरूध्द शिवसेनेकडून प्रकाश (बाळा) सावंत इत्यादी.मुळातच या दोन तुल्यबळ उमेदवारांमधील निवडणुक आणि त्यात हे नंतर एकत्र आले तर काय हा संभ्रम. अशा वेळी या दोन पक्षांना मानणाऱ्या मराठी मतांमध्ये उभी फूट पडून त्याचा फायदा इतरांना मिळायची शक्यता जास्त. तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त.राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध आणि शिवसेनेचा गुजराती विरोध यातून हे दोन समुदाय हे दोन्ही पक्ष ज्याला विरोध करत आहेत त्या पक्षाकडे--भाजपकडे वळायची शक्यता जास्त. मुंबई परिसरात अमराठी मतांची संख्या बरीच आहे आणि या परिसरात शिवसेना-मनसे यांच्यात मतविभागणी होणार असेल तर भाजपची वाट आणखी सोपी होईल.काही प्रमाणात कॉंग्रेसलाही याचा फायदा होईलच. ५. सीमेवर गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय करत आहेत म्हणून हाकाटी इतर सगळ्या पक्षांनी केली.अशा प्रकारचा प्रचार ही एक दुधारी तलवार असते. कालपासून सीमेवरील गोळीबार थंडावला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे--त्यांनी एक गोळी मारली तर तुम्ही तीन गोळ्या मारा हे आदेश होते हे महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे. तसेच लंडनमधील एका वर्तमानपत्रात असेही आले आहे---"The volume and intensity of India’s return fire is much higher than the usual calibrated response the Pakistanis have come to expect." याचा अर्थ आजपर्यंत भारत अशा आगळिकींना हातचे राखून प्रत्युत्तर देत असे पण यावेळी आपण जोरदार उत्तर दिले आहे. अर्थातच सामान्य मतदार मत देण्यापूर्वी लंडनमधील वर्तमानपत्रे वाचायला जाणार नाही.पण सीमेवर शांतता किमान मतदानापर्यंत टिकत असेल आणि पाकिस्तानकडून गोळीबार बंद होत असेल (एका अर्थी पाकिस्तानने माघार घेतली असेल) तर ते मतदारांना नक्कीच समजते. हा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये यायची खरं म्हणजे फारशी गरज नव्हती.पण तो आणला कोणी? शिवसेना-मनसे आणि कॉंग्रेसने.बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजपला नाही झाला (किंवा असा फायदा उठवायचा प्रयत्न भाजपकडून झाला नाही) तर नवलच. एकूणच काय की विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायला स्थानिक चेहरा लागतो हा माझा अत्यंत आवडता hypothesis आहे. या फ्रंटवर निवडणुक लढविली गेली असती तर भाजप नक्कीच अडचणीत आला असता. पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. अर्थातच भाजपला लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यश मिळेल असे मला स्वत:ला नक्कीच वाटत नाही.तरीही ११०-१२० जागांपर्यंत जायला हरकत नसावी.

In reply to by सव्यसाची

शिद Sat, 10/11/2014 - 13:13
+१०० क्लिंटन साहेब, तुमच्याकडून देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंदाजांवर एखादा लेख येऊ द्या.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 13:06
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! शिवसेनेच्या मनात भाजपविषयी इतका विखार भरला असेल याची २५ सप्टेंबर पूर्वी अजिबात कल्पना नव्हती. आपले वाढते सामर्थ्य ओळखल्यामुळेच भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा लढवायच्या होत्या. त्यामुळेच सुरवातीला भाजपने १३५+१३५+१८ असे सूत्र आणले होते. कालांतराने भाजप १३०+१४०+१८ इतका खाली आला. शेवटी १२५+१४५+१८ या सूत्रावर भाजप तडजोडीला तयार झाला असता. परंतु उद्धमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. १५१ च्या पेक्षा खाली यायची सेनेची तयारीच नव्हती. मोदींची लोकप्रियता, भाजपचे वाढलेले सामर्थ्य, भाजपच्या बाजूने वळलेले जनमत, भाजपच्या बाजूने असलेला सर्व मित्रपक्षांचा कल, आपले घटलेली ताकद या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला १५१ जागांचा हेका सेनेने चालूच ठेवला व त्यामुळे शेवटी भाजपला वेगळा मार्ग धरावा लागला. युती तुटली ही संधी समजून त्यानुसार आपली ताकद वाढवायची संधी सोडून सेनानेते भाजप व मोदींवर आणि मोदींचा उजवा हात असलेल्या अमित शहांवर तुटुन पडले. त्यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून रोज त्यांचा उद्धार सुरू झाला. स्वत:ची व्हिजन, आघाडी सरकारची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, स्वतःच्या विकासाच्या योजना इ. वर जनतेला सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचे वर्णन करण्यात व त्या घटनांची सांगड भाजपशी घालून त्यांना व्हिलन ठरविण्यातच सेनेचे बहुतांशी वेळ वाया घालविला. निव्वळ भाजप नव्हे तर इतर मित्रपक्षांवरही सेनेने तोंडसुख घेऊन भविष्यात ते आपल्याला मदत करणार नाहीत अशीच व्यवस्था करून ठेवली. त्याचे परीणाम सेनेला भोगावे लागणार आहेत. वास्तविक १२५+१४५+१८ हे सूत्र भाजपवर उपकार केल्यासारखे व आपण फार मोठा त्याग करत असल्यासारखे दाखवून सेनेने स्वीकारायला हवे होते. या सूत्रात सेनेची मोठ्या भावाची भूमिका कायम राहिली असती व स्वतःच्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. तसेच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवत असल्याने कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याची संधी देखील मिळाली असती. कमी जागांवर तडजोड करताना महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला घेता आली असती. परंतु आता स्वबळावर लढताना जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या (सर्वेक्षणाचे हेच अंदाज आहेत), तर आमची ताकद जास्त आहे हेच आम्ही सांगत होतो हे भाजपला सांगण्याची संधी मिळेल आणि आपल्या मोठ्या भावाची भूमिका सेना कायमची घालवून बसेल. >>> पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. युती तुटल्यापासून सेनेने व्हाट्सअ‍ॅप व इतर माध्यमातून "मुंबई केंद्रशासित करणार, विदर्भ तोडणार, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुम्बईतून हलविले, इतर अनेक संस्था मुम्बईतून हलविणार" इ. अफवा सोडायला सुरूवात केली. त्या अफवांचे निराकरण करायला राज्यातील नव्हे तर केंद्रातील कणखर नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रत्यक्ष मोदींनाच महाराष्ट्रात येऊन या अफवांचे निराकरण करावे लागले. त्यात भर म्हणून मोदींची तुलना अफझलखानाशी, अमित शहांची तुलना आदिलशहाशी करून सेनेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवून ठेवली. सेनेने सुरवातीपासूनच अत्यंत चुकीची पावले टाकली. भविष्यात पश्चाताप करून उपयोग होणार नाही. भाजपने सुरवातीपासूनच अत्यंत प्रगल्भ व संयमी धोरण ठेवून आपली मोट व्यवस्थित बांधली. सेनेचा व्यक्तिगत अहंकार, स्वतःच्या ताकदीविषयी अत्यंत अवास्तव व भ्रामक कल्पना, प्रचाराची असभ्य पातळी इ. मुळे सेनेला जोरदार फटका बसणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खोटे बोलायचं सोडा गुरुजी, मोदींनी राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही .गुजरातच्या सीएम आनंदीबेन इथे येऊन महाराष्ट्र भिकारी करणार्याची भाषा करतात त्यावर नरेंद्र मोदींनी एकही शब्द काढलेला नाही .विदर्भाविषयी भाजपच्या नेत्यांची एकवाक्यता नाही, एकंदर भाजपच्या सत्तापिपासु भुमिकेला साजेसं त्यांचं वर्तन चालू आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रदीप Sat, 10/11/2014 - 15:39
पूर्वी (म्हणजे ह्याच एकदोन धाग्यांच्या दरम्यान) तुम्ही अनेक आस्थापने (उदा. रिझर्व बँकेची काही खाती), काही सध्या कार्यरत असलेल्या गैर सरकारी कंपन्या, तसेच काही इथे होऊ घातलेली सरकारी आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहेत, अशी हाकाटी केली होतीत. बराच आग्रह श्रीगुरूजींनी केल्यावर एकदोन भुरकट दुवे दर्शवलेत, ज्यातून असे काहीच सिद्ध झाले नाही. गैरसरकारी कंपन्यांचे म्हणाल तर, काही ठोस माहिती द्यावी. आणि मुख्य म्हणजे, जिथे असणे फायदेशीर आणि/अथवा कमी कटकटीचे असेल, तिथे ती जातील. त्यात गैर काय आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या Mon, 10/13/2014 - 07:14
प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे हित बघतो असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य ह्याबाबतीत मागे होते. पण पुढे ते बदलू शकेल. पण मुंबई व अन्य शहरे उद्योगाची केंद्रे आहेत. बाकी राज्यांनी इथे येऊन ह्या उद्योगांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण देणे, त्याकरता लालूच दाखवणे हे काही भाजपाप्रणित नाही. बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांनी असे मार्केटिंग केले आहे. त्यात काही चूक नाही. निरोगी स्पर्धा असेल तर प्रत्येक राज्य आपापल्या परीने त्या स्पर्धेत उतरणारच. आणि त्यात जो उत्तम सेवा, सुखसोयी पुरवेल तो जिंकणार हा जगाचा नियम आहे. भाजपाने ह्याविरुद्ध काही करावे अशी अपेक्षा चुकीची आहे. गुजराथचे मुख्यमंत्री उद्योगांनी आपल्या राज्यात यावे म्हणून आमिषे दाखवत असतील तर त्यांची इच्छा महाराष्ट्र भिकारी व्हावा हा जावईशोध कसा लावला बुवा? एखाद्या बँकेने गिर्‍हाईक पटवायला एखादी चमकदार जाहिरात केली तर त्यांची अशी इच्छा असते का की त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकेने भिकारी व्हावे? नाही, दुसर्‍या बँकेने तोडीस तोड उत्तर दिले तर तसे होणार नाही. विदर्भ वेगळा असावा अशी भाजपाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात मोठी राज्ये तोडून छोटी राज्ये बनवण्याची अनेक उदाहरणे दिसतात. उलट उदाहरण एकही नाही तेव्हा भाजपाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले तर काही आकाश कोसळत नाही. विदर्भ वेगळा करणे म्हणजे भारताचा लचका तोडून पाकिस्तान बनवला तशातला काही प्रकार नाही. छोट्या राज्याचे फायदे आहेतच. जनतेचा कल विचारात घेऊन तसे केले तर काही बिघडत नाही. निदान भाजपाचे लोक (फडणवीस वगैरे) उघडपणे "होय, आम्ही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत" असे सांगत आहेत. त्यात पाठीत खंजीर खुपसण्याचा काही प्रकार नाही. ह्या भूमिका खुल्या आहेत. लोकांना ते इतके खुपले तर त्यांना मते मिळणार नाहीत. अर्थात हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असे वाटत नाही. बाकी बर्‍याच समस्या आहेत ज्याबद्दल ते काय करणार हे लोकांना जास्त जिव्हाळ्याचे असेल. शिवसेना वा बाकी पक्षांनी त्याविरुद्ध आकांडतांडव करु नये.

In reply to by क्लिंटन

चौकटराजा गुरुवार, 10/16/2014 - 08:52
तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त. सचाचा पहिला सिक्सर !

श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 12:30
क्लिंटनसाहेब, बर्‍याच दिवसांनी तुमचे सविस्तर विश्लेषण वाचायला मिळाले. त्याबद्दल आभार! आता निवडणुक संपेपर्यंत नियमित लिहित चला. तुमच्या स्वतःच्या अंदाजाची अजूनही वाट पहात आहे.

श्रीगुरुजी Sun, 10/12/2014 - 22:01
काल अजून २ मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध झाले. (१) दैनिक "सकाळ्"च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. भाजप - ९४, शिवसेना - ६१, राष्ट्रवादी काँग्रेस - ५९, काँग्रेस - ५१, मनसे व इतर - २३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात खालील परिस्थिती असेल. भाजप - १२०-१२५, शिवसेना - ५८-६३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३५-४०, काँग्रेस - ३८-४३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार हरयानात खालील परिस्थिती असेल. भाजप - ३८-४४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २८-३४, काँग्रेस - १२-१६

सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन फार कमी आहे. मुळचे नौटंकी पळपुटे झाडुवाले विधानसभा लढवणार आहेत का? नसतील तर ठिके उगाचं मतं खाऊन जायचे.

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 14:20
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांच्या पहिल्या दोन सर्वेक्षणांची व तिसर्‍याची तुलना करूया. (१) सर्वेक्षण क्र. १, प्रसिद्धीची तारीख - ०२/१०/२०१४ भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. (२) सर्वेक्षण क्र. २, प्रसिद्धीची तारीख - ०९/१०/२०१४ - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ (३) सर्वेक्षण क्र. ३, प्रसिद्धीची तारीख - १२/१०/२०१४ - भाजप : ११०, शिवसेना : ५२, काँग्रेस : ६८, राकाँ : ३९, मनसे : ७, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : १२ १० दिवसांत भाजपच्या जागा ९० वरून ११० झालेल्या दिसताहेत, तर काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ७२, नंतर ६३ आणि आता ६८ असा वरखाली होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ३८, नंतर ४० आणि आता ३९ असा वरखाली होताना दिसतोय, पण आकडे जवळपास स्थिर आहेत. शिवसेनेच्या बाबतीत सुरवातीच्या ६१ जागांवरून ५७ आणि आता ५२ जागांचा अंदाज आहे. तीनही सर्वेक्षणात मनसेला एक आकडी जागा (६-९) दर्शविल्या आहेत. डिस्क्लेमरः हे आकडे खरे आहेत की खोटे, चुकीचे ठरतील का बरोबर, पक्षपाती आहेत का निष्पक्षपाती याविषयी माझे काहीही मत नाही.

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 14:45
गेल्या ३-४ दिवसात अनेक वाहिन्यांनी आपापल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा सारांश, - भाजपला दैनिक "सकाळ" ने ९४ जागांचा अंदाज दिला आहे. इतर दोन सर्वेक्षणांमध्ये भाजपला १५२-१५४ जागांचा अंदाज दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त इतर ७ सर्वेक्षणांमध्ये भाजप १०५-१४२ च्या दरम्यान जागा मिळवेल असा अंदाज आहे. - शिवसेनेला एका सर्वेक्षणात ३८, इतर २ सर्वेक्षणात ४५-४७, एका सर्वेक्षणात ६७ व इतर ६ सर्वेक्षणात ५०-६३ जागा दाखविल्या आहेत. - राष्ट्रवादी काँग्रेसला २ सर्वेक्षणात १६-१७, एका सर्वेक्षणात ५९, एका सर्वेक्षणात ४५-५० व इतर ६ सर्वेक्षणात ३३-४३ जागा दाखविल्या आहेत. - काँग्रेसला २ सर्वेक्षणात २५-३०, एका सर्वेक्षणात ६८ व इतर ७ सर्वेक्षणात ३८-५२ जागा दाखविल्या आहेत. - मनसेला सर्वाधिक २१, सर्वात कमी ७ व इतर सर्वेक्षणात १०-२० जागा दिल्या आहेत. ढोबळमानाने बहुतेक सर्वेक्षणांनुसार खालील अंदाज दिसतो. भाजपः १०५-१४२, शिवसेना: ५०-६३, काँग्रेसः ३८-६२, राष्ट्रवादी काँग्रेसः ३३-४३, मनसे: १०-१२

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Mon, 10/13/2014 - 17:38
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज कोण कोण असावेत या निवडणुकीला? राणे पिता/पुत्र, पृथ्वीराजबाबा??

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 20:38
राणे पितापुत्रांपैकी पुत्र धोक्यात आहेत. पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार. अजितदादा, भुजबळ, राणे हे नक्कीच निवडून येणार. आघाडी सरकारमधील बहुतेक हेवीवेट निवडून येतील, परंतु लाईटवेट धोक्यात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 21:02
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. हे सर्वजण आपापल्या मतदारसंघातून आरामात निवडून येतील. वाहिन्यांनी फक्त मोदी, राज व उद्धव यांचीच भाषणे बहुतेक वेळ दाखविली. त्यामुळे इतर जण वाहिन्यांवर फारसे दिसलेच नाहीत. >>> गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल. गडकरी कशाला तोंड लपवतील? ते उघडउघड प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ८० हून अधिक सभा घेतलेल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी, राज आणि उद्धव, शरद पवारच नाहीत, तर अनेक पक्षातले दुसर्या फळीतले नेते जसे की अजीत पवार सुप्रीया सुळे छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आर आर पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्याही सभा झाल्या आणि त्या लक्षणीय ठरल्या परंतु भाजपचे दुसर्या फळीतले नेते गायब होते ,कारण त्यांच्याकडे बघुन भाजपचे मतदान घटेल अशी भीती भाजपला वाटते. तावडे खडसे निवडुन येतील का याविषयी साशंकताच आहे .हे म्हणे राज्यात सक्षम सरकार देणार...

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Mon, 10/13/2014 - 21:31
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार
याबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे. थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. Tue, 10/14/2014 - 21:04
गुर्जी , हा धागा आपण भाजपाच्या प्रचारासाठी काढला होता अशी प्रत्येक पदो-पदी जाणीव होते आहे !! बाकी चालु द्यात ..

सामान्यनागरिक Mon, 10/13/2014 - 18:27
कॉन्ग्रेस नक्की वरती येणार ! राकॉं ची संगत सोडल्यानेच त्यांची अर्धी पापे धुतली गेली. अर्थात कॉन्ग्रेस धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे अशातला भाग नाही. पण ’प्रतिमा’ आणी आचरण हे राकॉं चे अगदीच वाईत आहे. आणि पृथ्वीराज बाबांनी नक्की पूर्ण विचार करुनच हाय कमांडला आघाडी तोडण्यास भाग पाडलेले आहे. नक्की फायदा होणार त्याचा !

दुश्यन्त Mon, 10/13/2014 - 20:11
शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. राज्य भाजपकडे चेहरा नाही आणि त्यांचे संघटन पण मजबूत नाही. मोदींची तीच तीच भाषणे ऐकून लोक पण आता समजून चुकले आहेत. आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 20:58
>>> शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. शिवसेनेचा ९० टक्के प्रचार भाजप व मोदींविरोधात होता. उद्धव ठाकर्‍यांच्या भाषणात अफझलखान, वाघनखे, कोथळा, औरंगजेब, शिवाजी महाराज, दिल्लीश्वर हेच शब्द पुन्हा पुन्हा येत होते. प्रत्येक भाषणात ते अफझलखानच्या वधाचा प्रसंग रंगवून सांगत होते. २१ व्या शतकातल्या निवडणुकीत १७ व्या शतकातील प्रसंग वारंवार सांगून त्यांनी काय मिळविले? एकंदरीत शिवसेनेने अत्यंत नकारात्मक व असभ्य पातळीवर जाऊन प्रचार केला. पु.ल.देशपांड्यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" या गाजलेल्या पुस्तकात वर्तमानात जगण्याचे नाकारून कायम इतिहासात रमणार्‍या "हरितात्या" या व्यक्तीचे चित्रण आहे. शिवसेना व उद्धव ठाकर्‍यांच्या रूपाने हरितात्या जिवंत आहेत याची खात्री पटली. >>> आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. "तुम्ही गुजरातमध्ये सुद्धा गुंतवणुक करा" असे आनंदीबेन पटेलांचे शब्द होते. या वाक्यातील "सुद्धा" हा शब्द समजला असेल तर या वाक्यात काहीही वावगे वाटणार नाही. कोस्टल डिफेन्स अ‍ॅकॅडमी हे चुकीचे नाव आहे. "मरीन पोलिस अ‍ॅकॅडमी" हे खरे नाव आहे. ही अ‍ॅकॅडमी गुजरातमध्ये नेली हा आरोप धादांत खोटा आहे हे पूर्वीच पुराव्यासहीत लिहिले आहे. माझे पूर्वीचे प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल. हिरे बाजार गेली अनेक दशके सुरतमध्येच आहे. भारतातला बहुसंख्य हिर्‍यांचा व्यवसाय हा सुरतमधूनच होतो. डायमंड कटिंग, हिर्‍यांना पैलू पाडणे हा गुजरातमधील हा प्रचंड मोठा व्यवसाय असून मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर या व्यवसायातील कामगारांना त्यांच्या गावातच अखंड ३-फेज वीज उपलब्ध करून दिली होती व त्यामुळे कामगारांना आपल्या गावात राहूनच काम करता येऊ लागले. हिरे व्यवसाय मुंबईतून गुजरातला नेला ही एक लोणकढी थाप आहे. >>> मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. मोदींशी अफझलखानशी तुलना करणे (इति उद्धव ठाकरे), युती तोडणार्‍यांना आम्ही भांडी घासायला लावू असे बोलणे (इति संजय राउत), अफझलखानाप्रमाणे मोदींचे थडगे महाराष्ट्रात बांधू (इति प्रेम शुक्ला) हा नकारात्मक प्रचार होता. मोदींनी आपण शिवसेनेवर टीका करणार नाही असे जाहीररित्या सांगून एक अत्यंत स्वागतार्ह व संयमी भूमिका घेतलेली असताना शिवसेनेचा भाजपला लक्ष्य करून नकारात्मक प्रचार सुरूच राहिला. २७ सप्टेंबरपासून शिवसेना सातत्याने भाजपला लक्ष्य करीत होती. अनेक दिवस गप्प राहिल्यानंतर शेवटी ८-९ ऑक्टोबरला अमित शहांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली. भाजपने सुरूवात केलेली नव्हती. किंबहुना १०-११ दिवस भाजप गप्प होता. शेवटी त्यांचाही संयम सुटला व प्रत्त्युत्तर दिले गेले. >>> अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही. १९ तारखेला कळेलच कोणाची किती ताकद आहे ते.

शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!!

दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 12:39
१९ तारखेला सगळच कळणार आहे. बाकी या सर्व्हेत नीट विभागवार पाहिलं तर किती झोल आहे ते समजून येते. मराठवाड्यात शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला १ जागा 'झी २४ तास' वाले देत आहेत ? शिवसेना एकट्या परभणीतच दोन जागा जिंकेल बाकी जिल्ह्यात पण जागा राखेल/ वाढवेल. तीच बाब एनसीपीची भाजपला बीडमध्ये मुंडे यांची सहानुभूती कामाला येईल पण बाकी ठिकाणी एवढे सोपे नाही. विदर्भ सोडला तर भाजपचे ग्राउंड नेटवर्क किती मजबूत आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून तर मोदींना २५+ सभा घ्याव्या लागल्या.संघ पण यावेळेस लोक्सभेसारखा उत्साही नाही. २००९ ला मनसेच्या हवेमुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात विभागली त्यामुळे मनसेचे १३ आमदार आले पण सेना-भाजपचे त्याहून जास्त पडले तशी परिस्थिती आता नाही. प्रचार थांब्ल्यावरचे महत्वाचे तास, आणि मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर काढणे यासाठी शिवसेनेकडे खास करून मुंबई-ठाणे-कोकण मराठवाडा याठिकाणी चांगले नेटवर्क आहे.रस्त्यावर उतरणारे, लोकांशी कनेक्टेड असणारे सैनिक ही सेनेची जमेची बाब आहे. युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही.कॉंग्रेसची पण स्वतःची अशी काही मते असतात ती अजिबात हलत नसतात. आघाडी तुटल्याने कॉंग्रेसचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, दादागिरीचे जास्त आरोप आहेत. कॉंग्रेसमध्ये नारायण राणेंचा अपवाद सोडल्यास तसे फारसे नाही. राणेंना तोंडदाखलं प्रचारप्रमुख केल मात्र चेहरा पृथ्वीबाबांचाच पुढे केला याचा फायदा कॉंग्रेसला होईल म्हणजे त्यांच्या जागा घटतील पण फार नाहीत. कॉंग्रेस ६० च्या आसपास राहील. लोकांचा जास्त राग एनसीपीवर आहे त्याचा त्यांना फटका बसेल. एनसीपीचे बदनाम चेहरे (विजय गावित, बनरव पाचपुते, कथोरे, सावकारे) भाजपात आल्याने नाही म्हटल तरी त्यांना पण याचा फटका बसेल. सेनेकडे जे बाहेरून लोक आले त्यांत (दीपक केसरकर, उदय सामंत, अनिल बाबर, राम पंडागळे ) लोकांची प्रचंड नाराजी असलेले फारसे दिसत नाहीत.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:24
>>> युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही. युती असताना सेनेला भाजपचा जो जबरदस्त फायदा होत होता तो आता होणार नाही. भाजपमुळेच १९९० मध्ये सेनेची आमदारसंख्या १ वरून ५२ झाली होती.

दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 12:47
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! +१ शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल.

In reply to by दुश्यन्त

ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे याचा अर्थ भाजप हा मिडीयाचा वापर करुन फुगलेला पक्ष आहे ,आजपर्यंत सेनेचा त्यांना फायदा व्हायचा आता तो होणार नाही..

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 20:57
>>> ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे भाजपकडे ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता नाही हा जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:07
>>> शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! बाळासाहेबांच्या आदरापोटी शिवसेनेवर टीका करणार नाही असे सांगून मोदींनी स्वतःला व भाजपला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व शिवसेनेचे नेते त्यांच्यासमोर किती खुजे आहेत हे दाखवून दिले. >>> शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा एक भ्रम आहे व शिवसेनेच्या नेत्यांनी जाणूनबुजून हा भ्रम पसरविला आहे. मी मागील एका प्रतिसादात शिवसेना व भाजपची युतीपूर्वी जी ताकद होती त्याची सविस्तर माहिती देऊन युतीपूर्व काळात शिवसेनेला मुंबईबाहेर कणभरही स्थान नव्हते व त्याच काळात भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्व होते हे दाखवून दिले आहे. माझे आधीचे प्रतिसाद वाचा म्हणजे तुमचे गैरसमज दूर होतील. >>> राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. आयात नेते सर्व पक्षात आहेत. शिवसेनेने कोकणात केसरकर राकाँकडून आयात केले तर पर्वतीत सचिन तावरेसुद्धा राकाँकडून आयात केला. सेनेचे सर्व २८६ उमेदवार पाहिले तर त्यात अनेकजण आयात केलेले आहेत हे दिसेल. राकाँ व काँग्रेसने सुद्धा अनेक नेते इतर पक्षातून आयात केले आहेत. >>> बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? भरपूर आहेत. उद्या कोणत्याही बूथवर जाऊन बघा. >>> मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. चांगला विनोद आहे. >>> आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल. गैरसमज आहे. सेना, मनसे, राकाँ हे गुजरात्यांविरूद्ध अत्यंत विखारी प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत गुजराती मतदार त्यांना चांगलाच धडा शिकवतील. बघा १९ तारखेला.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 13:51
भाजप पहिल्या क्रमांकावर व मनसे पाचव्या क्रमांकावर असणार हे नक्की. २, ३ व ४ वर नक्की कोण असेल ते सांगता येणे अवघड आहे. दुसर्‍या क्रमांकावर राकाँ नक्कीच नसेल.

पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2014 - 23:04
त्यानुसार महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी ९३ जागा (२३% मते), शिवसेनेला ५९ जागा (१९% मते), राष्ट्रवादी काँग्रेसला ४७ जागा (१८% मते), काँग्रेसला ४० जागा (१७% मते), मनसेला २७ जागा (९% मते) व इतरांना भजनलालचा मुलगा चालवीत असलेल्या हरयाना जनहीत काँग्रेसला ९ जागा व इतरांना २२ जागा (१४% मते) मिळण्याची शक्यता आहे.
काय हो? ह्याला काय संभाळून पिणं म्हणतात का? :) तुमच्यासारखे गुर्जीलोकं असं करतात म्हणून पिणारे बदनाम होतात बघा!!! :) अवो म्हारास्ट्रात हा भजनसुत कुठे आला?

In reply to by पिवळा डांबिस

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 13:54
आधीच्या परिच्छेदातील काही वाक्यांची नक्कल नवीन परिच्छेदात चिकटवताना जरा दुर्लक्ष झाले. एकदा लेख प्रकाशित झाल्यावर नंतर संपादित करण्याची सोय नसल्याने ते वाक्य तसेच राहिले.

In reply to by श्रीगुरुजी

पिवळा डांबिस Fri, 10/03/2014 - 22:15
हा धागा वाचायच्या लगेच आधी तुमचा तो धागा वाचल्याकारणाने जरा थोडी गंमत केली, इतकंच!:) राग नसावा...

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:11
काल झी-२४ तास/तालिम चे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांचे अंदाज खालीलप्रमाणे - भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. सी-व्होटर व तालिम या दोघांनीही भाजपला अनुक्रमे ९३ व ९० जागांचा अंदाज दिला आहे. शिवसेनेसाठी सुद्धा दोघांचा अंदाज अनुक्रमे ५९ व ६१ जागांचा आहे. पण इतर पक्षांसाठीचे त्यांचे अंदाज पूर्ण वेगळे आहे. सी-व्होटरने काँग्रेससाठी ४० जागांचा अंदाज दिला आहे तर तालिमने काँग्रेसला तब्बल ७२ जागा दाखविल्या आहेत. राकाँला सी-व्होटरने ४७ तर तालिमने ३८ आणि मनसेला सी-व्होटरने २७ तर तालिमने फक्त ६ जागांचा अंदाज दिला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा येणार यावर दोन्ही सर्वेक्षणांचे एकमत आहे. भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असेल तर मनसे ५ व्या क्रमांकावर असेल यावर देखील दोघांचे एकमत आहे. भाजप-सेनेच्या बाबतीत दोन्ही सर्वेक्षणांचे अंदाज जवळपास सारखे आहेत. परंतु इतर ३ पक्षांच्या बाबतीत दोघांचे अंदाज खूप वेगळे आहेत. निकालानंतर दोनच शक्यता (खरं तर तीन) दिसतात. भाजप+शिवसेना परत एकत्र येऊन भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू शकतील. परंतु उद्धव ठाकर्‍यांचा इगो आड आला तर ते एकत्र येणे अवघड आहे. भाजपबरोबर तुटलेली युती शिवसेनेने खूपच जिव्हारी लावून घेतलेली आहे. त्यात भर म्हणून इतर सहकारी पक्ष भाजपबरोबर गेले. त्यामुळे शिवसेनेचा विलक्षण त्रागा व थयथयाट सुरू आहे. आपल्याला सोडून कोणी बाहेर गेला तर ते शिवसेनेला सहन होत नाही व त्या व्यक्तीवर ते विलक्षण तुटुन पडतात व अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका करतात. त्यामुळे शिवसेना सोडून गेलेले सहसा सेनेत परत येत नाहीत कारण ते परत येऊ नयेत अशी व्यवस्था शिवसेनेनेच केलेली असते. भुजबळ, राणे, गणेश नाईक, राज ठाकरे इ. मोठे नेते सेना सोडून गेल्यानंतर याच कारणामुळे कधीही परत आले नाहीत. याउलट इतर पक्ष विलक्षण लवचिक आहेत. त्यामुळे त्या पक्षात ये-जा सतत सुरू असते. सध्या सेनेने भाजपला आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू ठरविले आहे. त्यामुळे निकालानंतर शिवसेनेचा ताठा कायम राहिला तर कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही. यदाकदाचित शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर सेनेला भाजपची मदत लागेल. हे ओळखून निकालानंतर सर्वांनीच आपले व्यक्तिगत इगो बाजूला ठेवणे आवश्यक आहे. दुसरी शक्यता म्हणजे शिवसेना+काँग्रेस्+राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करणे. ही शक्यता अगदीच कमी वाटते कारण मुख्यमंत्री कोणाचा यावर एकवाक्यता होण्याची सुतराम शक्यता नाही. भाजप्+राकाँ ही युती अशक्य आहे. किंबहुना भाजप काँग्रेस किंवा राकाँची मदत घेणे अशक्य आहे. तिसरी शक्यता म्हणजे कोणालाच स्थापनेसाठी बहुमत न मिळाल्याने राष्ट्रपती राजवट लावून ६ महिन्यांनी पुन्हा निवडणुक घेणे. बहुतेक पक्ष या प्रस्तावाला अनुकूल नसतील. एकंदरीत २ गोष्टी अधोरेखित होताहेत. शिवसेनेच्या सहभागाशिवाय कोणालाच सरकार स्थापन करता येणार नाही हे नक्की आणि कोणत्याही सरकारसाठी मनसेच्या मदतीची गरज नाही हे पण नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

राज्यात काँग्रेसची प्रतिमा स्वच्छ आहे, हे ओपिनियन पोलवरुन दिसते. पृथ्वीराज चव्हाणांचे नेतृत्व, काँग्रेसच्या एकाही मंत्र्यावर पंधरा वर्षात मोठे आरोप नाहीत. आदर्श प्रकरणात राज्याचे फार नुकसान झाले नाही व त्यात सर्व पक्ष सेनाधिकारी गुतले असल्याने थेट काँग्रेसकडे आरोप येत नाही. काँग्रेसने चव्हाणांना स्टार प्रचारक करुन फक्त सोनियांच्या सभा घ्याव्यात ,तरुणांमध्ये राहुल गांधीविषयी निगेटीव मत आहे. राज्यात योग्य प्रयत्न केल्यास काँग्रेस ८५ जागा जिंकू शकेल व राष्ट्रवादी, अपक्ष यांच्या मदतीने सत्ता स्थापण करु शकेल. खरी लढत भाजप आणि काँग्रेसच्यात आहे ,कागदी वाघाच्या फुकाच्या डरकाळ्या चालू आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुर्जी ज्या ठाम पणे तुम्ही गोष्टी मांडता त्याच कौतिक वाटत राव .. पण अगदी काही महिन्यांपुर्वी पुर्वी "मोदी पंतप्रधान होणार नाहीत , अस्थिर लोकसभा येऊन 2017 ला मोदी पंतप्रधान होतील" अस काहीस म्हटल होत तेंव्हा सुधा कवतिकच वाटल होत बर..

In reply to by माझीही शॅम्पेन

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:46
२०१३ मध्ये असे वातावरण होते की २०१४ च्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होईल परंतु बहुमतापासून बराच लांब राहील. २०१४ सुरू झाल्यावर परिस्थितीत खूप बदल झाला. भाजपने बिहार, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उ.प्र., महाराष्ट्र इ. राज्यात नवीन मित्रपक्ष मिळवून स्वतःच्या व रालोआच्या मतात भर घातली. त्यामुळे व माध्यमे आणि राजकीय पंडीतांच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठी मोदी लाट आल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळून मोदी पंतप्रधान झाले. जर रालोआला २५० किंवा त्याच्या पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर मोदी पंतप्रधान न होता अडवाणी किंवा सुषमा स्वराजांना संधी मिळाली असती.

प्रूथ्विराज चव्हाणांना पुढे करून कॉन्ग्रेस सर्वात जास्त जागा जिंकेल असे दिसते आहे. तब्बल १५ वर्षांनी सत्ता मिळण्याचा चान्स विरोधकांना होता. सेना नेत्यांचे ईगो व राज्य भाजपाचे लिंबु टिंबु नेतृत्व त्यास कारणीभूत होय. मनसेची ती ब्ल्यु प्रिंट एवढी मोठी आहे की ती वाचून पूर्ण होईस्तोवर निवडणूक संपेल.पण अनेक तरूणांना मनसे आशावादी वाटते. राष्ट्रवादीचे नेते निवडणूकीनंतर पक्षाचे नामकरण तालुकावादी कॉन्ग्रेस करतील असे हे विनोदाने म्हणतात.आमचा अंदाज- कॉन्ग्रेस भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तुमचे ते दलित रिपब्लिकन्,डेमोक्रॅट्स वगैरे

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 17:56
आपल्या राज्यात निवडणुक असल्याने हरयाणामधील निवडणुकांकडे फारसे लक्ष दिले नव्हते. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी लिहिले होते की विविध निवडणुकपूर्व अंदाज व्यक्त करणार्‍यांनी तोंडघशी पडू नये म्हणून भाजप व रालोआला हातचे राखून जागा वर्तवल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतही मला असेच वाटत आहे. या अंदाजांवर लोकसभा निवडणुकीच्या चुकलेल्या अंदाजंचा प्रभाव पडल्यासारखा वाटत आहे. सेना व भाजपच्या जागांमध्ये फारसा फरक असणार नाही व दोहोंमध्ये प्रथम क्रमांकासाठी चुरस असेल असा माझा अंदाज आहे. भाजपच्या युती तोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी व मनसे यांची अस्तित्वासाठीची लढाई सोपी झाली. १९९९ च्या निकालांनंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर सत्ता नको या धोरणापायी भाजपने नकळत राष्ट्रवादीच्या प्रगतीला हातभार लावला. १९९९ ते २००४ या काळात राष्ट्रवादीला राज्यातली सत्ता मिळाली नसती तर कदाचित आज ते अस्तित्वातही नसते.

दुश्यन्त Fri, 10/03/2014 - 18:08
झी २४ तासच सर्वे हास्यास्पद आहे.खासकरून विभागवार जागा गंडलेल्या आहेत. शिवसेनेला मुंबई, ठाणे, कोकणात अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा दाखवल्या आहेत.भाजपलाही विदर्भात फक्त १९ जागा दिल्यात. कॉंग्रेस एन्सीपीवर लोकांचा प्रचंड राग आहेच मात्र राज्य भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. महाराष्ट्राचे नेतृत्व गुजराथी शहा आणि मोदी ठरवणार काय? राज्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष असेल. निवडणुकीनंतर सेना भाजप एकत्र येवून सरकार बनवू शकतात. सेनेने शंभरी ओलांडली तर सेना+ माणसे+ छोटे पक्ष (शेकाप वगैरे) एकत्र येवूनही सरकार बनू शकतात मात्र जास्त शक्यता शिवसेना-भाजप अशीच आहे.

रमेश आठवले Sat, 10/04/2014 - 06:18
या सर्वे मुळे येत्या दहा बारा दिवसातील मोदींच्या भाषणांच्या परिणामांचे मुल्यमापन करण्यासाठी महत्वाचा असा baseline data मिळाला आहे.

चौकटराजा Sat, 10/04/2014 - 17:02
शिवसेनेवर टीका टाळून भाजपा शिवसेननेला हे दाखवून देणार की तुम्ही रिजनल पार्टीच आहात. तेंव्हा जास्त्य हुस्श्यारी करायची नाय. राज ठाकरेंचे काय सांगावे ? त्यानीच सर्वांची मोठी फसवणूक केल्याची भावना मला अनेकानी बोलून दाखविली आहे. भ्रष्टाचारावर ते कमी बोलतात .शासकीय गोंधळाची उदाहरणे देतात पण पुराव्यासह भ्रष्टाचार सिंद्ध करणारी कोणतीही यंत्रणा त्यांचाकडे नाही शिवसेनेकडेही नाही. आपण काही पुरावे समोर आणले तर आपलेही पुरावे येतील अशी भीति त्याना( दोघाना) वाटत असावी. भाजपाला पूर्ण बहुमत अशक्य आहे. पण भाजपाचा आलेख उत्तरोत्तर भारतासह महाराष्ट्रात वाढता राहील.बाकी माय मराठी म्हाराष्ट्र भवानी आई माताभगिनी अशा शब्दानी १४४ जागा मिळणे जसे भावाना अशक्य तसे सतत शाहू आंबेडकर, फुले असे बडबडून १४४ जागा कॉग्रेस व राका ला ही अशक्य ! लोकाना कांदा व बटाटा इतका महाग का याचे उत्तर मात्र कोणीच द्यायला तयार नाही. ( खरे उत्तर असे आहे की त्या भावाला कांदे बटाटे सहज विकत घेणारा एक नव श्रीमत मध्यमवर्गीय समाज वाढतो आहे ! )

In reply to by चौकटराजा

रमेश आठवले Sat, 10/04/2014 - 22:19
आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांची खालील आशयाची मुक्ताफळे ऐकली किंवा वाचली आहेत. -कावळे पळाले शूर मावळे उरले -कुतुबशाही- आदिलशाही यांचा विमोड करू -ते औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकून आमच्या पाठीत खंजीर खुपसतात - मतांच्या वाघनखाने विरोधकांचे कोथळे बाहेर काढतील- वगैरे यावरून उधोजीराव आणि शिवसैनिक हे कोणत्या जमान्यात वावरत आहेत या विषयी संभ्रम निर्माण होतो.

In reply to by रमेश आठवले

शिद Sat, 10/04/2014 - 23:45
अगदी अगदी. हि आजची बातमी: ५ वर्षाची जुनी युती तोडणा-यांना आम्ही भांडी घासायला लावू. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलायाचं सोडून हे कागदी वाघ पोकळ डरकाळ्या मारत आहेत. सेनेच्या बाळ राज्यांचं पण तोंड हल्ली भलतंच सुटायला लागलं आहे.

वेताळ Sat, 10/04/2014 - 17:15
जागा आरामत जिंकेल. मनसे,रिपब्लिक,स्वाभिमानी व इतर सरकार स्थापनेला भाजपाला मदत करतील. कॉग्रेस महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष असेल. सेना आपल्या फुटणार्‍या मावळ्याना सांभाळावे कसे ह्यात दिवस काढेल.राकॉ ह्याना आत्मपरिक्षण करण्यास ५ वर्षाचा वेळ मिळेल.

हुप्प्या Sun, 10/05/2014 - 05:48
शिवसेना बहुधा जास्त दुखावली गेली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या भाषणात भाजपावर जरा जास्तच टीका असते. भाजपाचे सर्व उच्चपदस्थ नेते युती तुटल्याचे दु:ख व्यक्त करतात पण आता प्रचाराला लागतो. आघाडी हा जास्त मोठा प्रतिस्पर्धी आहे असे आवर्जून सांगतात. त्यांच्या बोलण्यात शिवसेनेवर फार टी़का नसते. कदाचित लोकांना भाजपाची पद्धत जास्त आवडेल. वेळ इतका कमी असल्यामुळे शिवसेना आपल्या प्रचारात आपण काय करू, सद्य सरकारने काय दिवे लावले ह्यावर भर द्यायला हवा. भाजपा कसा वाईट हे सांगून काँग्रेस व राकॉचाच फायदा होण्याची शक्यता.

वेताळ Sun, 10/05/2014 - 10:29
ठाकरे कुटुंबियांचे नोकर चालवतात काय असा प्रश्न पडला आहे. मिलिंद नार्वेकर हा उध्दव ठाकरेचा खाजगी सचिव व संजय राऊत हा सामना संपादक ह्याना किती अमर्याद अधिकार आहेत ह्याची कल्पना येत नाही. जो जो शिवसेनेतुन बाहेर पडतो तो तो मिंलिदबद्दलच बोलत बाहेर पडतो. इकडे संजय राऊत महाराष्ट्र पौराणिक काळात असल्यासारखे टुकार सीग्रेडचे अग्रलेख लिहुन डोके भडांवुन सोडतात.

In reply to by वेताळ

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 10:36
आणि खुद्द श्री. उद्धव ठाकरे यांची भाषणे/पत्रकारपरिषद/ मुलाखती (गेल्या दोन आठवड्यामधील) यू-ट्यूबवर पाहिली... हसावं की रडावं हे कळेना!!! :) की :(

In reply to by पिवळा डांबिस

अगदी हेच म्हणते. ४०-५० वर्षापूर्वीची बाळासाहेबांच्या सभा, असलाच प्रकार होता.त्यांचे चाहते(आमचे "हे" ही त्यात) त्याला चौफेर टोलेबाजी,खरपूस समाचार म्हणत. अर्थकारण्,शेतीचे प्रश्न,बेरोजगारी,नोकर्या हे सगळे सत्ताधार्यांनी पाहून घ्यायचे.

दुश्यन्त Sun, 10/05/2014 - 15:24
मोदी गुजरातमधून बाहेर पडायला तयार नाहीत. महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत. मुंडे गेल्यावर भाजपकडे राज्यव्यापी चेहरा नाही. आताचे जे नेते आहेत ते शहा- मोदींकडे पाहून निर्णय घेतील म्हणून पंतप्रधान आता जिल्हा-तालुका ठिकाणी जावून सभा घेत आहेत. मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे. पृथ्वीराज जसे सोनिया दरबारी चकरा मारायचे तसाच प्रकार भाजपकडून होईल. राष्ट्रवादीतून भ्रष्ट नेते आयात करून भाजपला पक्ष वाढल्याचा भास होत आहे.भाजपवाले त्यांचे बिभीषण म्हणून समर्थन पण करत आहेत. हरियानात डीपी यादव (नितेश कटाराचा खुनी विकास यंदाचा पिता) हा गुंड, बाहुबली अमित शहाण्बरोबर सतेज शेअर करत फिरतो आहे. भाजपला सत्तेची हाव आहे मात्र आव असा की आमच्यासारखेच शुद्ध कुणीच नाही.लोकसभेचे चित्र वेगळे होते. तेव्हा मोदींनी अध्यक्षीय निवडणुकीसारखे चित्र बनवून फायदा घेतला. आता तसे चित्र नाही १०० दिवसातला कारभार बघून लोक पण जमिनीवर आले आहेत. विधानसभेत स्थानिक प्रश्न महत्वाचे असतात. मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.

In reply to by दुश्यन्त

काळा पहाड Sun, 10/05/2014 - 22:56
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातकडे वळवले जात आहेत.
मुंबई या आर्थिक केंद्रावर गुजरातींचा आधीपासून डोळा आहे.
मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे.
चालू दे.

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:37
>>> मराठी जनतेला भाजप पेक्षा शिवसेना जवळचा पक्ष वाटत आला आहे. -१ भाजपच्या जन्मापासूनच (एप्रिल १९८० पासून) महाराष्ट्रातील भाजपचा जनाधार शिवसेनेच्या तुलनेत जास्त होता. १९८० च्या निवडणुकीत भाजपचे स्वबळावर महाराष्ट्राच्या विविध भागातून १२ आमदार निवडून आले होते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ. सर्व भागातून भाजपचे १-२ आमदार निवडून आले होते. शिवसेना ज्या मुम्बई-ठाणे भागाला स्वतःचा बालेकिल्ला समजते, त्या भागातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नव्हता तर भाजपचे २-३ आमदार जिंकले होते. त्याच निवडणुकीत राज्यात शिवसेनेला ० जागा मिळाल्या होत्या. अगदी १९८५ च्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे १६ तर शिवसेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता. १९८९ मध्ये भाजपशी युती झाल्यानंतरच महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार झाला व जास्त आमदार निवडून यायला सुरूवात झाली. शिवसेनेला फक्त मुंबई-ठाण्यातील थोड्या मराठी बहुल भागात अस्तित्व होते तर भाजपला त्याच काळात महाराष्ट्राच्या सर्व भागात थोडातरी जनाधार होता.

श्रीगुरुजी Sun, 10/05/2014 - 20:54
बादवे, या निवडणुकीत विनोदमूर्ती केजरीवाल व त्यांचा पक्ष कोठे आहे? प्रचाराच्या गंभीर वातावरणात त्यांच्या मर्कटलीला वातावरणातला ताण हलका करतात. अरविंद, वी मिस यू.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:14
>>> तेव्हा भाजपा स्वबळावर नव्हे शरद पवारांच्या पुलोदमध्ये होता. १९८५ मध्ये भाजप, जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व शेकाप या ४ पक्षांनी एकत्र येऊन पुलोद बनविले होते. भाजपचे १९८० मध्ये फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते तर १९८५ मध्ये पुलोदमध्ये राहून १६ आमदार निवडून आले होते. त्यामुळे पुलोदमुळे भाजपला फक्त ४ जागांचा फायदा झाला होता.

1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:23
>>> 1985ला जॉर्ज फर्नाडीस ,शरद पवार व प्रमोद महाजन एकत्र आले होते व सेनेला एकटे पाडले होते. पवारांच्या कृपेने भाजपच्या १६ जागा आल्या होत्या.शेवटी भाजप पवारांच्या कृपेने दोन आकड्यात गेला आणि आज त्यांनाच टारगेट करतोय. साफ चूक. १९८० मध्येच भाजपचे फक्त स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. कोणाचीही कृपा नसताना फक्त स्वबळावर भाजपच्या दोन आकडी जागा होत्या. पुलोदमुळे त्यात फक्त ४ जागांची भर पडली. सेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते कारण इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेला अजिबातच जनाधार नव्हता. शिवसेनेला घेतले असते तर तेव्हा सुद्धा मायभवानीची आण, मर्द मराठा, शूर मावळे असले इतिहासकालीन शब्द वापरून शिवसेनेने ४०-५० जागांचा हट्ट धरला असता आणि त्यापैकी जेमतेम १-२ जण निवडून आले असते. पवार व इतर पक्ष हे ओळखून होते म्हणूनच अजिबात जनाधार नसलेल्या शिवसेनेला पुलोदमध्ये घेतले नव्हते. त्यावेळी रागावलेल्या शिवसेनेचा स्वबळावर फक्त १ आमदार निवडून आला होता. शिवसेनेला पुलोदमध्ये ने घेण्याचा निर्णय योग्य होता हे शिवसेनेच्या कामगिरीवरून सिद्ध झाले होते. बादवे, भाजप पवारांच्या किंवा इतर कोणाच्याही कृपेने २ आकड्यात गेला नव्हता. डिसेंबर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इतर सर्व पक्षांचे अक्षरशः पानिपत झाले होते. देशात काँग्रेसला ४१४ जागा व महाराष्ट्रात ४८ पैकी तब्बल ४३ जागा मिळाल्या होत्या. जेमतेम ३ महिन्यात मार्च १९८५ मध्ये विधानसभेची निवडणुक होती. याही निवडणुकीत सर्व पक्षांचे व आपल्या पक्षाचे सुद्धा पानिपत होईल व स्वतंत्र लढलो तर काँग्रेसला कमीतकमी २५० जागा मिळतील व इतर सर्व पक्षांना एक आकडी जागा मिळतील हे ओळखून पवार व इतर ३ पक्ष एकत्र येऊन पुलोद स्थापन केले होते. त्यामुळे मतांचे विभाजन टळून काँग्रेसला १६० व पुलोदला १०४ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी एकत्र येणे ही सर्व विरोधी पक्षांच्या अस्तित्वाची गरज होती. जशी भाजपला गरज होती, तितकीच गरज पवारांना व जनता पक्षालाही होती. त्यामुळे कोणीही कोणाच्या कृपेवर नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली. २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रदीप Mon, 10/06/2014 - 19:11
२०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार जी लाट केजरीवाल आणि कं. ने आणली, तिचा त्या केजरीवालच्या पक्षालाच अजिबात फायदा न होता, भाजपला झाला!! क्या बात है!! काँग्रेस पक्षही अशाच धुंदीत पुढील काही काळ राहो, म्हणजे त्याचा नायनाट तो पक्ष स्वतःच करील, अशी त्या गणरायाच्या च्ररणी प्रार्थना करून, 'घाशीराम' मधील एक तराना येथे उर्धृत करतो: तनाना तनाना तनाना धीं तनन देरे ना, एक तेचि नाना, धिरधिरधिर धीं तनाना, बाकी सब तनाना... तेव्हा आम्ही सर्व तनाना आहोत, साहेब! आपण एक तेचि नाना!!

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 21:07
>>> राम मनोहर लोहियांच्या आंदोलनाचा फायदा जनसंघाला झाला होता, 77ला जनता पार्टीचे सरकार आले त्यात जनता दल काँग्रेसचे काही अवतार समाजवादी अगदी कम्युनीस्टांचेही योगदान होते. जनसंघाने आपली विचारधारा गुंडाळुन यांच्या बरोबर जायचे ठरवले व लोहिया पर्वात हात धुवुन घेतले. त्यामुळे राज्यात भाजपच्या १९८०ला बारा जागा येऊ शकल्या ,कारण सेक्युलर मते मिळाली. नाना, जरा अभ्यास वाढवा हो. तुमचा इतिहास-भूगोल अगदीच कच्चा आहे. मॅट्रीकच्या परीक्षेत किती मार्क पडले होते हो तुम्हाला या विषयात? उगाच नेहमीप्रमाणे काहीच्या काही फेकू नका. राम मनोहर लोहिया १९६७ मध्येच गेले. आणिबाणी १९७५-७७ या काळात होती. १९७७ ला आणि नंतर १९८० ला कुठुन आले लोहियांचे आंदोलन? तुम्ही प्रत्येक धाग्यावर फेकाफेकी करता आणि तुमची फेकाफेकी उघडकीला आली की माती खाता. या धाग्यावरही तुम्ही माती खाल्लीत. >>> २०१४ लाही अण्णा हजारेंच्या आंदोलनाने व केजरीवालांच्या आपच्या प्रचाराने देशात आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेवर स्वार होउन भाजप्ये सत्तेत आलेत व त्याला मोदी लाटेचे गोंडस नाव देत आहेत. स्वतःचं काही भाजपाला जमलेले नाही ,इष्टापत्ती शोधणे येवढेच भाजपाला जमते. केजरीवालांच्या लाटेचा केजरीवालांना फायदा न होता भाजपला कसा झाला हो? आपल्या लाटेवर स्वार होऊन निदान केजरीवाल तरी जिंकायला हवे होते ना?

In reply to by श्रीगुरुजी

माफ करा ,लोहिया नव्हे जयप्रकाश नारायण. जेपी मुवमेंट असे वाचा.क्षमस्व. ADMIN उपरोक्त माझ्या कमेंटमध्ये लोहिया ऐवजी जयप्रकाश नारायण असे करावे.

दुश्यन्त Sun, 10/05/2014 - 23:04
http://jagatapahara.blogspot.com/2014/10/blog-post_4.html ८० च्या दशकातील शिवसेना भाजप आणि पवार यांच्या राजकारणाचा आढाव घेणारा भाऊ तोरसेकर यांचा लेख वाचनीय आहे.युतीचा फायदा सेनेपेक्षा भाजपलाच जास्त झाला हे त्यांचे निरीक्षण आहे. . आजही शिवसेनेचे संघटन मुंबई,ठाणे, कोकण आणि मराठवाड्यात बर्यापैकी मजबूत आहे.बहुरंगी लढतीत शिवसेनेलाच या भागात जास्त फायदा होईल. उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात चारही पक्षांना जवळपास सारखी संधी आहे (कॉंग्रेस एनसीपीला जर जास्त आहे). विदर्भात प्रामुख्याने भाजप कॉंग्रेस मध्येच लढत होईल.

In reply to by दुश्यन्त

श्रीरंग_जोशी Mon, 10/06/2014 - 09:04
विदर्भाबाबत जरा असहमत. पश्चिम विदर्भात व पूर्व विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात सेनेचे चांगले बस्तान आहे. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकांत सेनेने चांगले यश मिळवले. परंतु विधानसभांमध्ये मात्र सेनेला तेवढे यश मिळाले नाही. या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही. बाकी भाजपवर टिका करण्यामागे सेनानेतृत्वाची अशी रणनीती असू शकते. गेल्या पंचवीस वर्षांपासून युती असल्यामुळे दोन्ही पक्षांची स्वतःचे स्वतंत्र व दोघांचे मिळून एकत्रित असे मतदारगट आहेत. केंद्रात भाजपचे बहुमत असणारे (रालोआ) सरकार नुकतेच आले असल्याने त्यांना त्याचा नैसर्गिक फायदा मिळून एकत्रित गटाची बहुतांश मते भाजपला मिळू शकतात. याउलट १९९९ सालानंतर सेनेजवळ राज्याची सत्ता नव्हती व केंद्रातही महत्त्वाचे खाते नव्हते. त्यामुळे एकत्रित मतदारगटाची मते स्वतःकडे वळवायची असल्यास भाजपवर टिका करणे क्रमप्राप्त आहे. लोकसभा निवडणुकीतील उत्तुंग यशामुळे भाजपचे मतदार सुखावले असले तरी भाजप व त्यांच्या मातॄसंघटनेबद्दल कडवटपणा बाळगणारे अनेक मतदारगट आपल्या राज्यात आहेत. त्यांच्या जोरावरच काँग्रेस व राष्ट्रवादीचे गेल्या निवडणुकांतील निर्णायक यश अवलंबून होते. इतर कुणाला काहीही वाटो या मतदारगटाला भाजपचे आघाडीवर पोचणे आवडणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर कुणालाही मतदान केल्याने भाजपचे नुकसान होण्याऐवजी लाभच होणार आहे. या मतदार गटाने सेनेला मतदान केल्यास दोहोंसाठीही विन-विन परिस्थिती बनू शकते. हे सर्व अंदाज किती बरोबर आहेत ते १९ तारखेला स्पष्ट होईल किंवा संमिश्र निकाल येऊन नेमके काहीही स्पष्ट होणार नाही.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 14:53
भाउ तोरसेकर काही काळ 'सामना'त होते. त्यामुळे शिवसेनेविषयी त्यांना ममत्व वाटणे स्वाभाविक आहे. सेनेचा भाजपला फायदा झाला असे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी आकडेवारीचे निष्कर्ष बरोब्बर उलटे आहेत. शिवसेनेचा जन्म १९६६ मध्ये झाला. १९६७, १९७२, १९७८ व १९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. नाही म्हणायला १९६९ मध्ये एका पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडीक आमदार म्हणून निवडून आले होते. तो एकमेव अपवाद. शिवसेनेचे अस्तित्व फक्त ठाणे व मुंबईतल्या काही ठराविक भागात होते. ठाणे/मुंबईच्या बाहेर शिवसेनेला अस्तित्व नव्हते. १९७९ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर व महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट होती. महाराष्ट्रात त्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे ४८ पैकी ३९ खासदार निवडून आले होते. त्या निवडणुकीत शिवसेनेने इंदिरा काँग्रेसशी युती केली होती व मुंबईत २ जागा लढल्या होत्या. इंदिरा काँग्रेसची प्रचंड लाट असून, मुंबईत लढत असून व इंदिरा काँग्रेसबरोबर युती असूनसुद्धा शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पडले होते. त्यामुळे मुंबईत सुद्धा सेनेला फारसे अस्तित्व नाही हे सिद्ध झाले. १९८० च्या एप्रिलमध्ये गुढीपाडव्याला भाजपची स्थापना झाली. लगेचच दीड महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक झाली. त्यात शिवसेनेचे शून्य व भाजपचे स्वबळावर १२ आमदार निवडून आले होते. आपला बालेकिल्ला समजला जाणार्‍या मुंबई/ठाण्यात सुद्धा शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. याउलट भाजपने मुंबईत २, ठाण्यात १, कोकणात १, पुण्यात २, मराठवाड्यात १, विदर्भात ३-४ ठिकाणी आपले आमदार निवडून आणले होते. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या भाजपला, १४ वर्षे जुनी असलेल्या सेनेपेक्षा, जास्त भागात व तुलनेने जास्त पाठिंबा आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. नंतर १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर जोशी व वामनराव महाडीक मुंबईतून भाजपच्या कमळ चिन्हावर लढले होते. जर शिवसेना भाजपपेक्षा जास्त मजबूत होती तर मग का ते भाजपच्या चिन्हावर लढले? नंतर १९८५ मध्ये पुलोदमध्ये सामील झाल्यावर भाजप आमदारांची संख्या १२ वरून १६ वर गेली तर शिवसेनेने पहिल्यांदाच खाते उघडून त्यांचा फक्त १ आमदार निवडून आला होता. मुंबई/ठाण्याला आपला बालेकिल्ला समजणार्‍या सेनेला तिथल्या ५० हून अधिक जागांपैकी फक्त एका जागेवर जिंकता आले होते. शिवसेनेची ताकद अत्यल्प आहे हे तेव्हाच सिद्ध झाले होते. भाजपचीही फार मोठी ताकद नव्हती, पण भाजपला शिवसेनेच्या तुलनेत जास्त जनाधार होता व भाजपला महाराष्ट्राच्या सर्व भागात कमीअधिक प्रमाणात जनाधार होता. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्यावर सेनेच्या आमदारांची संख्या १ वरून ५२ वर गेली तर भाजप १६ वरून ४२ वर पोहोचला. हे स्पष्ट आहे युती झाल्यामुळे सेनेला भाजपच्या तुलनेत दुप्पट फायदा झाला. सेनेने तब्बल १८३ जागा लढवून फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या तर भाजपने १०५ जागा लढवून ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००४ पर्यंत हेच चित्र दिसले. भाजपच्या तुलनेत कितीतरी जास्त जागा लढवून सेना जेमतेम ८-१० जागा जास्त मिळवायची. २००९ मध्ये तर हेही चित्र फिरले. तब्बल १६९ जागा लढून सेनेला फक्त ४४ जागा मिळाल्या तर ११९ जागा लढून भाजपने ४६ जागा मिळविल्या. म्हणजे १९७९-८० मध्येही सेनेच्या तुलनेत भाजपला जास्त पाठिंबा होता आणि २००९ मध्ये तीच परिस्थिती होती. मागील आठवड्यात २-३ वृत्तपत्रात, १९९० पासूनच्या निवडणुकातील सेना-भाजप मतांची टक्केवारी आली आहे. १९९० पासून सातत्याने हे दिसले आहे की भाजप जिथे लढतो त्या मतदारसंघात भाजपच्या मतांची टक्केवारी ही शिवसेना ज्या ठिकाणी लढते त्या मतदारसंघांच्या तुलनेत किमान ५ टक्क्यांनी जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की जर समोरे शिवसेनेचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार सेनेच्या विरोधात काँग्रेस-राकाँला मते देतात आणि समोर भाजपचा उमेदवार असेल तर किमान ५ टक्के मतदार काँग्रेस-राकाँऐवजी भाजपला मते देतात. याचे निष्कर्ष असे की (१) शिवसेनेच्या तुलनेत भाजपला जास्त मतदारांची पसंती आहे आणि (२) भाजपने शिवसेनेच्या तुलनेत जास्त जागा लढविल्या असत्या तर युतीचे जास्त आमदार निवडून आले असते. अशा परिस्थितीत भाजपने जास्त जागा मागणे हे तार्किक आहे आणि आपल्याला भाजपपेक्षा जास्त पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही जास्त जागा लढणार हा शिवसेनेचा भ्रम आहे. असो. घोडामैदान जवळ आहे. दोघेही आता स्वबळावर लढत आहेत. ज्या पक्षाला दुसर्‍या पक्षापेक्षा कमी जागा मिळतील त्याने निमूटपणे दुसर्‍याची ताकद मान्य करावी.

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 12:44
राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही.अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:00
>>> राज ठाकरे म्हणतात तसे राज्य भाजपचा एकही नेता उद्या मुख्यमंत्री झाल्यास मोदींना उलट प्रश्न विचारू शकणार नाही. राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्‍या व त्यांचा पाठिंबा घेणार्‍या राज ठाकर्‍यांची विश्वासार्हता किती? >>> मोदी- शहांसमोर बोलण्याची तावडे/ खडसे /देवेंद्र यांची छाती होईल का? मुंडे असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या महाराष्ट्रावर अन्याय होत असता ते उठून बोलले असते आता तशी स्थिती नाही. हे नुसते हवेतले अंदाज आहेत. >>> अशोक चव्हाण, पृथ्वीराज यांना महामंडल नियुक्त्या, राज्यमंत्री नेमणे यासाठी दिल्लीत ४-४ चकरा माराव्या लागायच्या, मुक्काम ठोकून राहायला लागायचे.. सत्ता परिवर्तन होवूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या हातचे बाहुले ही परिस्थिती राहायला नको. एवढे असूनसुद्धा महाराष्ट्रातील मतदारांनी काँग्रेसला का वारंवार सत्तेवर आणले? >>> महाराष्ट्रात लोक विधानसभेला स्थानिक मुद्दे पाहूनच मत देतात. आघाडी नको तर लोकांना शिवसेना तर काही ठिकाणी मनसे हा पर्याय जास्त जवळच वाटू शकतो. फारच थोड्या लोकांना शिवसेना किंवा मनसे हे पर्याय जवळचे वाटू शकतील.

In reply to by श्रीगुरुजी

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 10:36
राज ठाकरे म्हणजे काय ब्रह्मदेवाची वाणी आहे का? आपल्या स्वतःच्या काकांचा विश्वासघात करून बाहेर पडलेल्या आणि कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी शिवसेना तर कधी भाजपला पाठिंबा देणार्‍या व त्यांचा पाठिंबा घेणार्‍या राज ठाकर्‍यांची विश्वासार्हता किती?
नसतील, राज ठाकरे हे ब्रम्हदेवाची वाणी नसतीलही, पण त्यानी उपस्थित केलेला प्रश्न अगदी योग्य आहे... जर महाराष्ट्रातील जनता दिल्लीहून येणार्‍या आदेशावर नाचणार्‍या मुख्यमंत्र्यांना कंटाळली असेल तर भाजपाला मत देऊन आजच्या काळात त्या परिस्थीतीत कसा बदल घडणार आहे ते सांगा!!!! भाजपाच्या कुठल्याही स्टेट लिडरची आज मोदी-शहांच्या समोर विरोधात काही बोलायची टाप नाही! कशाला उगाच मत द्यायचं लोकांनी भाजपाला?

In reply to by पिवळा डांबिस

पिडांकाका ,प्रश्न असा आहे कि महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड पक्षांच्या ताब्यात कशाला द्यायचा? एक कुटुंब राज्याचं भवितव्य ठरवणार? पश्चिम महाराष्ट्रात बारामती प्रा लि कंपनीने संपुर्ण सहकार, बँकींग, एज्युकेशन इ ई ची वाट लावली . राज्याचा कारभार राष्ट्रीय पक्षांकडे असल्यास कुणा एकाच्या नव्हे तर लोकप्रतिनीधींच्या निर्णयाने राज्य चालेल.

In reply to by पिवळा डांबिस

अर्धवटराव Mon, 10/13/2014 - 11:12
मुळात मोदि, शाह वगैरे महाभाग महाराष्ट्राचं वाईट काबरं करतील? या आर्ग्युमेण्टला काय बेस आहे? महाराष्ट्राचं वाईट मराठी नेत्यांनी आपल्या राज्याचं लॉबींग व्यवस्थीत न केल्यामुळे झालं असेल तर आपल्या अहंकारापायी एका पक्षात एकत्र नांदु न शकणारे ठाकरे महाराष्ट्राचं काय कपाळ लॉबींग करतील? दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का? स्वतः महाराष्ट्राने आपल्याच विदर्भ वगैरे अंगांचं काय भरीत करुन ठेवलं आहे हे आपण बघतोच आहोत. मुंबईचं काय केलय मराठी बाण्याने? (जे आवश्यक होतं करण्यासारखं ते दोन दशकांपुर्वी झालय करुन. त्यानंतर काय? ) सगळ्या गुज्जु भायांना विकत घेऊ शकणारी मराठी उस कारखानदारी ( व तत्सम) श्रीमंती अशी नांगी का टाकते आहे? कुठल्याही बाण्याची बात करता गुजराथ जर अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय?

In reply to by अर्धवटराव

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 18:51
असे कैच्या कै प्रश्न विचारु नका. भावना आणि त्याही 'मराठीच भावनाच अत्यंतच महत्त्वाच्याच आहेतच'. (उ/औपरोधिक लिहीलं आहे. क द लो अ.) मराठी माणसाला सातत्यानं न्यूनगंडामध्ये रहायला लावून, त्यांना इतर काही न करता केवळ भाषिक राजकारण करायला भाग पाडल गेलं. आजही तसंच होतंय.

In reply to by अर्धवटराव

पिवळा डांबिस Mon, 10/13/2014 - 21:40
दिल्लीपुढे लाळघोटेपणा करुन राज्याच्या हिताचं काहि करता येत असेल तर तसं करणं फुकटचा बाणा दाखवण्यापेक्षा योग्य नाहि का?
_/\_ मग प्रश्नच मिटला...

In reply to by अर्धवटराव

अगदी विरोधी पक्षाचं केंद्रात सरकार असताना देखील आपला ढोकळा बनवु शकतो तर महाराष्ट्राला कोणि रोखलय? हे आवडले ! *OK*

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 12:45
कॉंग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी केलेली टीका पहा. टीका कोण करताय यापेक्षा काय करत आहे या बाजूने पहा. '..पंतप्रधान मंत्रिमंडळाला गौण समजतात. केंद्रीय मंत्री नामधारी बनले आहेत. इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही. अर्थमंत्र्यांना संरक्षण मंत्रालयाची हंगामी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.' मोदींना आम्ही पण लोकसभेत मत दिले होते मात्र गेल्या ४-५ महिन्यात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदींची मनोवृत्ती ही एकाधिकारशाहीची आहे. गुजरातमध्ये ते चालून गेले. राष्ट्रीय स्तरावर असेच करत राहिल्यास त्यांना अडचणी येतील. महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते.

In reply to by दुश्यन्त

JNPT बंदर ,नवी मुंबईचा विमानतळ, कोस्टल पोलिस ट्रेनिंग संस्था ,जैतापूरचा दीड लाख कोटींचा अणु उर्जा प्रकल्प राज्याला काँग्रेसच्या केंद्र सरकारने दहा वर्षात पाच लाख कोटींचे प्रकल्प दिले व या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? (संपादित)

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:08
>>> या मोदीने १०० दिवसात बरेच संस्था प्रकल्प कॅन्सल केले व शीफ्ट केले,मग महाराष्ट्राचा मारेकरी कोण? मोठ्या अपेक्षेने यांना राज्याने साथ दिली ,तर हे भाजपचे लोक खाल्ल्या ताटातच हागण्याची तयारी करत आहेत. मोदी हे पंतप्रधान असल्याने त्यांचा उल्लेख करताना अनादर दाखवू नये असे मी पूर्वी सांगितले होते. पण तुमच्यात सुधारणा नाही. असो. मोदींनी महाराष्ट्रातील कोणकोणते प्रकल्प कॅन्सल/शिफ्ट केले त्याची यादी व पुरावे आहेत का? बादवे, खाल्ल्या ताटात *** करणे ही तुमच्या पक्षाची परंपरा आहे, भाजपची नाही. शेतकर्‍यांना मोफत वीजेचे आश्वासन देऊन निवडणुक जिंकल्यावर "अशी आश्वासने पाळायची नसतात" असे हसतमुखाने सांगणारेच तुम्ही वर लिहिलेले कृत्य करतात.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:04
इंदिरा गांधींच्या काळात सर्व निर्णय त्या एकट्या घ्यायच्या. गेली १० वर्षे कोण निर्णय घेत होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याविषयी आनंद शर्मांचे मत ऐकायला आवडेल. >>> महाराष्ट्रात मोदी २५ सभा घेणार आहेत अगदी तासगाव, तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी ते जाणार आहेत. एवढी अगतिकता कश्यासाठी तर नक्कीच मुंबई हे आर्थिक केंद्र आपल्या ताब्यात असावे. मुंबईत बसणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्या ऐकण्यातला असावा हेच असू शकते. निवडणुक प्रचारासाठी सभा घेणे यात काय अगतिकता आहे? इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, वाजपेयी इ. सर्व जण पंतप्रधानपदावर असताना सुद्धा वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेत असत. ते सर्व जण अगतिक होते का?

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 15:13
कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. येणारा संपूर्ण आठवडा मोदी एका दिवशी ३-४ सभा घेत फिरणार आहेत. आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:20
>>> कुठल्याच पंतप्रधानाने २५-२५ सभा एखाद्या राज्याच्या विधानसभेसाठी घेतलेल्या नाहीत. असं कोण म्हणालं? काही पुरावे आहेत का? >>> पंतप्रधानांचा स्तर पाहता नेत्यांवर नाव घेवून टीका करणे, तासगाव (आर आर पाटलांना टार्गेट करून त्यांचे महत्व वाढवले), तुळजापूर अश्या तालुका ठिकाणी पण सभा आहेत. इतरांचं बघा जरा. भाजपच्या नेत्यांच्या नावाचा व जातीचा जाहीर उल्लेख सुरू आहे. मोदी व शहा यांचे सतत अपमानास्पद उल्लेख करून गुजराती व मराठी यांच्यात काड्या घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, शहांचं नाव आदिलशहा, कुतुबशहा इ. जोडण्याचे असभ्य प्रकार सुरू आहेत. >>> आधीचे पंतप्रधान शेवटचे एक-दोन दिवस सभा घेत असत. साफ चूक. आधीचे पंतप्रधानसुद्धा भरपूर सभा घेत असत. जितके राज्य मोठे तितक्या सभा जास्त. महाराष्ट्र हे आकाराने दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असल्याने इथे सभा जास्त होणारच. जर गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडणुक असती तर एकच सभा पुरेशी होती.

In reply to by श्रीगुरुजी

उदयन Mon, 10/06/2014 - 15:18
इंदीरा गांधींजीची तुलना कुठे तुम्ही १०० दिवस पुर्ण करणार्‍या श्री मोदी यांच्याशी करत आहेत ?

In reply to by दुश्यन्त

इतिहासात प्रथमच देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही.
आर यू सिरियस? आपले बारामतीचे साहेब केंद्रातून संरक्षणमंत्रीपदावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत आले त्यानंतर नरसिंह राव सरकारमध्ये कोण संरक्षणमंत्री होते? विश्वनाथ प्रताप सिंगांची बदली अर्थमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात केली त्यापूर्वी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात कोण संरक्षणमंत्री होते? १९८० ते १९८३ या काळातही इंदिरा गांधींनी स्वतः संरक्षण मंत्रालय सांभाळले होते. नंतर वेंकटरामन संरक्षणमंत्री झाले. बाय द वे, राजीव गांधींनी सुध्दा एक बजेट सादर केले होते.त्यावेळी ते अर्थमंत्रीही होते. नेहरू पंतप्रधान असताना तेच परराष्ट्रमंत्रीही होते.आणि अर्थ किंवा परराष्ट्र ही खाती संरक्षणापेक्षा कमी महत्वाची आहेत असे अजिबात नाही. तेव्हा उगीच काहीतरी माहित नसताना वाटेल ते फेकू नका.

In reply to by दुश्यन्त

मोदींनी आजवर एकदाही देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावलेली नाही.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक किती फ्रिक्वेन्सीने होते याविषयी काही माहिती आहे का तुम्हाला? राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 16:17
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?

In reply to by उदयन

परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक शिखर परिषद, संयुक्त राष्ट्र बैठक, शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटी, आणि भविष्यात होणारी जी-२० देशांची शिखर बैठक इत्यादी तुम्हाला पिकनिक वाटत असेल तर तुम्हाला एकूणच गोष्टींची किती जाण आहे याची खात्री पटते. तुमच्यासारख्यांचा प्रतिवाद करण्यात वेळ व्यर्थ घालवला ही चूकच झाली म्हणायची. असो.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 16:39
नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत एके ठिकाणी ब्रिक जी -२० सारख्या बैठकींना जायचे आनि दुसरी कडे युनोत जाउन "असे गृप झालेच नाही पाहिजे जी-ऑल असायला हवे" सारखे वक्तव्य करायचे याला म्हणतात विरोधाभास आता कोणत्या प्रकारे भारत जी-२० मधे स्थायी सभासद पद मागणार ? जिथे तुम्ही युनोत हे गृप नकोच म्हणुन म्हणतात तिथे हा विरोधाभास कसा करतात ?

In reply to by उदयन

नेपाळ वगैरे ठिकाणी काहीच आवश्यकता नव्हती १०० किलो चंदन दान करुन काय परराष्ट्रीय हित साधले हे पशुपतीनाथलाच माहीत
आणि त्या चंदनाबरोबरच १ बिलिअन डॉलर्सची क्रेडिट लाईन कशी विसरलात? १ बिलिअन डॉलर्स पुरेसे आहेत की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण मधल्या काळात विशेषतः माओवाद्यांची कटकट चालू असताना नेपाळ भारतापासून दुरावून चीनकडे झुकत होता आणि आपल्याला ते परवडणारे नाही म्हणून अशी थोडीफार कन्सेशन देणे भाग आहे. अर्थात मोदी नेपाळला पिकनिकला गेले असे तुम्हाला वाटत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील अशी अजिबात अपेक्षा नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 17:36
नेपाळ माओवाद्यांनाकडुन उलट लोकशाही कडे झुकला आहे प्रचंड यांचा पराभव झाला हे त्याचे लक्षण आहे. बाकी राहिले चीन कडे झुकाव जगातल्या सगळ्याच राष्ट्रांना चीनची नियत आनि त्यांचा साम्राज्यवाद माहीत आहे. उगाच आपले पालुपद मांडायचे म्हनुन काहीही ठिगळ लावत जाउ नका. असो तुम्हाला या गोष्टी अजिबात कळत नाहीतच म्हणुन कैच्याकै ठिगळे जोडणे चालु आहे. एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ? हे पैसे कुठुन आले हे सांगायचे नाही म्हणजेच खोटेच बोलायचे निवडणुक मधे पण खोटे आनि नंतर देखील तेच.. तुम्ही त्यांचाच कित्ता फिरवत आहे हे दिसुन येत आहे

In reply to by उदयन

एक तर पंतप्रधानांचे परदेश दौरे म्हणजे पिकनिक म्हणण्याइतकी तुमची याबाबतीतली समज आहे.मनमोहन पंतप्रधान असतानाही त्यांच्या परदेश दौर्‍यांविषयी असे कोणीही म्हणाले नव्हते-- अगदी कट्टर मोदी समर्थक सुध्दा. दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
मोदी आपली तिजोरी रिकामी आहे असे म्हणत इतर देशांमध्ये मदत मागायला कधी गेले होते? मोदी पंतप्रधान झाल्याचा शॉक तुम्हाला सहन झालेला नाही याबद्दल तुमच्याविषयी सहानुभूतीच आहे. तरीही असले काहीतरी कैच्याकै बरळू नका.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 18:14
नीट वाचा आधी "दुसरे म्हणजे भारतात पहिल्यांदाच पूर्णवेळ संरक्षणमंत्री नाही असे धाधांत चुकीचे विधान तुम्ही ठोकून दिलेत त्याचे काय?" हे विधान मी कुठे केले ????? कैच्याकै ठिगळे लावायचीत..?

जे मी लिहिले नाही ते त्वरीत मागे घ्यावे ही विनंती अन्यथा मी सुध्दा तसेच आपल्यानावावर काहीही खपवेल ...

तुमच्याकडे उत्तर नसले की असे काहीतरी ठिगळे जोडायचे .

In reply to by उदयन

ठिक आहे ते तुम्ही नाही दुष्यंत यांनी म्हटलेले आहे. मी लावलेल्या ठिगळांविषयी दिलगिरी. आता तुम्ही लावलेल्या ठिगळांविषयी खुलासा करा--- १. इथे तुम्हीच म्हणता त्याचा अर्थ हा की पंतप्रधानांचे परदेश दौरे ही पिकनिक असते. २. तुम्ही इथे म्हटल्याप्रमाणे मोदी आमची तिजोरी रिकामी आहे असे म्हणत कुठे आणि कधी गेले होते? आहेत काही उत्तरे? नसतील तर स्वतःची लावलेली ठिगळे निमूटपणे मान्य करा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 18:32
पहिल्या १० दिवसातच सांगितलेले आहे कृपया त्या वेळेचे वर्तमानपत्र वाचुन घ्यावे. मी हवेत कधीच काहीच लिहित नाही हे तुम्ही श्रीगुरुजी यांना देखील विचारु शकतात . सरकारची तिजोरी मोकळी आहे काँग्रेस ने घोटाळे करुन तिजोरी रिकामी आहे मला ती तिजोरी आधी भरावी लागणार मग विकासाची कामे करावी लागणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केले आहे. राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते उलट अदानी तिथुन वीज निर्मित करणार होता त्याचे देखील संदर्भ असतील. पण नेपाळवाल्यांनी अडानीला अजुन तरी दाद दिली नाही आहे.. बहुतेक नंतर देखील होउ शकेल ती गोष्ट वेगळी. राहिले अमेरीकन दौरा . तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल. अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते. ज्या एफडीआय ला भाजपाने विरोध केला त्यामुळे मागील सरकार मधे विदेशी गुंतवणुक झाली नाही हवी तितकी . त्याच एफडीआयचे गाजर मोदींनी अमेरिकन कंपन्यांना दाखवले. आणि गुंतवणुक थोडीफार पदरात पाडुन घेतली. जर तेच गाजर दाखवायचे होते ते भारतात बसुन देखील दाखवता आलेच असते . शेवटी त्यांना पैसाच कमवायचा आहे. बहुतेक आता तुम्हाला मी काय सांगतोय ते कळले असे ही शेवटची अपेक्षा ठेवतो :)

In reply to by उदयन

नेपाळसाठी १ बिलिअन डॉलर्स ही मोठी रक्कम असली तरी भारतासाठी ती तितकी मोठी रक्कम नाही हे समजून यायला अडचण येऊ नये. विशेषतः कधीच हवेत न बोलणार्‍यांसाठी. १ बिलिअन डॉलर्स म्हणजे सुमारे ६१०० कोटी रूपये.आणि ही रक्कम मोठी की नेपाळबरोबर संबंध सुधारणे अधिक महत्वाचे हा निर्णय घेण्याची पात्रता तुमच्यापेक्षा कोणाही भारतीय पंतप्रधानाकडे (अगदी चरणसिंग-चंद्रशेखर-देवेगौडा सुध्दा) अधिक आहे/होती याविषयी नक्कीच खात्री आहे.
राहिले दुसरे पिकनिकचे नेपाळ दौरा हा मी तेच मानतो कारण तिथुन काहीच मिळणार नव्हते
उदयन हे काय मानतात यावर भारताची परराष्ट्रनिती अवलंबून नाही ही किती सुदैवाची गोष्ट आहे. तुम्ही काही हवे ते माना हो भारतातल्या जनतेने आपली पसंती मोदींना दिली आहे त्यामुळे तुम्ही काय मानता ही बाब पूर्ण गौण आहे.
तिथल्या प्रसारमाध्यमांनी आधीच सांगितलेले की अवघे दिड वर्षे ओबामाकडे आहे आनि नंतर ते अध्यक्ष देखील बनु शकणार नाही अश्या वेळेला भारताबरोबर कोणतीही महत्वाची धोरणे ठरवली जाणार नाहीत फक्त दहशदवाद इत्यादी गोष्टींवर चर्चा होउ शकेल.
कमाल आहे.मग या न्यायाने कुठच्याच अमेरिकन अध्यक्षांबरोबर कसलीच चर्चा करू नयेत की कसलेही करारमदारही करू नयेत.मुळात अध्यक्षांच्या टर्ममध्ये पहिल्या २२ महिन्यातच मिड-टर्म निवडणुका होतात. त्यापूर्वीचे दोनेक महिने तरी त्यातच जातात. म्हणजे अध्यक्षांची टर्म सुरू झाल्यापासून मिडटर्म निवडणुकांपर्यंतही तशी दिडेक वर्षच की.मिडटर्म निवडणुका होतात ना होतात तोच आणखी सव्वा-दिड वर्षात अध्यक्षीय निवडणुकांसाठी प्रायमरी सुरू होतात. मग प्रत्यक्ष अध्यक्षीय निवडणुका.तेव्हा तुम्ही लावत आहात त्याच न्यायाने अमेरिकेत काहीच व्हायला नको. अर्थातच परराष्ट्रसंबंधांमध्ये अमेरिकेत (आणि भारतातही) बर्‍याच अंशी सरकार कोणत्या पक्षाचे आहे त्याचा फार फरक पडत नाही हे तुमच्यासारख्या पिकनिकवाल्यांना कळेल अशी अपेक्षा नाहीच. बिल क्लिंटन आणि बुश वेगळ्या पक्षांचे नेते होते तरीही बुश यांच्या काळात भारत-अमेरिका संबंध क्लिंटन यांच्या काळात होते त्यापेक्षा अधिक मजबूत झाले हे कोण लक्षात घेतो?
अश्यावेळेला ओबामा यांना भारतात बोलवायचे सोडुन ( त्यांचे शेवटचे वर्ष असल्याकारणाने तुम्ही विसा दिला नाही तरी मी मात्र तुम्हाला बोलवत आहे या अर्थाने) स्वतः जाउन आले. त्यांना बोलवले असते तर तो एक वजनिय मुद्दा या पाउल ठरले असते
मी म्हणतो की पी.एम.ओ आणि उदयन यांच्यात डायरेक्ट हॉटलाईनच प्रस्थापित करावी.म्हणजे कसे पंतप्रधानांना नक्की काय निर्णय घ्यावा याविषयी तज्ञ मार्गदर्शन डायरेक्ट उदयन यांच्याकडूनच होऊ शकेल. :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

उदयन Mon, 10/06/2014 - 19:18
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही ;) ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी . सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत. हेच काय ते अच्छे दिन होते. ( आता लिहु नका की केंद्रा कडुन आदेश आले आहेत की चोख प्रत्युतर द्यावे. सरकार कोणाचे ही असो आपले सैनिक चोख प्रत्युतर देतच असते. केंद्राच्या आदेशाची वाट बघत नाही कारण तो आधीच पब्लिसिटी स्टंट न करता पिएमओ यांनी दिलेलेच असतात ) फक्त आताचे सरकार टिव्हीच्या कॅमेरावर सांगत असते की आदेश दिलेला आहे कैच्याकै बोलायचे म्हणुन बोलतात

In reply to by उदयन

तुम्ही कितीही आक्रस्ताळेपणा केलात तरी २०१९म्पर्यंत मोदीच पंतप्रधान राहणार आहेत. तेव्हा इनो घ्या. बरं असतं प्रकृतीला.

In reply to by उदयन

तुमचे आणि वटवाघुळाचे संवाद वाचले.
परदेशी दौरे महिन्यातुन २-३ वेळेला करायला काय पिकनिक आहे काय ?
ब्रिक्स, युनो आणि ईन ऑल आंतरराष्ट्रीय संबध सांभाळायसाठी करायला लागणार्‍या गोष्टी पिकनिकमधे मोडतात? सर्वसमावेशक असा एक मंच हवा म्हणुन जी-ऑल ची मागणी केली तर कुठे काय बिघडलं?
एकीकडे तिजोरी रिकामी आहे म्हणुन ओरडत बसायचे दुसरी कडे पैसे वाटत फिरायचे ?
फिगर ऑफ स्पीच नावाची गोष्ट सर्व भाषांमधे अस्तित्वात असते. अयोग्य कारणांमधे खाल्ला गेलेला पैसा परत गोळा करायचाय असा अर्थ नसु शकतो?
हे देखील लक्षात असु द्यावे. राहिले हॉटलाईन चा सवाल तर मी भाजपा पक्षाच्या पंतप्रधानांशी बोलु इच्छित नाही. ते देखील नसतीलच ही गोष्ट वेगळी .
पंतप्रधान भारताचे आहेत का भाजपाचे?
सीमेआड गोळीबार चालु आहे आपले नागरीक मारले जात आहे आणि पंतप्रधान त्यावर बोलायचे सोडुन स्वतःच्या पक्षाचा प्रचार करत फिरत आहेत.
मग पंतप्रधानांनी स्वतः बंदुक रणगाडे घेऊन लढायला जावं अशी तुमची अपेक्षा आहे का? पंतप्रधान त्यावर बोलतं नाहीत? मग पाकिस्तानशी आता चर्चा नाही असं कोणं म्हणाल बॉ? सैन्याला फ्री हँडचे आदेश काय आकाशवाणी होऊन मिळाले का? आंतरराष्ट्रिय संबध ही प्रचंड नाजुक गोष्ट असते. एक चुकीचा शब्द प्रचंड मोठा संघर्ष निर्माण करु शकतो. आपलं हित जपतानाच आपले हितचिंतक वाढवणे, आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सहकारी मिळवणे ही काय सोपी गोष्ट वाटली का? त्यासाठी आर्थिक मदत, इन्फ्रस्ट्रक्चर, लष्करी मदत अश्या स्वरुपात मदत करावीच लागते.

In reply to by उदयन

lakhu risbud गुरुवार, 10/09/2014 - 20:08
अचं कचं ,अचं कचं उगी हां ! आपन ना पुडच्या वेली ना मोदि अंकल ना भाषन ना तुमच्या कडून लिउन घैला सांगू हां !

In reply to by दुश्यन्त

उदयन Mon, 10/06/2014 - 17:25
भक्त मिडीयाने त्या मुद्द्याची चर्चाच केली नाही परंतु युनोत त्या मुद्याची नक्कीच चर्चा होईल समजा तुम्ही मिपावर एक गृप बनवला आणि दुसर्या ग्रुप चे सभासद घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरी कडे मिपाच्याच अ‍ॅडमिन ला सांगत आहे की असे गृप बनने हानिकारक आहे हे बंद करा. आता तुम्ही परत गृप चे सभासद कोणत्या तोंडाने मागायला जाणार आहे.. ते ग्रुपवाले घेतील का ? परराष्ट्रनिती सुषमा स्वराज यांनाच सांभाळु द्यावी ही कळकळीची विनंती मोदीसाहेबांना करत आहे

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे काय मित्रांचे कट्टे वाटले का महिन्यातून एकदा घ्यायला? हे आवडले मागे एकदा एका धाग्यावर लिहिले होते मोदी विरोधकांना कुठून कुठून शोधून मुद्दे काढावे लागतात , पण त्याची अवस्था खोदा पहाड निकाला चुहा , म्हजे म्हणी मध्ये ओरीजनल चुहा असेच आहे , हा शहा ह्यांचा चुहा नाही आहे.

दुश्यन्त Mon, 10/06/2014 - 14:26
श्रीरंग जोशींशी सहमत! ...या भागांतील शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरेंएवढा लढा कुणीही लढलेला नाही.+१ उद्धव ठाकरेंनी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला होता. उद्धव बोलायला शामळू वाटतात, वक्तृत्व प्रभावी नाही वगैरे चर्चा होतात मात्र संघटन कौशल्य चांगले आहे. एखादा असता तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे झुकून जागावाटपात गप्प राहिला असता मात्र सुरुवातीला १६९ वरून १६० आणि नंतर १५१ अश्या जागा दिल्यावर आता याख्ली येणार नाही असे रंगशारदामध्ये त्यांनी ठामपणे सांगितले होते. सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत.

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:10
>>> सेनेच्या चाकोरीबाहेर जावून 'शिवशक्ती-भीमशक्ती' अशी संकल्पना, शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणे, वारकर्यांचा पाठींबा, व्हिजन डोक्यूमेंट, इ-प्रबोधन वगैरेमधून उद्धव ठाकरे आपले वेगळेपण दाखवून देत आहेत. हो का? पण भाषणातून "मायभवानीची शपथ, मर्दमराठा, शूर मावळे, अमक्याचा कोथळा बाहेर काढला, तमक्याला गाडले" अशीच वाक्ये फक्त ऐकू येतात आणि त्यात वेगळेपण काहीच नाही कारण शिवसेना जन्मापासून हेच बोलत आली आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 15:24
शिवछत्रपतींचे नाव प्रत्येक पक्ष वापरतो. भाजपने वापरले तर त्यात वावगे काय? आणि शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट एवढे प्रभावी असेल तर शिवसेनेचे नेते त्यावर बोलण्याऐवजी प्रत्येक भाषणातला ९० टक्क्यांहून अधिक वेळ भाजप व मोदींना शिव्या देण्यात का वाया घालवित आहेत?

उदयन Mon, 10/06/2014 - 15:22
वृत्तपत्रात पहिल्याच पानावर मोदींचा चेहरा असलेली भाजपाची जाहीरात पाहण्यात आली "घेउन शिवरायांचा आशिर्वाद चला मोदी संगे" असे काहीतरी होती इतक्या मोठ्या पानावर फक्त मोदीच होते. ज्यांच्यानावाने मत मागत आहेत ते "शिवराय" यांचा छोटासा देखील फोटो कुठेच दिसत नाही ? यावरुन भाजपाची वृत्ती आनि व्यक्तिकेंद्री राजकारण ( जे गांधीं नावावर गावभर ढोल वाजवत होते) दिसुन येते

ऋषिकेश Mon, 10/06/2014 - 16:33
शिवसेनेच्या काही जाहिराती पाहिल्या. बहुतेक सर्वच पक्षांच्या जाहिराती दिसत असतात. या जाहिरात युद्धात नेमका मेसेज अतिशय मनस्वीपणे व बटबटीतपणा टाळून पोचवणार्‍या शिवसेनेच्या जाहिराती सर्वात प्रभावी वाटत आहेत. ==== एका मुलाखतीत आदित्य ठाकरेचे बोलणे किमान राहुल गांधींपेक्षा नक्कीच उजवे वाटले (आणि उद्धव ठाकरे, तसेच गडकरी-फडणवीस यांच्यापेक्षाही ) मुंबईतील लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेतला तर तिथे भाजपाला व त्यांच्या समर्थकांना वाटतेय तितकी ही लढाई सोपी जाणार नाहीये. मुंबई (शिवसेना वि काँग्रेस वि भाजपा), प. महाराष्ट्र (राकॉ वि स्वाभिमानी/भाजपा वि काँग्रेस), नाशिक/खानदेश (शिवसेना वि राकॉ वि कॉ वि मनसे), कोकण (शिवसेना वि काँग्रेस) अशा मुख्य लढती होत असताना निव्वळ मराठवाडा (तिथेही मुंडे नाहित पण सिंपथी वेव्ह आहे असे समजु) व विदर्भ (गडकरींचा अर्थपूर्ण सहभाग गृहित धरू) यांच्या जोरावर विधानसभा मिळवता येणार नाही.

उदयन Mon, 10/06/2014 - 17:38
d गुरुजी हे घ्या.. जरा बघा तथ्ये काय आहेत ते.

इतका तुमचा गुजरात मागे कसा

. मागे तर आहेच मग प्रधानसेवक साहेब खोटे का बोलतात हरियाणात जाउन ?

In reply to by उदयन

उदयन Tue, 10/07/2014 - 18:52
गायबले ? सत्य परिस्थिती दाखवली की भक्तगण गायब होतात. ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने . उत्तरच नाही त्यावर कुणाचे

In reply to by उदयन

अनुप ढेरे Fri, 10/10/2014 - 07:18
आकडे रँडम आहेत त्या जाहिरातीतले.
ज्या गुजरात मॉडेल वर उड्या मारत होते त्याच गुजरात मॉडलचा फुग्गा फोड्ला हरियाणाने
' त्याच गुजरात मॉडेलनी १०पैकी ७ सीटा दिल्या होत्या बहुदा

प्रसाद१९७१ Mon, 10/06/2014 - 18:02
भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 20:57
>>> भाजपनी मोठी चुक केली आहे युती तोडुन. त्यांना ११७ मधल्या ९०-१०० जागा निवडून येणे पण शक्य होते. बिहार मधे त्यांनी ९०% जागा जिंकल्या होत्या नितिश कुमार बरोबर. शिवसेनेच्या वळचणीखालून कधीतरी बाहेर पडणे आवश्यक होते. २०१४ ची विधानसभा निवडणुक ही त्यासाठी सर्वोत्कृष्ट संधी होती. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणे शक्य दिसत नाही. पण तरीसुद्धा दोघातला खरोखर मोठा कोण हे निकालानंतर नक्कीच ठरेल आणि भविष्यात परत युती झाली तरी त्यात असमान जागा वाटप होणार नाही हे नक्की. जर दोघे भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील आणि एक भाऊ दुसर्‍यापेक्षा वेगाने प्रगती करीत असेल तर ते वेगळे होणे स्वाभाविक आहे आणि वेगळे होणेच योग्य. वेगळे झाल्यामुळे कमी वेगाने जाणार्‍या भावाची वेगाने जाणार्‍या भावाबरोबर फरपट होणार नाही व जास्त वेगाने जाणार्‍या भावाला संथ चालणार्‍या भावामुळे रेंगाळत रहावे लागणार नाही. युतीच्या बाबतीत हेच होणे स्वाभाविक होते. >>> अगदी चुकीचा निर्णय. विनाशकाले विपरीत बुद्धी. १९ ऑक्टोबरला ठरेल निर्णय योग्य होता का चुकीचा. युती टिकली असती तर युतीला नक्कीच २०० च्या आसपास जागा मिळाल्या असत्या, पण भाजपला शिवसेनेची मुजोरी सहन करीत कायम दुय्यम भूमिका घ्यावी लागली असती. आता स्वबळावर कोणालाच बहुमत मिळणार नाही, परंतु भाजपचे जे काही आमदार निवडून येतील ते स्वबळावर असतील. त्यामुळे स्वबळाचाही नक्की अंदाज येईल व भविष्यात सेनेच्या मुजोरीसमोर झुकण्याची गरजच नाही.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Tue, 10/14/2014 - 15:07
अहो गुरुजी, ह्यात कुठे देशाचा विचार आहे का? प्रार्थमिकता शप, अप, छ्भु, नारा ह्यांचे राज्य संपवण्याची ठेवायला पाहीजे होती. ते देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्वाचे होते. भाजप चा मुख्यमंत्री आहे का शिवसेनेचा महत्वाचे नव्हते. देश पक्षाच्या आधी येतो हे कळत नाही का?

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:21
आपली ताकद सेनेपेक्षा जास्त असताना भाजपने का दुय्यम भूमिका घ्यावी हाच मुख्य प्रश्न आहे. नारा, छभु इ. चे राज्य संपवायचे ही प्राथमिकता आहेच, परंतु भाजपने पडते घेऊनच ही प्राथमिकता प्रत्यक्षात येईल आणि भाजपने एकटे लढले तर ही प्राथमिकता प्रत्यक्षात येणारच नाही हे कशावरून? सेनेबरोबर युती तोडल्याचे भाजपला आज हायसं वाटलं असेल. २५ वर्षे ज्या पक्षाबरोबर युती होती त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आपल्याविषयी इतका विखार भरलेला असेल याची भाजपला कल्पना नव्हती. आज तर प्रत्यक्ष मोदींच्या वडीलांचा उद्धार करेपर्यन्त सेनेची मजल गेली. आता बहुमत मिळालं नाही तरी सेनेचं जोखड खांद्यावरून कायमचं उतरलं याचा भाजपला नक्कीच आनंद होईल.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ Wed, 10/15/2014 - 10:23
सेनेचे जोखड खरच उतरले का? निवडणुक झाल्यावर त्यांच्याशीच युती करावी लागणार. आणि केंद्रात तो बिनकामाचा मंत्री कशाला ठेवला आहे मोदींनी, त्याला पहीला हाकलून द्यायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी गुरुवार, 10/16/2014 - 13:12
गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून मोदींनी स्वतःची व भाजपची प्रतिमा उंचावली आहे. एकीकडे मोदींना अफझलखानाची उपमा देताना व मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देताना, त्याच मंत्रीमंडळात तुमचा मावळा कसा या अडचणीत आणणार्‍या प्रश्नाला शिवसेनेकडे उत्तर नाही. दुसरीकडे गीते स्वतःहून गेले तर उत्तम अन्यथा त्यांना न काढता आपण सूडबुद्धी ठेवत नाही अशीच मोदींनी प्रतिमा निर्माण केली आहे. गीते मंत्रीमंडळात असल्याने भाजपला काहीच अडचण नाही परंतु शिवसेनेची मात्र अडचण झाली आहे. जर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळून भाजपचे सरकार स्थापन झाले तर काही काळाने दिल्लीत शिवसेनेत फूट पडून सेनेचे बहुसंख्य खासदार भाजपत सामील होतील किंवा पक्षादेश झुगारून मोदींना पाठिंबा देतील. गीतेंना मंत्रीमंडळातून न काढून भाजपने शिवसेनेसाठी आपले दार अजूनही थोडेसे उघडे ठेवलेले आहे.

श्रीगुरुजी Mon, 10/06/2014 - 21:11
आता उद्धव ठाकर्‍यांना मोदींचे मंत्रीमंडळ ही अफझलखानाची सेना वाटत आहे. या अफझलखानच्या सैन्यात आपलाही एक मावळा आहे याचे त्यांना विस्मरण झालेले दिसतेय.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला नाही ना झाले विस्मरण? मग काढा ना त्या गितेला मंत्रिमंडाळातून, का भीती वाटतेय मराठी मते जाण्याची?

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 10/07/2014 - 11:27
त्यांना मंत्रीमंडळातून काढल्याने मराठी मते का जातील? गीते एकटेच अखिल महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात असा तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय. मंत्रीमंडळात इतर अनेक मराठी मंत्री आहेत. मोदींना शिव्या देताना शिवसेनेचच हसं होतंय. त्यांची जीभ अगदी सैल सुटली आहे, पण सत्तालोभामुळे दिल्लीत व मुंबई/ठाणे महापालिकेत भाजपशी संबंध तोडायची तयारी नाही. मोदींनी अत्यंत प्रगल्भपणा दाखवून, शिवसेनेवर अजिबात बोलणार नाही, असे सांगून केवळ २-३ वाक्यात भाजप आणि शिवसेनेत किती फरक आहे ते दाखवून दिलंय. शिवसेनेचे व मनसेचे सर्व नेते भाजपविरूद्ध कमालीचा थयथयाट व त्रागा करत असताना दोघांनाही मोदींनी अनुल्लेखाने मारून आपली प्रगल्भता दाखवून दिली. अर्थात यातून सेनेच्या व मनसेच्या नेत्यांना प्रगल्भता येण्याची सुतराम शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड Tue, 10/07/2014 - 22:06
गुरुजी, एक सल्ला आहे. जॉर्ज बर्नार्ड शाँच एक वाक्य असं आहे: “Never wrestle with pigs. You both get dirty and the pig likes it.” डुकरांशी कुस्ती खेळू नका. तुम्ही दोघेही घाणीने तर माखालच, आणि डुकराला तेच आवडतं. दुसरं जॉर्ज कार्लिनचं एक वाक्य असं आहे: “Never argue with an idiot. They will only bring you down to their level and beat you with experience.” मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं आणि मग ते तुमच्यावर अनुभवाने मात करतात. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.

In reply to by काळा पहाड

प्रतापराव Fri, 10/10/2014 - 19:04
वरती कला पहाड ह्यांनी इंग्रजी लोकांच्या म्हणी दिल्या आहेत छान आहे पण हा धागा काथ्याकुट मध्ये आहे काथ्याकुट होणारच आपल्या आवडत्या पक्षावर टीका झाली म्हणून खचून जावू नका काळा पहाड.. . चार नेत्यांचे चार समर्थक आपल्या पक्षाची बाजू मांडणारच. आता नेतेच पातळी सोडून एकमेकांवर शिव्यागाळ करतात तर मिपाकरांनी काय घोडे मारलेय... माझ्या मते भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण त्या ७० च्या घरात असतील ते राष्ट्रवादीची नि इतर छोट्या मोठ्या पक्षांची मदत घेवून सरकार बनवण्याची शक्यताच जास्त वाटतेय. भाजपा-७०, शिवसेना-४५,कॉंग्रेस-६५ राष्ट्रवादी-५४ मनसे-१५ बाकी इतर.

In reply to by श्रीगुरुजी

चौकटराजा Tue, 10/07/2014 - 09:23
अफझल खान हा दिल्लीहून कसा काय आला .....? बर आला तर तो भेट घ्यायला मिठी मारायला आला होता ना ? इथे तर २५ वर्षाची मिठी सैल झालेली दिसतेय.

पैसा Tue, 10/07/2014 - 13:50
ही इथली शिवीगाळ बघता क्लिंटनसारखे लोक निवडणुकांबद्दल काही लिहितील असं वाटत नाही! =))

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 12:59
हे अजून एका सर्वेक्षणाचे आकडे, हा त्यावरील सविस्तर लेख http://www.lensonnews.com/lonspecial/1/2/15959/1/maharashtra-assembly-election-2014.html हे आकडे खरे होतील की खोटे यावर माझे काहीही मत नाही याची कृपया नोंद घ्यावी.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:12
कालपासून अनेक सर्वेक्षणांचे आकडे आले आहेत. हे कालच्या सर्वेक्षणांचे आकडे आणि हा त्यावरील लेख http://maharashtratimes.indiatimes.com/nation/bjpallies-154-seats-election-maharashtra-survey/articleshow/44769595.cms

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:36
काल 'झी २४ तास' च्या दुसर्‍या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ आताच पाहिलेल्या २ सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. (१) एबीपी-नेल्सन भाजप - १२०, शिवसेना - ६७, काँग्रेस - ४६, राष्ट्रवादी - ३६, मनसे - ८ (२) इंडिया टीव्ही भाजप : १३२-१४२, शिवसेना : ५२-६२, काँग्रेस : ३८-४८, राकॉं : ३३-४३, मनसे : ७-१३ आतापर्यंत जे अंदाज आहेत त्यांच्यामुळे गोंधळ अजूनच वाढलेला आहे. सर्व सर्वेक्षणांमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल व मनसे हा सर्वात लहान पक्ष असेल हा समान मुद्दा आहे. मात्र एकूण जागांचा अंदाज खूप गोंधळात टाकणारा आहे. भाजपला मिळणार्‍या जागांचा अंदाज ९६-१५४ इतक्या मोठ्या कक्षेमध्ये आहे. शिवसेना ३८-६७ हीदेखील मोठी कक्षा आहे. काँग्रेस २५-६३ आणि राकाँ १६-४३ हा देखील खूप मोठा फरक आहे. सर्वांनीच मनसेला २० च्या आत जागा दिल्यामुळे मनसे अदखलपात्र पक्ष आहे. एकंदरीत महाराष्ट्रात जागांचा अंदाज काढणे अत्यंत अवघड झाले आहे.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:41
हरयाना राज्यासाठी खालील अंदाज आजच प्रसिद्ध झाले आहेत. १) एबीपी-नेल्सन भाजप - ३६, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - ३३, काँग्रेस - १६, इतर - ५ (२) इंडिया टीव्ही भाजप - ३४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २७, काँग्रेस - १९, इतर - १० हरयानात काँग्रेसचा दारूण पराभव निश्चित दिसतो व भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसत नाही. भारालो व भाजप मध्ये कमालीची चुरस दिसते. बहुमतासाठी किमान ४६ जागांची गरज आहे. काँग्रेस, भाजप व भारालो यापैकी कोणतेही दोन पक्ष एकत्र आले तर ४६ चा आकडा पार होतो. परंतु असे होण्याची शक्यता शून्य आहे. अगदी अशीच परिस्थिती डिसेंबर २०१३ मध्ये दिल्लीत निर्माण झाली होती. हरयानादेखील दिल्लीप्रमाणे राष्ट्रपती राजवटीकडे निघाला आहे असे दिसत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Sat, 10/11/2014 - 11:10
हरियाणामध्ये भाजपला इतक्या जागा सर्वेक्षण देत आहे याचे खरोखरच आश्चर्य वाटत आहे.महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये भाजपपुढचा मोठा प्रश्न म्हणजे राज्य पातळीवरील सक्षम नेतृत्वाचा अभाव.पूर्वी सूरज भान हे पक्षाचे तसे बऱ्यापैकी मोठे नेते होते तरीही राज्यपातळीवर नेतृत्व देऊ शकत नव्हते.सुषमा स्वराजही अंबाल्यातून हरियाणा विधानसभेवर निवडून जात.त्या राज्यात थांबल्या असत्या तरी राज्यात पक्षाला नेतृत्व मिळाले असते.पण १९९० च्या दशकाच्या सुरवातीलाच त्या केंद्रीय राजकारण्यात गेल्या आणि राज्यापासून दूरच गेल्या.१९९६ मध्ये भाजपने बन्सीलाल यांच्या हरियाणा विकास पक्षाशी युती करून निवडणुक लढवली होती.त्यावेळी रामविलास शर्मा यांचे नेतृत्व राज्यात येईल असे दिसत होते.पण २००० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांचे नाव अनेक वर्षे कुठेच नव्हते.मागच्या वर्षी ते प्रदेशाध्यक्ष झाले.वाजपेयी सरकारमधील मंत्री आय.डी.स्वामी २००४ आणि २००९ मध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आणि वाढत्या वयामुळे सक्रीय नाहीत. बाकी नाव घ्यावा असा कोणीच नेता पटकन डोळ्यासमोर येत नाही. विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि त्यासाठी स्थानिक पातळीवरचा चेहरा मतदारांपुढे ठेवावा लागतो.लोकांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावाने मते दिली.परत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्याच नावाने मते देतील का हा प्रश्नच आहे.

श्रीगुरुजी Fri, 10/10/2014 - 22:52
वरील सर्वेक्षणातील अंदाज खरे मानले तर खालील शक्यता आहेत. (१) भाजप + शिवसेना असे होण्याची अगदी थोडीशीच शक्यता आहे. या दोन पक्षातील वितुष्ट इतके विकोपाला गेले आहे व विशेषतः शिवसेनेचा अहंकार इतका तीव्र आहे की हे दोघे पुन्हा एकत्र यायचे असतील तर शिवसेना जवळपास अशक्य अशा अटी पुढे ठेवेल व त्यामुळे ते एकत्र येणार नाहीत. (२) भाजप + राष्ट्रवादी किंवा भाजप + काँग्रेस - अशी युती होण्याची शक्यता शून्य आहे. (३) काँग्रेस + राष्ट्रवादी + शिवसेना - मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार व कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या मुद्द्यांवरून प्रचंड भांडणे होऊन अशी आघाडी प्रत्यक्षात येणार नाही. तसेच काँग्रेस शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी व अमराठीविरोधी पक्षाबरोबर आघाडी करण्यास नक्कीच कचरेल. विशेषतः शिवसेनेच्या उत्तर भारतीय व बिहारींविरूद्ध असलेल्या भूमिकेमुळे व २०१५ मध्ये होणार्‍या झारखंड व बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करणार नाही. (४) जर भाजप १४५ च्या खूप जवळ पोहोचला (१३० पेक्षा जास्त) व मनसेला १५ च्या आसपास जागा असतील तर कदाचित ते दोघे एकत्र येऊ शकतात. परंतु उद्धवप्रमाणेच राज ठाकरेचा अहंकार अत्यंत तीव्र आहे व तो अत्यंत बेभरवशाचा असल्यामुळे अशी युती झाली तरी ती टिकणार नाही. (५) त्यामुळे जर कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊन वर्षभरात पुन्हा निवडणुक होईल.

In reply to by श्रीगुरुजी

माझा अंदाज भाजप ९० ९५ शिवसेना ७० ७५ काँग्रेस ५० ५५ राष्ट्रवादी ३५ ४० आरपीआय रासप स्वा शे १५ १७ मनसे १० १५ ईतर १५ २०

क्लिंटन Sat, 10/11/2014 - 12:25
वेगवेगळी सर्वेक्षणे भाजपला २८-३०% मते देत आहेत.चौरंगी-पंचरंगी लढतीत २८-३०% मते २८८ पैकी ११०-१२० जागा नक्कीच देऊ शकतील.त्यातही भाजपची मते ही अधिक concentrated असतात त्यामुळे तेवढीच मतांची टक्केवारी असूनही पक्ष जास्त जागा मिळवू शकतो.मला वाटते की शिवसेनेने काही अक्षम्य चुका केल्या आहेत त्याचा फायदा भाजपला मिळून भाजप ११०-१२० जागा मिळवू शकेल. १. युती तुटल्यापासून शिवसेना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपलाच लक्ष्य बनवत आहे.राज ठाकरेही कॉंग्रेस-राष्ट्रवादीला लक्ष्य बनवित आहेत पण त्याचबरोबर मोदी हे पण टार्गेट आहेतच. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीही शिवसेनेपेक्षा भाजप आणि मोदींवरच टिका करत आहेत. त्यामुळे असे चित्र हळूहळू उभे राहत आहे की ही निवडणुक विधानसभेची असली तरी आघाडी सरकारच्या कामावरील मत यापेक्षा नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे असे स्वरूप येत आहे. असे स्वरूप येणे भाजपसाठी चांगलेच आहे.कारण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या लोकांच्या मतांना एकवटायला भाजप हाच मोठा पर्याय उभा राहिला आहे. इतर पक्षांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही मोदी हे मोठे शत्रू वाटतात असे लोकांना वाटले तर ते चुकीचे ठरू नये. २. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, महाराष्ट्राचे तुकडे करणार इत्यादी गोष्टी शिवसेनेला दर निवडणुकीच्या वेळी आठवतात तशा यावेळीही आठवल्या आहेत.या सगळ्या गोष्टी बोलायला शिवसेनेबरोबरच राज ठाकरेही आहेतच. इतकेच काय तर नारायण राणेही रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईतून हलविणार इत्यादी गोष्टी बोलत होते. नरेंद्र मोदी विरूध्द इतर सगळे हे धृवीकरण करण्यात या मंडळींनीच हातभार लावला आहे.एकतर स्वत: नरेंद्र मोदींनी तसे होणार नाही असे जाहीरपणे सांगितले.स्वतंत्र विदर्भावर मोदींनी सांगितल्यानंतरही संभ्रम होता.पण पक्षाच्या जाहिरनाम्यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही.तसेच गेल्या १-२ दिवसात पक्षाचे स्वतंत्र विदर्भवादी वाचाळवीर थोडे शांत आहेत. या सगळ्यातून एकतर शिवसेनेच्या मुद्द्यातील हवा बरीच कमी झाली आणि या निवडणुकीला विनाकारण मराठी विरूध्द गुजराती असे स्वरूप दिले गेले आहे आणि ते दिले भाजपने नाही तर शिवसेनेने.निदान मुंबईत बोरीवली,पार्ले, घाटकोपर,मुलुंड या भागातून एकगठ्ठा गुजराती मते भाजपला मिळतील याची व्यवस्था शिवसेनेने त्यातून करून ठेवली आहे. ३. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळाला अफझलखानाच्या सैन्याची उपमा देणे ही उध्दव ठाकरेंची अक्षम्य चूक आहे असे मी म्हणेन.चार-पाच महिन्यांपूर्वीच लोकांनी नरेंद्र मोदी या एका नावावर भरभरून मते दिली होती.कदाचित एप्रिल-मे इतका नसेल पण नरेंद्र मोदी या नावाचा दबदबा अजूनही लोकांमध्ये आहेच.त्यामुळे खास शिवसेना स्टाईल शिवराळ भाषेत नरेंद्र मोदींना अशी उपमा दिल्यामुळे मोदींविषयी सद्भावना असलेल्या निदान काही लोकांची मते भाजपलाच मिळतील अशी व्यवस्थाही उध्दव ठाकरेंनी करून ठेवली आहे. ४. निवडणुकीनंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार अशा स्वरूपाच्या बातम्या कालपरवापासून येऊ लागल्या आहेत.यातून शिवसेना-मनसेच्या पारंपारिक मराठी मतदारांमध्ये संभ्रम वाढणार आहे हे नक्की.मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी थोडेफार "तगडे" उमेदवार दिले आहेत. उदाहरणार्थ दहिसरमध्ये मनसेकडून माजी महापौर शुभा राऊळ विरूध्द शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, मागाठाणेमधून मनसेकडून प्रवीण दरेकर विरूध्द शिवसेनेकडून (२००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून दरेकरांना चांगली टक्कर दिलेले) प्रकाश सुर्वे, दिंडोशीत मनसेकडून शालिनी ठाकरे विरूध्द शिवसेनेकडून महापौर सुनील प्रभू, वांद्रे पूर्व मधून मनसेकडून शिल्पा सरपोतदार विरूध्द शिवसेनेकडून प्रकाश (बाळा) सावंत इत्यादी.मुळातच या दोन तुल्यबळ उमेदवारांमधील निवडणुक आणि त्यात हे नंतर एकत्र आले तर काय हा संभ्रम. अशा वेळी या दोन पक्षांना मानणाऱ्या मराठी मतांमध्ये उभी फूट पडून त्याचा फायदा इतरांना मिळायची शक्यता जास्त. तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त.राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध आणि शिवसेनेचा गुजराती विरोध यातून हे दोन समुदाय हे दोन्ही पक्ष ज्याला विरोध करत आहेत त्या पक्षाकडे--भाजपकडे वळायची शक्यता जास्त. मुंबई परिसरात अमराठी मतांची संख्या बरीच आहे आणि या परिसरात शिवसेना-मनसे यांच्यात मतविभागणी होणार असेल तर भाजपची वाट आणखी सोपी होईल.काही प्रमाणात कॉंग्रेसलाही याचा फायदा होईलच. ५. सीमेवर गोळीबार चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात काय करत आहेत म्हणून हाकाटी इतर सगळ्या पक्षांनी केली.अशा प्रकारचा प्रचार ही एक दुधारी तलवार असते. कालपासून सीमेवरील गोळीबार थंडावला आहे, भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे--त्यांनी एक गोळी मारली तर तुम्ही तीन गोळ्या मारा हे आदेश होते हे महाराष्ट्र टाईम्समध्ये आले आहे. तसेच लंडनमधील एका वर्तमानपत्रात असेही आले आहे---"The volume and intensity of India’s return fire is much higher than the usual calibrated response the Pakistanis have come to expect." याचा अर्थ आजपर्यंत भारत अशा आगळिकींना हातचे राखून प्रत्युत्तर देत असे पण यावेळी आपण जोरदार उत्तर दिले आहे. अर्थातच सामान्य मतदार मत देण्यापूर्वी लंडनमधील वर्तमानपत्रे वाचायला जाणार नाही.पण सीमेवर शांतता किमान मतदानापर्यंत टिकत असेल आणि पाकिस्तानकडून गोळीबार बंद होत असेल (एका अर्थी पाकिस्तानने माघार घेतली असेल) तर ते मतदारांना नक्कीच समजते. हा मुद्दा विधानसभा निवडणुकांमध्ये यायची खरं म्हणजे फारशी गरज नव्हती.पण तो आणला कोणी? शिवसेना-मनसे आणि कॉंग्रेसने.बदललेल्या परिस्थितीचा फायदा भाजपला नाही झाला (किंवा असा फायदा उठवायचा प्रयत्न भाजपकडून झाला नाही) तर नवलच. एकूणच काय की विधानसभा निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढविल्या जातात आणि विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवायला स्थानिक चेहरा लागतो हा माझा अत्यंत आवडता hypothesis आहे. या फ्रंटवर निवडणुक लढविली गेली असती तर भाजप नक्कीच अडचणीत आला असता. पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. अर्थातच भाजपला लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यश मिळेल असे मला स्वत:ला नक्कीच वाटत नाही.तरीही ११०-१२० जागांपर्यंत जायला हरकत नसावी.

In reply to by सव्यसाची

शिद Sat, 10/11/2014 - 13:13
+१०० क्लिंटन साहेब, तुमच्याकडून देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या अंदाजांवर एखादा लेख येऊ द्या.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 13:06
विश्लेषणाशी बहुतांशी सहमत! शिवसेनेच्या मनात भाजपविषयी इतका विखार भरला असेल याची २५ सप्टेंबर पूर्वी अजिबात कल्पना नव्हती. आपले वाढते सामर्थ्य ओळखल्यामुळेच भाजपला ११९ पेक्षा जास्त जागा लढवायच्या होत्या. त्यामुळेच सुरवातीला भाजपने १३५+१३५+१८ असे सूत्र आणले होते. कालांतराने भाजप १३०+१४०+१८ इतका खाली आला. शेवटी १२५+१४५+१८ या सूत्रावर भाजप तडजोडीला तयार झाला असता. परंतु उद्धमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. १५१ च्या पेक्षा खाली यायची सेनेची तयारीच नव्हती. मोदींची लोकप्रियता, भाजपचे वाढलेले सामर्थ्य, भाजपच्या बाजूने वळलेले जनमत, भाजपच्या बाजूने असलेला सर्व मित्रपक्षांचा कल, आपले घटलेली ताकद या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपला १५१ जागांचा हेका सेनेने चालूच ठेवला व त्यामुळे शेवटी भाजपला वेगळा मार्ग धरावा लागला. युती तुटली ही संधी समजून त्यानुसार आपली ताकद वाढवायची संधी सोडून सेनानेते भाजप व मोदींवर आणि मोदींचा उजवा हात असलेल्या अमित शहांवर तुटुन पडले. त्यांच्याविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून रोज त्यांचा उद्धार सुरू झाला. स्वत:ची व्हिजन, आघाडी सरकारची अकार्यक्षमता व भ्रष्टाचार, स्वतःच्या विकासाच्या योजना इ. वर जनतेला सांगण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या काळातील घटनांचे वर्णन करण्यात व त्या घटनांची सांगड भाजपशी घालून त्यांना व्हिलन ठरविण्यातच सेनेचे बहुतांशी वेळ वाया घालविला. निव्वळ भाजप नव्हे तर इतर मित्रपक्षांवरही सेनेने तोंडसुख घेऊन भविष्यात ते आपल्याला मदत करणार नाहीत अशीच व्यवस्था करून ठेवली. त्याचे परीणाम सेनेला भोगावे लागणार आहेत. वास्तविक १२५+१४५+१८ हे सूत्र भाजपवर उपकार केल्यासारखे व आपण फार मोठा त्याग करत असल्यासारखे दाखवून सेनेने स्वीकारायला हवे होते. या सूत्रात सेनेची मोठ्या भावाची भूमिका कायम राहिली असती व स्वतःच्या ताकदीची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. तसेच भाजपपेक्षा २० जागा जास्त लढवत असल्याने कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा मिळविण्याची संधी देखील मिळाली असती. कमी जागांवर तडजोड करताना महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला घेता आली असती. परंतु आता स्वबळावर लढताना जर भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या (सर्वेक्षणाचे हेच अंदाज आहेत), तर आमची ताकद जास्त आहे हेच आम्ही सांगत होतो हे भाजपला सांगण्याची संधी मिळेल आणि आपल्या मोठ्या भावाची भूमिका सेना कायमची घालवून बसेल. >>> पण शिवसेना-मनसे आणि काही प्रमाणात कॉंग्रेस यांनीही मोदींना यात गोवून या निवडणुकांचे स्वरूपही थोडेफार लोकसभा निवडणुकांप्रमाणेच केले आहे.त्यामुळे सशक्त स्थानिक नेतृत्वाचा अभाव या भाजपच्या कमजोर बाजूला बगल दिली जाऊन मोदींचा अजून तरी लोकप्रिय असलेला चेहरा विधानसभा निवडणुकांमध्येही आणला गेला. युती तुटल्यापासून सेनेने व्हाट्सअ‍ॅप व इतर माध्यमातून "मुंबई केंद्रशासित करणार, विदर्भ तोडणार, रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुम्बईतून हलविले, इतर अनेक संस्था मुम्बईतून हलविणार" इ. अफवा सोडायला सुरूवात केली. त्या अफवांचे निराकरण करायला राज्यातील नव्हे तर केंद्रातील कणखर नेत्याची आवश्यकता होती. त्यामुळे प्रत्यक्ष मोदींनाच महाराष्ट्रात येऊन या अफवांचे निराकरण करावे लागले. त्यात भर म्हणून मोदींची तुलना अफझलखानाशी, अमित शहांची तुलना आदिलशहाशी करून सेनेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवून ठेवली. सेनेने सुरवातीपासूनच अत्यंत चुकीची पावले टाकली. भविष्यात पश्चाताप करून उपयोग होणार नाही. भाजपने सुरवातीपासूनच अत्यंत प्रगल्भ व संयमी धोरण ठेवून आपली मोट व्यवस्थित बांधली. सेनेचा व्यक्तिगत अहंकार, स्वतःच्या ताकदीविषयी अत्यंत अवास्तव व भ्रामक कल्पना, प्रचाराची असभ्य पातळी इ. मुळे सेनेला जोरदार फटका बसणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

खोटे बोलायचं सोडा गुरुजी, मोदींनी राज्यातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत त्याविषयी चकार शब्द काढलेला नाही .गुजरातच्या सीएम आनंदीबेन इथे येऊन महाराष्ट्र भिकारी करणार्याची भाषा करतात त्यावर नरेंद्र मोदींनी एकही शब्द काढलेला नाही .विदर्भाविषयी भाजपच्या नेत्यांची एकवाक्यता नाही, एकंदर भाजपच्या सत्तापिपासु भुमिकेला साजेसं त्यांचं वर्तन चालू आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रदीप Sat, 10/11/2014 - 15:39
पूर्वी (म्हणजे ह्याच एकदोन धाग्यांच्या दरम्यान) तुम्ही अनेक आस्थापने (उदा. रिझर्व बँकेची काही खाती), काही सध्या कार्यरत असलेल्या गैर सरकारी कंपन्या, तसेच काही इथे होऊ घातलेली सरकारी आस्थापने महाराष्ट्राच्या बाहेर चालली आहेत, अशी हाकाटी केली होतीत. बराच आग्रह श्रीगुरूजींनी केल्यावर एकदोन भुरकट दुवे दर्शवलेत, ज्यातून असे काहीच सिद्ध झाले नाही. गैरसरकारी कंपन्यांचे म्हणाल तर, काही ठोस माहिती द्यावी. आणि मुख्य म्हणजे, जिथे असणे फायदेशीर आणि/अथवा कमी कटकटीचे असेल, तिथे ती जातील. त्यात गैर काय आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

हुप्प्या Mon, 10/13/2014 - 07:14
प्रत्येक मुख्यमंत्री आपल्या राज्याचे हित बघतो असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य ह्याबाबतीत मागे होते. पण पुढे ते बदलू शकेल. पण मुंबई व अन्य शहरे उद्योगाची केंद्रे आहेत. बाकी राज्यांनी इथे येऊन ह्या उद्योगांना आपल्या राज्यात येण्याचे आमंत्रण देणे, त्याकरता लालूच दाखवणे हे काही भाजपाप्रणित नाही. बिहार, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांनी असे मार्केटिंग केले आहे. त्यात काही चूक नाही. निरोगी स्पर्धा असेल तर प्रत्येक राज्य आपापल्या परीने त्या स्पर्धेत उतरणारच. आणि त्यात जो उत्तम सेवा, सुखसोयी पुरवेल तो जिंकणार हा जगाचा नियम आहे. भाजपाने ह्याविरुद्ध काही करावे अशी अपेक्षा चुकीची आहे. गुजराथचे मुख्यमंत्री उद्योगांनी आपल्या राज्यात यावे म्हणून आमिषे दाखवत असतील तर त्यांची इच्छा महाराष्ट्र भिकारी व्हावा हा जावईशोध कसा लावला बुवा? एखाद्या बँकेने गिर्‍हाईक पटवायला एखादी चमकदार जाहिरात केली तर त्यांची अशी इच्छा असते का की त्यांच्या प्रतिस्पर्धी बँकेने भिकारी व्हावे? नाही, दुसर्‍या बँकेने तोडीस तोड उत्तर दिले तर तसे होणार नाही. विदर्भ वेगळा असावा अशी भाजपाची भूमिका आहे. भारताच्या इतिहासात मोठी राज्ये तोडून छोटी राज्ये बनवण्याची अनेक उदाहरणे दिसतात. उलट उदाहरण एकही नाही तेव्हा भाजपाने वेगळ्या विदर्भाला समर्थन दिले तर काही आकाश कोसळत नाही. विदर्भ वेगळा करणे म्हणजे भारताचा लचका तोडून पाकिस्तान बनवला तशातला काही प्रकार नाही. छोट्या राज्याचे फायदे आहेतच. जनतेचा कल विचारात घेऊन तसे केले तर काही बिघडत नाही. निदान भाजपाचे लोक (फडणवीस वगैरे) उघडपणे "होय, आम्ही वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहोत" असे सांगत आहेत. त्यात पाठीत खंजीर खुपसण्याचा काही प्रकार नाही. ह्या भूमिका खुल्या आहेत. लोकांना ते इतके खुपले तर त्यांना मते मिळणार नाहीत. अर्थात हा त्यांच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल असे वाटत नाही. बाकी बर्‍याच समस्या आहेत ज्याबद्दल ते काय करणार हे लोकांना जास्त जिव्हाळ्याचे असेल. शिवसेना वा बाकी पक्षांनी त्याविरुद्ध आकांडतांडव करु नये.

In reply to by क्लिंटन

चौकटराजा गुरुवार, 10/16/2014 - 08:52
तसेच शिवसेना-मनसे एकत्र येणार असतील तर उत्तर भारतीयांच्या मतांचे ध्रुवीकरण भाजपमागे व्हायची शक्यताही जास्त. सचाचा पहिला सिक्सर !

श्रीगुरुजी Sat, 10/11/2014 - 12:30
क्लिंटनसाहेब, बर्‍याच दिवसांनी तुमचे सविस्तर विश्लेषण वाचायला मिळाले. त्याबद्दल आभार! आता निवडणुक संपेपर्यंत नियमित लिहित चला. तुमच्या स्वतःच्या अंदाजाची अजूनही वाट पहात आहे.

श्रीगुरुजी Sun, 10/12/2014 - 22:01
काल अजून २ मतदानपूर्व सर्वेक्षणांचे निकाल प्रसिद्ध झाले. (१) दैनिक "सकाळ्"च्या सर्वेक्षणानुसार खालील परिस्थिती असेल. भाजप - ९४, शिवसेना - ६१, राष्ट्रवादी काँग्रेस - ५९, काँग्रेस - ५१, मनसे व इतर - २३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात खालील परिस्थिती असेल. भाजप - १२०-१२५, शिवसेना - ५८-६३, राष्ट्रवादी काँग्रेस - ३५-४०, काँग्रेस - ३८-४३ (२) न्यूज-नेशन च्या सर्वेक्षणानुसार हरयानात खालील परिस्थिती असेल. भाजप - ३८-४४, भारतीय राष्ट्रीय लोकदल (चौताला) - २८-३४, काँग्रेस - १२-१६

सॉरी माझं निवडणुकांविषयी वाचन फार कमी आहे. मुळचे नौटंकी पळपुटे झाडुवाले विधानसभा लढवणार आहेत का? नसतील तर ठिके उगाचं मतं खाऊन जायचे.

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 14:20
काल झी-२४ तास/तालिम चे तिसरे मतदानपूर्व सर्वेक्षण पाहिले. त्यांच्या पहिल्या दोन सर्वेक्षणांची व तिसर्‍याची तुलना करूया. (१) सर्वेक्षण क्र. १, प्रसिद्धीची तारीख - ०२/१०/२०१४ भाजप ९०, काँग्रेस ७२, शिवसेना ६१, राकाँ ३८, मनसे ६ व अपक्ष आणि इतर पक्ष २१. (२) सर्वेक्षण क्र. २, प्रसिद्धीची तारीख - ०९/१०/२०१४ - भाजप : ९६, शिवसेना : ५७, काँग्रेस : ६३, राकाँ : ४०, मनसे : ९, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : २३ (३) सर्वेक्षण क्र. ३, प्रसिद्धीची तारीख - १२/१०/२०१४ - भाजप : ११०, शिवसेना : ५२, काँग्रेस : ६८, राकाँ : ३९, मनसे : ७, अपक्ष व इतर (यात भाजपचे मित्रपक्ष देखील आहेत) : १२ १० दिवसांत भाजपच्या जागा ९० वरून ११० झालेल्या दिसताहेत, तर काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ७२, नंतर ६३ आणि आता ६८ असा वरखाली होताना दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज सुरवातीला ३८, नंतर ४० आणि आता ३९ असा वरखाली होताना दिसतोय, पण आकडे जवळपास स्थिर आहेत. शिवसेनेच्या बाबतीत सुरवातीच्या ६१ जागांवरून ५७ आणि आता ५२ जागांचा अंदाज आहे. तीनही सर्वेक्षणात मनसेला एक आकडी जागा (६-९) दर्शविल्या आहेत. डिस्क्लेमरः हे आकडे खरे आहेत की खोटे, चुकीचे ठरतील का बरोबर, पक्षपाती आहेत का निष्पक्षपाती याविषयी माझे काहीही मत नाही.

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 14:45
गेल्या ३-४ दिवसात अनेक वाहिन्यांनी आपापल्या मतदानपूर्व सर्वेक्षणांचे आकडे प्रसिद्ध केले आहेत. त्याचा सारांश, - भाजपला दैनिक "सकाळ" ने ९४ जागांचा अंदाज दिला आहे. इतर दोन सर्वेक्षणांमध्ये भाजपला १५२-१५४ जागांचा अंदाज दिला आहे. यांच्याव्यतिरिक्त इतर ७ सर्वेक्षणांमध्ये भाजप १०५-१४२ च्या दरम्यान जागा मिळवेल असा अंदाज आहे. - शिवसेनेला एका सर्वेक्षणात ३८, इतर २ सर्वेक्षणात ४५-४७, एका सर्वेक्षणात ६७ व इतर ६ सर्वेक्षणात ५०-६३ जागा दाखविल्या आहेत. - राष्ट्रवादी काँग्रेसला २ सर्वेक्षणात १६-१७, एका सर्वेक्षणात ५९, एका सर्वेक्षणात ४५-५० व इतर ६ सर्वेक्षणात ३३-४३ जागा दाखविल्या आहेत. - काँग्रेसला २ सर्वेक्षणात २५-३०, एका सर्वेक्षणात ६८ व इतर ७ सर्वेक्षणात ३८-५२ जागा दाखविल्या आहेत. - मनसेला सर्वाधिक २१, सर्वात कमी ७ व इतर सर्वेक्षणात १०-२० जागा दिल्या आहेत. ढोबळमानाने बहुतेक सर्वेक्षणांनुसार खालील अंदाज दिसतो. भाजपः १०५-१४२, शिवसेना: ५०-६३, काँग्रेसः ३८-६२, राष्ट्रवादी काँग्रेसः ३३-४३, मनसे: १०-१२

In reply to by श्रीगुरुजी

सौंदाळा Mon, 10/13/2014 - 17:38
गुरुजी, धोक्यात असणारे दिग्गज कोण कोण असावेत या निवडणुकीला? राणे पिता/पुत्र, पृथ्वीराजबाबा??

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 20:38
राणे पितापुत्रांपैकी पुत्र धोक्यात आहेत. पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार. अजितदादा, भुजबळ, राणे हे नक्कीच निवडून येणार. आघाडी सरकारमधील बहुतेक हेवीवेट निवडून येतील, परंतु लाईटवेट धोक्यात आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 21:02
>>> फडणवीस खडसे तावडे मुंडे मुनगंटीवार वगैरे निष्प्रभ लोकांचे काय होईल गुरुजी ?ते प्रचारात कुठेच फार चमकदार कामगिरी करताना दिसले नाहीत. हे सर्वजण आपापल्या मतदारसंघातून आरामात निवडून येतील. वाहिन्यांनी फक्त मोदी, राज व उद्धव यांचीच भाषणे बहुतेक वेळ दाखविली. त्यामुळे इतर जण वाहिन्यांवर फारसे दिसलेच नाहीत. >>> गडकरीसारख्यांना आज गोपीनाथ मुंडेंचे महत्व कळले असेल, स्वतः काही केले नाही, मुंडेना करु दिले नाही व आता तोंड लपवुन करुन दिल्लीत गेलेत.कारण यांच्या तोंडाकडे बघुन एकही मत पडणार नाही याचा साक्षात्कार यांना आज झाला असेल. गडकरी कशाला तोंड लपवतील? ते उघडउघड प्रचार करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र जवळपास ८० हून अधिक सभा घेतलेल्या आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदी, राज आणि उद्धव, शरद पवारच नाहीत, तर अनेक पक्षातले दुसर्या फळीतले नेते जसे की अजीत पवार सुप्रीया सुळे छगन भुजबळ पृथ्वीराज चव्हाण आर आर पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्याही सभा झाल्या आणि त्या लक्षणीय ठरल्या परंतु भाजपचे दुसर्या फळीतले नेते गायब होते ,कारण त्यांच्याकडे बघुन भाजपचे मतदान घटेल अशी भीती भाजपला वाटते. तावडे खडसे निवडुन येतील का याविषयी साशंकताच आहे .हे म्हणे राज्यात सक्षम सरकार देणार...

In reply to by श्रीगुरुजी

हाडक्या Mon, 10/13/2014 - 21:31
पृथ्वीराजबाबा नक्कीच निवडून येणार
याबद्दल सध्या थोडी ५०/५० अवस्था म्हणता येईल. कारण राष्ट्रवादीने आपला उमेदवार खाली बसवला आहे आणि उंडाळकरांना (कॉ. चे गेल्या वेळचे आमदार, या वेळी अपक्ष ) पाठिंबा जाहीर केला आहे. याला काटशह म्हणून पृथ्वीराजबाबा यांनी स्वाभिमानी संघटनेच्या उमेदवारास (अघोषित) माघार घेण्यास तयार केले आहे. थोडक्यात, काँग्रेसच्याच दोन (आजी-माजी) नेत्यांमध्ये दुरंगी लढत आहे आणि राष्ट्रवादीच्या भुमिकेमुळे काही सांगता येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

सुहास.. Tue, 10/14/2014 - 21:04
गुर्जी , हा धागा आपण भाजपाच्या प्रचारासाठी काढला होता अशी प्रत्येक पदो-पदी जाणीव होते आहे !! बाकी चालु द्यात ..

सामान्यनागरिक Mon, 10/13/2014 - 18:27
कॉन्ग्रेस नक्की वरती येणार ! राकॉं ची संगत सोडल्यानेच त्यांची अर्धी पापे धुतली गेली. अर्थात कॉन्ग्रेस धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे अशातला भाग नाही. पण ’प्रतिमा’ आणी आचरण हे राकॉं चे अगदीच वाईत आहे. आणि पृथ्वीराज बाबांनी नक्की पूर्ण विचार करुनच हाय कमांडला आघाडी तोडण्यास भाग पाडलेले आहे. नक्की फायदा होणार त्याचा !

दुश्यन्त Mon, 10/13/2014 - 20:11
शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. राज्य भाजपकडे चेहरा नाही आणि त्यांचे संघटन पण मजबूत नाही. मोदींची तीच तीच भाषणे ऐकून लोक पण आता समजून चुकले आहेत. आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Mon, 10/13/2014 - 20:58
>>> शिवसेनेने प्रचारात आघाडी सरकारवर पण भरपूर टीका केली आहे मात्र मीडियाला टीआरपी साठी सेना-भाजप (या आधी सेना-मनसे ) अशी टीका जास्त सोयीची वाटते आणि ते त्याला प्रसिद्धी देतात. शिवसेनेचा ९० टक्के प्रचार भाजप व मोदींविरोधात होता. उद्धव ठाकर्‍यांच्या भाषणात अफझलखान, वाघनखे, कोथळा, औरंगजेब, शिवाजी महाराज, दिल्लीश्वर हेच शब्द पुन्हा पुन्हा येत होते. प्रत्येक भाषणात ते अफझलखानच्या वधाचा प्रसंग रंगवून सांगत होते. २१ व्या शतकातल्या निवडणुकीत १७ व्या शतकातील प्रसंग वारंवार सांगून त्यांनी काय मिळविले? एकंदरीत शिवसेनेने अत्यंत नकारात्मक व असभ्य पातळीवर जाऊन प्रचार केला. पु.ल.देशपांड्यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" या गाजलेल्या पुस्तकात वर्तमानात जगण्याचे नाकारून कायम इतिहासात रमणार्‍या "हरितात्या" या व्यक्तीचे चित्रण आहे. शिवसेना व उद्धव ठाकर्‍यांच्या रूपाने हरितात्या जिवंत आहेत याची खात्री पटली. >>> आनंदीबेन पटेल मुंबईत येवून उद्योगपतींना 'मुंबईत काय ठेवलय गुजरातला चला' म्हणतात. कोस्टल डिफेन्स अकादमी, हिरे बाजार राज्यातून हलवून बाहेर गुजरातेत नेला. "तुम्ही गुजरातमध्ये सुद्धा गुंतवणुक करा" असे आनंदीबेन पटेलांचे शब्द होते. या वाक्यातील "सुद्धा" हा शब्द समजला असेल तर या वाक्यात काहीही वावगे वाटणार नाही. कोस्टल डिफेन्स अ‍ॅकॅडमी हे चुकीचे नाव आहे. "मरीन पोलिस अ‍ॅकॅडमी" हे खरे नाव आहे. ही अ‍ॅकॅडमी गुजरातमध्ये नेली हा आरोप धादांत खोटा आहे हे पूर्वीच पुराव्यासहीत लिहिले आहे. माझे पूर्वीचे प्रतिसाद वाचा म्हणजे कळेल. हिरे बाजार गेली अनेक दशके सुरतमध्येच आहे. भारतातला बहुसंख्य हिर्‍यांचा व्यवसाय हा सुरतमधूनच होतो. डायमंड कटिंग, हिर्‍यांना पैलू पाडणे हा गुजरातमधील हा प्रचंड मोठा व्यवसाय असून मोदींनी मुख्यमंत्री झाल्यावर या व्यवसायातील कामगारांना त्यांच्या गावातच अखंड ३-फेज वीज उपलब्ध करून दिली होती व त्यामुळे कामगारांना आपल्या गावात राहूनच काम करता येऊ लागले. हिरे व्यवसाय मुंबईतून गुजरातला नेला ही एक लोणकढी थाप आहे. >>> मराठी ध्रुवीकरण लक्षात घेवूनच भाजपने अमित शहांना पोस्तार्वरून हटवले,अमित शहाने पण उंदीर वगैरे बोलून सैनिकांना अजून डिवचले आहे. तसेच भाजपचा प्रचार सुरुवातीला फार निगेटिव स्वरूपाचा राहिला होता (कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र वगैरे) त्याची भरपूर टवाळी झाली. मोदींशी अफझलखानशी तुलना करणे (इति उद्धव ठाकरे), युती तोडणार्‍यांना आम्ही भांडी घासायला लावू असे बोलणे (इति संजय राउत), अफझलखानाप्रमाणे मोदींचे थडगे महाराष्ट्रात बांधू (इति प्रेम शुक्ला) हा नकारात्मक प्रचार होता. मोदींनी आपण शिवसेनेवर टीका करणार नाही असे जाहीररित्या सांगून एक अत्यंत स्वागतार्ह व संयमी भूमिका घेतलेली असताना शिवसेनेचा भाजपला लक्ष्य करून नकारात्मक प्रचार सुरूच राहिला. २७ सप्टेंबरपासून शिवसेना सातत्याने भाजपला लक्ष्य करीत होती. अनेक दिवस गप्प राहिल्यानंतर शेवटी ८-९ ऑक्टोबरला अमित शहांनी नाव न घेता शिवसेनेवर टीका केली. भाजपने सुरूवात केलेली नव्हती. किंबहुना १०-११ दिवस भाजप गप्प होता. शेवटी त्यांचाही संयम सुटला व प्रत्त्युत्तर दिले गेले. >>> अमेरिकेतील भाषणे दाखवून महाराष्ट्रात मत मागत आहेत. तिकडे हरयाणात जावून त्यांची आत्मप्रौढीची भाषा (शिवाजीला, भगतसिंग ला जमले नाही ते मी केले अश्या आशयची) लोकांना पसंत पडणार नाही.गुजरात महाराष्ट्रापेक्षा प्रगत या फेकाड गोष्टी आहेत हे लोकांना उमगून चुकले आहे.मुंबई-ठाणे पट्ट्यात मराठी मतदारांत अंडरकरंत आहे आणि सर्वे दाखवतात तसे यश भाजपला मिळणार नाही असा अंदाज आहे. शिवसेना राज्यात चांगले यश मिळवेल.तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादी बद्दल नाराजी आहे मात्र विधानसभेला त्यांना सर्व्हेत एकदम चिल्लर समजले गेले आहे तसे होनात नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे, उमदेवार महत्वाचे असतात. आघाडी हरणार हे नक्की मात्र दोघे मिळून ५०-६० जागा दाखवतात तसे होणार नाही. १९ तारखेला कळेलच कोणाची किती ताकद आहे ते.

शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!!

दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 12:39
१९ तारखेला सगळच कळणार आहे. बाकी या सर्व्हेत नीट विभागवार पाहिलं तर किती झोल आहे ते समजून येते. मराठवाड्यात शिवसेनेला २ तर राष्ट्रवादीला १ जागा 'झी २४ तास' वाले देत आहेत ? शिवसेना एकट्या परभणीतच दोन जागा जिंकेल बाकी जिल्ह्यात पण जागा राखेल/ वाढवेल. तीच बाब एनसीपीची भाजपला बीडमध्ये मुंडे यांची सहानुभूती कामाला येईल पण बाकी ठिकाणी एवढे सोपे नाही. विदर्भ सोडला तर भाजपचे ग्राउंड नेटवर्क किती मजबूत आहे हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून तर मोदींना २५+ सभा घ्याव्या लागल्या.संघ पण यावेळेस लोक्सभेसारखा उत्साही नाही. २००९ ला मनसेच्या हवेमुळे मराठी मते मोठ्या प्रमाणात विभागली त्यामुळे मनसेचे १३ आमदार आले पण सेना-भाजपचे त्याहून जास्त पडले तशी परिस्थिती आता नाही. प्रचार थांब्ल्यावरचे महत्वाचे तास, आणि मतदानाच्या दिवशी आपला मतदार घराबाहेर काढणे यासाठी शिवसेनेकडे खास करून मुंबई-ठाणे-कोकण मराठवाडा याठिकाणी चांगले नेटवर्क आहे.रस्त्यावर उतरणारे, लोकांशी कनेक्टेड असणारे सैनिक ही सेनेची जमेची बाब आहे. युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही.कॉंग्रेसची पण स्वतःची अशी काही मते असतात ती अजिबात हलत नसतात. आघाडी तुटल्याने कॉंग्रेसचा फायदा झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचार, दादागिरीचे जास्त आरोप आहेत. कॉंग्रेसमध्ये नारायण राणेंचा अपवाद सोडल्यास तसे फारसे नाही. राणेंना तोंडदाखलं प्रचारप्रमुख केल मात्र चेहरा पृथ्वीबाबांचाच पुढे केला याचा फायदा कॉंग्रेसला होईल म्हणजे त्यांच्या जागा घटतील पण फार नाहीत. कॉंग्रेस ६० च्या आसपास राहील. लोकांचा जास्त राग एनसीपीवर आहे त्याचा त्यांना फटका बसेल. एनसीपीचे बदनाम चेहरे (विजय गावित, बनरव पाचपुते, कथोरे, सावकारे) भाजपात आल्याने नाही म्हटल तरी त्यांना पण याचा फटका बसेल. सेनेकडे जे बाहेरून लोक आले त्यांत (दीपक केसरकर, उदय सामंत, अनिल बाबर, राम पंडागळे ) लोकांची प्रचंड नाराजी असलेले फारसे दिसत नाहीत.

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:24
>>> युती असताना भाजपला सेनचा या बाबतीत पण फायदा व्हायचा तो आता होणार नाही. युती असताना सेनेला भाजपचा जो जबरदस्त फायदा होत होता तो आता होणार नाही. भाजपमुळेच १९९० मध्ये सेनेची आमदारसंख्या १ वरून ५२ झाली होती.

दुश्यन्त Tue, 10/14/2014 - 12:47
शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! +१ शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल.

In reply to by दुश्यन्त

ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे याचा अर्थ भाजप हा मिडीयाचा वापर करुन फुगलेला पक्ष आहे ,आजपर्यंत सेनेचा त्यांना फायदा व्हायचा आता तो होणार नाही..

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 20:57
>>> ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता नसणे भाजपकडे ग्राऊंड लेव्हलचा कार्यकर्ता नाही हा जावईशोध लावल्याबद्दल अभिनंदन!

In reply to by दुश्यन्त

श्रीगुरुजी Tue, 10/14/2014 - 21:07
>>> शिवसेनेवर टिका करुन मोदीना भाजपविरोधाची लाट तयार करायची नाही, म्हणुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा मी आदर करतो वगैरे गमजा मोदी करत होते. ज्यांनी अडवाणींना घरी बसवले ते मोदी बाळासाहेबांचा आदर करतील काय!! बाळासाहेबांच्या आदरापोटी शिवसेनेवर टीका करणार नाही असे सांगून मोदींनी स्वतःला व भाजपला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले व शिवसेनेचे नेते त्यांच्यासमोर किती खुजे आहेत हे दाखवून दिले. >>> शिवसेनेवर टीका केली असती तर होती नव्हती ती पण राज्य भाजपची पत घालवली असती. बाळासाहेबांच बोट धरून भाजप राज्यभर विस्तारली. विदर्भ सोडला तर भाजपचे नेटवर्क किती भारी आहे हे माहित आहे की. शिवसेनेमुळे भाजप महाराष्ट्रात वाढला हा एक भ्रम आहे व शिवसेनेच्या नेत्यांनी जाणूनबुजून हा भ्रम पसरविला आहे. मी मागील एका प्रतिसादात शिवसेना व भाजपची युतीपूर्वी जी ताकद होती त्याची सविस्तर माहिती देऊन युतीपूर्व काळात शिवसेनेला मुंबईबाहेर कणभरही स्थान नव्हते व त्याच काळात भाजपचे महाराष्ट्राच्या सर्व भागात अस्तित्व होते हे दाखवून दिले आहे. माझे आधीचे प्रतिसाद वाचा म्हणजे तुमचे गैरसमज दूर होतील. >>> राष्ट्रवादीचे नेते आयात करून स्वबळ आजमावत आहेत. आयात नेते सर्व पक्षात आहेत. शिवसेनेने कोकणात केसरकर राकाँकडून आयात केले तर पर्वतीत सचिन तावरेसुद्धा राकाँकडून आयात केला. सेनेचे सर्व २८६ उमेदवार पाहिले तर त्यात अनेकजण आयात केलेले आहेत हे दिसेल. राकाँ व काँग्रेसने सुद्धा अनेक नेते इतर पक्षातून आयात केले आहेत. >>> बुथवर बसायला, मतदारांना घराबाहेर काढायला र्ज्याभ्र भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? भरपूर आहेत. उद्या कोणत्याही बूथवर जाऊन बघा. >>> मोदी पीएम होतील अशी स्थिती असताना पण मुंबईत गुजराती मतदार बाहेर काढायला प्रयत्न करावे लागत होते. चांगला विनोद आहे. >>> आता तर परिस्थिती वेगळी असणार. गुजराती, व्यापारी लोक सेनेशी पंगा घेणार नाहीत. आतून एक प्रकारचा धाक असतोच वर दंगलीत सेनाच त्यांना मदतीला येते. गुजरात आणि इतर राज्यातून मोठ्या प्रमाणावर नेते आणून फायदा होणार नाही. उलट मराठी ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होवून ते सेना आणि काही जागी मनसेला फायदेशीर ठरेल. गैरसमज आहे. सेना, मनसे, राकाँ हे गुजरात्यांविरूद्ध अत्यंत विखारी प्रचार करीत आहेत. या निवडणुकीत गुजराती मतदार त्यांना चांगलाच धडा शिकवतील. बघा १९ तारखेला.
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते.

कुणी प्याल का पिलवाल का

श्रीगुरुजी ·

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 21:26
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | या ओळी विडंबन म्हणून ऐकल्या आहेत पूर्वी. बाकीचे विडंबन पण छान!

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 09:08
मदिरा-मदिराक्षी, असा कट्टा केलेला नाही... पण तुमची इच्छा असेल तर करु या काहीतरी खटपट...

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या Fri, 10/03/2014 - 09:58
नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक व्यभिचार (काय असतंय द्येवाला म्हायती) त्याच्यामदि गिनती कर्तीला आमची.

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 10:15
प्लाटोनिक व्यभिचार वेगळा आणि हे वेगळे.... आपण आपले सोमरस प्राशन करता-करता नाच बघत-बघत, गाणी ऐकावीत... प्रुथ्वीवरचा स्वर्गच जणू.

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 11:52
पण एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. आमचे काय, कट्ट्यासाठी काय पण... (व्हेज आणि बिना दारूच्या कट्ट्याला पण आमची ना नसते.)

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2014 - 12:42
>>>> एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. म्हणजे कट्टेकरांना आपापसात बोलायची संधीच मिळणार नाही. 'सायलेंट मूव्ही' सारखं टेबल उचललं जाणार नाही एव्हढी काळजी घ्या.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 14:18
"आदर्श" कुणाचाही ठेवू शकता. मदिरेचा आस्वाद घेतांना आणि घेतल्या नंतर, कसे वागू नये आणि कसे वागावे, ही सांगणारी दोन्ही प्रकारची मंडळी आदर्शच.. (अजिबात न घेणारे, ते एक वेगळाच आदर्श घालून देतात.पण त्यांच्या वाट्याला आपण न गेलेलेच बरे.)

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:35
घेणार्‍यांपेक्षा अजिबात न घेणार्‍यांनाच जास्त आनंद मिळतो. घेतलेल्यांचे विमानोड्डाण, विमान हवेत असताना त्यांचे अखंड सुरू असलेले धावते प्रक्षेपण, त्यांना प्राप्त झालेली उन्मनी अवस्था आणि नंतर क्रॅश लँडिंग बघताना अतीव आनंदाची अनुभूती येते.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 14:41
पण हेच तुम्ही मदिरेचा आस्वाद घेणार्‍यांबरोबर बसलांत तर जास्त मझा येईल. मदिरेचा काय किंवा मदिराक्षीचा काय, किंवा सिगारेट, तंबाखू ह्या व्यसनांचेकाय?, अतिरेक वाईटच.

चौकटराजा Fri, 10/03/2014 - 05:24
गुर्जी राष्ट्रावादी पडणार हाय मनसे सडणार हाय , लोकं रिजनल पार्टीला मत देनार न्हाईत . पन म्या म्हनतो आसं असताना येकदम दारूत कशाला बुडवायचं सोताला ? ऑं ? आवडले !

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:30
मद्य व मदिराक्षीवरून एक घटना आठवली. १९९३ मध्ये कंपनीची वार्षिक सहल जयपूरला जाणार होती. मुंबई सेंट्रल हून संध्याकाळी ७ वाजता जयपूरसाठी ट्रेन होती. पुण्यातून कंपनीतले ३०-४० सहकारी दुपारी ३ वाजताच दादरला पोहोचलो. गाडीला खूप अवकाश होता त्यामुळे आम्ही ४-५ जण जवळच्याच एका मद्यालयात गेलो. आश्चर्य म्हणजे तिथ मद्यप्रदान करणार्‍या तरूण महिला होत्या. मी पूर्वी पुण्यात काही वेळा मित्रांबरोबर मद्यालयात पायधूळ झाडली होती. पण महिलांना मद्यप्रदान करताना कधीच पाहिले नव्हते. मुंबईत ते पाहून जरा धक्का बसला. मी पूर्वी २-४ वेळा मद्याची व बार्लीजलाची चव घेतली होती. परंतु ती कडवट चव मला अजिबात आवडली नव्हती. एकंदरीतच कोणत्याच बाबतीत कडवटपणा मला आवडत नाही. त्यामुळे मुंबईतल्या त्या मद्यालयात इतरांनी बार्लीजलाची मागणी केली असता मी गोल्डस्पॉट हे मृदुपेय मागविले. शेजारच्या टेबलावर एक मध्यमवयीन बाप्या एकटाच मद्याचा आस्वाद घेत होता. बहुदा त्याचे विमान उडले असावे. त्याने मद्यप्रदान करणार्‍या युवतीला अचानक विचारले की, "कॅन यू गिव्ह मी कंपनी इन बेड?". त्या मदिराक्षीला असल्या भान हरपलेल्या ग्राहकांच्या बोलण्याची सवय असावी. तिने चेहर्‍यावर कोणतीच प्रतिक्रिया न दर्शविता त्याला सांगितले की, "यू फर्स्ट रिलॅक्स. देन वि विल सी.". त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या कोवळ्या बालमनावर जो सांस्कृतिक आघात झाला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. नंतर जयपूरच्या सहलीत अनेक वरिष्ठ व्यवस्थापक व इतर अनेक जण मद्याच्या धुंदीत बेभान झाल्यावर जी प्रचंड करमणूक झाली ती अजून विसरता येत नाही.

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 21:26
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | या ओळी विडंबन म्हणून ऐकल्या आहेत पूर्वी. बाकीचे विडंबन पण छान!

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 09:08
मदिरा-मदिराक्षी, असा कट्टा केलेला नाही... पण तुमची इच्छा असेल तर करु या काहीतरी खटपट...

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या Fri, 10/03/2014 - 09:58
नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक व्यभिचार (काय असतंय द्येवाला म्हायती) त्याच्यामदि गिनती कर्तीला आमची.

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 10:15
प्लाटोनिक व्यभिचार वेगळा आणि हे वेगळे.... आपण आपले सोमरस प्राशन करता-करता नाच बघत-बघत, गाणी ऐकावीत... प्रुथ्वीवरचा स्वर्गच जणू.

In reply to by खटपट्या

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 11:52
पण एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. आमचे काय, कट्ट्यासाठी काय पण... (व्हेज आणि बिना दारूच्या कट्ट्याला पण आमची ना नसते.)

In reply to by मुक्त विहारि

प्रभाकर पेठकर Fri, 10/03/2014 - 12:42
>>>> एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. म्हणजे कट्टेकरांना आपापसात बोलायची संधीच मिळणार नाही. 'सायलेंट मूव्ही' सारखं टेबल उचललं जाणार नाही एव्हढी काळजी घ्या.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 14:18
"आदर्श" कुणाचाही ठेवू शकता. मदिरेचा आस्वाद घेतांना आणि घेतल्या नंतर, कसे वागू नये आणि कसे वागावे, ही सांगणारी दोन्ही प्रकारची मंडळी आदर्शच.. (अजिबात न घेणारे, ते एक वेगळाच आदर्श घालून देतात.पण त्यांच्या वाट्याला आपण न गेलेलेच बरे.)

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:35
घेणार्‍यांपेक्षा अजिबात न घेणार्‍यांनाच जास्त आनंद मिळतो. घेतलेल्यांचे विमानोड्डाण, विमान हवेत असताना त्यांचे अखंड सुरू असलेले धावते प्रक्षेपण, त्यांना प्राप्त झालेली उन्मनी अवस्था आणि नंतर क्रॅश लँडिंग बघताना अतीव आनंदाची अनुभूती येते.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Fri, 10/03/2014 - 14:41
पण हेच तुम्ही मदिरेचा आस्वाद घेणार्‍यांबरोबर बसलांत तर जास्त मझा येईल. मदिरेचा काय किंवा मदिराक्षीचा काय, किंवा सिगारेट, तंबाखू ह्या व्यसनांचेकाय?, अतिरेक वाईटच.

चौकटराजा Fri, 10/03/2014 - 05:24
गुर्जी राष्ट्रावादी पडणार हाय मनसे सडणार हाय , लोकं रिजनल पार्टीला मत देनार न्हाईत . पन म्या म्हनतो आसं असताना येकदम दारूत कशाला बुडवायचं सोताला ? ऑं ? आवडले !

श्रीगुरुजी Fri, 10/03/2014 - 14:30
मद्य व मदिराक्षीवरून एक घटना आठवली. १९९३ मध्ये कंपनीची वार्षिक सहल जयपूरला जाणार होती. मुंबई सेंट्रल हून संध्याकाळी ७ वाजता जयपूरसाठी ट्रेन होती. पुण्यातून कंपनीतले ३०-४० सहकारी दुपारी ३ वाजताच दादरला पोहोचलो. गाडीला खूप अवकाश होता त्यामुळे आम्ही ४-५ जण जवळच्याच एका मद्यालयात गेलो. आश्चर्य म्हणजे तिथ मद्यप्रदान करणार्‍या तरूण महिला होत्या. मी पूर्वी पुण्यात काही वेळा मित्रांबरोबर मद्यालयात पायधूळ झाडली होती. पण महिलांना मद्यप्रदान करताना कधीच पाहिले नव्हते. मुंबईत ते पाहून जरा धक्का बसला. मी पूर्वी २-४ वेळा मद्याची व बार्लीजलाची चव घेतली होती. परंतु ती कडवट चव मला अजिबात आवडली नव्हती. एकंदरीतच कोणत्याच बाबतीत कडवटपणा मला आवडत नाही. त्यामुळे मुंबईतल्या त्या मद्यालयात इतरांनी बार्लीजलाची मागणी केली असता मी गोल्डस्पॉट हे मृदुपेय मागविले. शेजारच्या टेबलावर एक मध्यमवयीन बाप्या एकटाच मद्याचा आस्वाद घेत होता. बहुदा त्याचे विमान उडले असावे. त्याने मद्यप्रदान करणार्‍या युवतीला अचानक विचारले की, "कॅन यू गिव्ह मी कंपनी इन बेड?". त्या मदिराक्षीला असल्या भान हरपलेल्या ग्राहकांच्या बोलण्याची सवय असावी. तिने चेहर्‍यावर कोणतीच प्रतिक्रिया न दर्शविता त्याला सांगितले की, "यू फर्स्ट रिलॅक्स. देन वि विल सी.". त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या कोवळ्या बालमनावर जो सांस्कृतिक आघात झाला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. नंतर जयपूरच्या सहलीत अनेक वरिष्ठ व्यवस्थापक व इतर अनेक जण मद्याच्या धुंदीत बेभान झाल्यावर जी प्रचंड करमणूक झाली ती अजून विसरता येत नाही.
कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || आधीच संध्याकाळची पार्टी आहे लांबली | परत जाता अजून एक पेग देत थांबली || चकणा शिळा दिला जो मद्य सांडुन भिजला | आत्ताच हातातला ग्लास मी कुरवाळीला || १ || सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | बोकाणा भरताना चकण्याचा, हिची चाहूल लागली || सांगाल का त्या महिलेला, कि जास्त नाही ढोसली || आणि उतराया नशा कोणी रात्र जागून काढली || २ || कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || (कवी अनिलांची क्षमा मागून)

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु ·
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई.

बहुगुणी गुरुवार, 10/02/2014 - 23:27
धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?) सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) ) असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

खटपट्या Fri, 10/03/2014 - 00:53
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद. गाडी घेण्याचे नक्की झाले आहे. मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ? मला इलेक्ट्रा आवडली आहे. आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.

कंजूस Fri, 10/03/2014 - 04:22
बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे. बाकी चालू दे.

एस Fri, 10/03/2014 - 11:51
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत
गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.

In reply to by एस

काउबॉय Fri, 10/03/2014 - 12:52
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ------ -- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री). ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?--- --- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये. क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?--- --- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये. ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?---- -- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला. इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?--- --- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे. फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? - यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.

In reply to by काउबॉय

सामान्यनागरिक Tue, 10/07/2014 - 13:06
ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे. जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! ' बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!

In reply to by एस

आदूबाळ Fri, 10/03/2014 - 14:52
जरा अतिसंवेदनशील होतंय का? बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो. पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही. बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.

In reply to by आदूबाळ

जरा अतिसंवेदनशील होतंय का दवणीय म्हणतात त्येला!!!! "वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल

In reply to by एस

पंतश्री Fri, 09/18/2015 - 14:45
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि. कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 17:53
आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते. लगे रहो !! आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे. भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित Sat, 10/04/2014 - 10:50
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense. पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही. मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे (अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित Sun, 10/05/2014 - 00:52
@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा. माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात. एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.

In reply to by आयुर्हित

खटपट्या Sun, 10/05/2014 - 04:04
अवो आयुर्हीत सायेब, _/\_ स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल. ८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.

In reply to by आयुर्हित

नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित Tue, 10/07/2014 - 02:46
तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची? असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे. http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत. व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की! BIDISHA DEY Head - Corporate Communications Eicher Motors Ltd. #96, Sector 32, Gurgaon - 122 001, Haryana, India Phone No.: +91-124-4415600 Mailto: bdey@eicher.in आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 09:00
माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते. रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 11:52
मस्त गाडी!!! एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती! नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!! मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!! कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :) असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! :)

इनिगोय Tue, 10/07/2014 - 08:38
बुलेट! आवाज ही काफी है! बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ ! बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं? तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?

In reply to by इनिगोय

थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत. क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.

कपिलमुनी Tue, 10/07/2014 - 12:07
नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ? माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB . तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?

सामान्यनागरिक Tue, 10/07/2014 - 13:00
हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !

मोदक Tue, 10/07/2014 - 13:23
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद. मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!) भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत. ३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते. भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही. ३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी. ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही. मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो. (पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.) रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा. आता माझ्या काही शंका.. १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?

In reply to by मोदक

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 10/09/2014 - 06:30
मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)

In reply to by मोदक

मनराव गुरुवार, 10/09/2014 - 11:16
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) फार काही फरक नाही...... २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो...... मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर.... ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे... ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..? आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे.... २१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....

In reply to by मनराव

मोदक गुरुवार, 10/09/2014 - 12:49
१) ओक्के.. २) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..? ३) ओक्के. ४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी. (माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.) प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)

In reply to by मोदक

कपिलमुनी गुरुवार, 10/09/2014 - 13:01
१. क्लासिकच बरी २. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच) ३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;) ४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका

In reply to by कपिलमुनी

मोदक गुरुवार, 10/09/2014 - 13:30
धन्यवाद... ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..? ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?

बहुगुणी गुरुवार, 10/02/2014 - 23:27
धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?) सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) ) असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

खटपट्या Fri, 10/03/2014 - 00:53
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद. गाडी घेण्याचे नक्की झाले आहे. मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ? मला इलेक्ट्रा आवडली आहे. आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.

कंजूस Fri, 10/03/2014 - 04:22
बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे. बाकी चालू दे.

एस Fri, 10/03/2014 - 11:51
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत
गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.

In reply to by एस

काउबॉय Fri, 10/03/2014 - 12:52
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ------ -- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री). ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?--- --- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये. क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?--- --- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये. ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?---- -- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला. इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?--- --- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे. फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? - यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.

In reply to by काउबॉय

सामान्यनागरिक Tue, 10/07/2014 - 13:06
ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे. जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! ' बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!

In reply to by एस

आदूबाळ Fri, 10/03/2014 - 14:52
जरा अतिसंवेदनशील होतंय का? बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो. पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही. बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.

In reply to by आदूबाळ

जरा अतिसंवेदनशील होतंय का दवणीय म्हणतात त्येला!!!! "वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल

In reply to by एस

पंतश्री Fri, 09/18/2015 - 14:45
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि. कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.

आयुर्हित Fri, 10/03/2014 - 17:53
आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते. लगे रहो !! आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे. भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित Sat, 10/04/2014 - 10:50
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense. पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही. मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे (अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित Sun, 10/05/2014 - 00:52
@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा. माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात. एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.

In reply to by आयुर्हित

खटपट्या Sun, 10/05/2014 - 04:04
अवो आयुर्हीत सायेब, _/\_ स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल. ८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.

In reply to by आयुर्हित

नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित Tue, 10/07/2014 - 02:46
तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची? असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे. http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत. व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की! BIDISHA DEY Head - Corporate Communications Eicher Motors Ltd. #96, Sector 32, Gurgaon - 122 001, Haryana, India Phone No.: +91-124-4415600 Mailto: bdey@eicher.in आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.

प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2014 - 09:00
माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते. रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........

पिवळा डांबिस Sun, 10/05/2014 - 11:52
मस्त गाडी!!! एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती! नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!! मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!! कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :) असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! :)

इनिगोय Tue, 10/07/2014 - 08:38
बुलेट! आवाज ही काफी है! बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ ! बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं? तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?

In reply to by इनिगोय

थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत. क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.

कपिलमुनी Tue, 10/07/2014 - 12:07
नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ? माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB . तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?

सामान्यनागरिक Tue, 10/07/2014 - 13:00
हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !

मोदक Tue, 10/07/2014 - 13:23
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद. मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!) भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत. ३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते. भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही. ३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी. ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही. मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो. (पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.) रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा. आता माझ्या काही शंका.. १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?

In reply to by मोदक

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 10/09/2014 - 06:30
मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)

In reply to by मोदक

मनराव गुरुवार, 10/09/2014 - 11:16
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) फार काही फरक नाही...... २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो...... मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर.... ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे... ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..? आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे.... २१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....

In reply to by मनराव

मोदक गुरुवार, 10/09/2014 - 12:49
१) ओक्के.. २) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..? ३) ओक्के. ४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी. (माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.) प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)

In reply to by मोदक

कपिलमुनी गुरुवार, 10/09/2014 - 13:01
१. क्लासिकच बरी २. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच) ३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;) ४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका

In reply to by कपिलमुनी

मोदक गुरुवार, 10/09/2014 - 13:30
धन्यवाद... ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..? ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?

उपवासाचे अनारसे

विजय पिंपळापुरे ·

जेपी गुरुवार, 10/02/2014 - 17:29
फोटो?????? बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.

जेपी गुरुवार, 10/02/2014 - 17:29
फोटो?????? बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

निलेश ·

शिद गुरुवार, 10/02/2014 - 18:01
1 भारत सरकारच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे संचालक अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड केली आहे. अधिक माहिती.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/02/2014 - 18:40
उत्तम लेख ! साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे. +100 सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे चूक आहे इतके जरी सर्वसामान्य जनतेला समजले तरी खूप फरक पडेल.

तिमा गुरुवार, 10/02/2014 - 19:49
पान वगैरे न खाताही रस्त्यात थुंकणारी माणसे असंख्य आहेत. आपलीच थुंकी आपण गिळायची नसते अशी चुकीची शिकवण त्यांना मिळालेली असते. अशी माणसे भारतात ८० टक्के तरी असावीत. त्यांना कोण सुधारणार ?

विनोद१८ गुरुवार, 10/02/2014 - 23:42
..या विषयात आपल्या देशात सुधारणा होणे आवश्यक आहे, माझ्या मते याविषयी कडक कायदे करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी सक्तीने व्हायला हवी.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:46
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:47
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 09:21
आज रामदेव बाबांच्या चेल्यांना संपूर्ण हरद्वार स्वच्छ करताना बघितले. कांग्रेस गवत बरोबर उपटीत होते. निदान एक आठवडा तरी आता रस्ते स्वच्छ दिसतील.

In reply to by जिन्गल बेल

निलेश Fri, 10/03/2014 - 14:27
चुकी बद्दल क्षमस्व. लेख प्रकाशित केल्यावर लक्षात आले. पण मिपावर प्रकाशित केलेला लेख दुरुस्त करण्याची सोय नाही.

कवितानागेश Fri, 10/03/2014 - 11:08
उत्तम उपक्रम आहे हा. हे गंभीरपणे चालू रहायला हवंय. लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हेदेखिल एक कारण आहेच.

उदयन Fri, 10/03/2014 - 13:27
बाकी अहिंसे ने हिंसावाद्यांना जिंकले निव्वळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी का होईना जे गांधींना मानत नव्हते ते देखील त्यांचे गुणगाण करत आहे. ;)

गांधीविचार कालातीत आहेत, संघाच्या पठडीत वाढलेल्या मोदींनी गांधीँच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरु केले हा एका अर्थी काँग्रेसच्याच विचारांचा विजय आहे.असो ,मोदी व देश दोघांना शुभेच्छा.

उदयन Fri, 10/03/2014 - 18:38
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चीन अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत?.

दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ केलात मग?

In reply to by उदयन

यसवायजी Fri, 10/03/2014 - 21:38
काविळीचं मी बघतो. टेंशन इल्ले. तुमच्या मुद्द्याकडे- @ काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत? >>> (समजा) तुम्हाला खरुज झालाय आणी घरी पाव्हणे आलेत तर, १. तुम्ही पुर्ण बाह्यांचा शर्ट घालून बसता + उपचारांकडेसुद्दा नंतर लक्ष देता. २. उघडबंब राहून २-२ मिंटाला खाजवून दाखवता?

शिद गुरुवार, 10/02/2014 - 18:01
1 भारत सरकारच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे संचालक अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड केली आहे. अधिक माहिती.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/02/2014 - 18:40
उत्तम लेख ! साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे. +100 सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे चूक आहे इतके जरी सर्वसामान्य जनतेला समजले तरी खूप फरक पडेल.

तिमा गुरुवार, 10/02/2014 - 19:49
पान वगैरे न खाताही रस्त्यात थुंकणारी माणसे असंख्य आहेत. आपलीच थुंकी आपण गिळायची नसते अशी चुकीची शिकवण त्यांना मिळालेली असते. अशी माणसे भारतात ८० टक्के तरी असावीत. त्यांना कोण सुधारणार ?

विनोद१८ गुरुवार, 10/02/2014 - 23:42
..या विषयात आपल्या देशात सुधारणा होणे आवश्यक आहे, माझ्या मते याविषयी कडक कायदे करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी सक्तीने व्हायला हवी.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:46
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

भृशुंडी Fri, 10/03/2014 - 08:47
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

विवेकपटाईत Fri, 10/03/2014 - 09:21
आज रामदेव बाबांच्या चेल्यांना संपूर्ण हरद्वार स्वच्छ करताना बघितले. कांग्रेस गवत बरोबर उपटीत होते. निदान एक आठवडा तरी आता रस्ते स्वच्छ दिसतील.

In reply to by जिन्गल बेल

निलेश Fri, 10/03/2014 - 14:27
चुकी बद्दल क्षमस्व. लेख प्रकाशित केल्यावर लक्षात आले. पण मिपावर प्रकाशित केलेला लेख दुरुस्त करण्याची सोय नाही.

कवितानागेश Fri, 10/03/2014 - 11:08
उत्तम उपक्रम आहे हा. हे गंभीरपणे चालू रहायला हवंय. लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हेदेखिल एक कारण आहेच.

उदयन Fri, 10/03/2014 - 13:27
बाकी अहिंसे ने हिंसावाद्यांना जिंकले निव्वळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी का होईना जे गांधींना मानत नव्हते ते देखील त्यांचे गुणगाण करत आहे. ;)

गांधीविचार कालातीत आहेत, संघाच्या पठडीत वाढलेल्या मोदींनी गांधीँच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरु केले हा एका अर्थी काँग्रेसच्याच विचारांचा विजय आहे.असो ,मोदी व देश दोघांना शुभेच्छा.

उदयन Fri, 10/03/2014 - 18:38
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चीन अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत?.

दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ केलात मग?

In reply to by उदयन

यसवायजी Fri, 10/03/2014 - 21:38
काविळीचं मी बघतो. टेंशन इल्ले. तुमच्या मुद्द्याकडे- @ काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत? >>> (समजा) तुम्हाला खरुज झालाय आणी घरी पाव्हणे आलेत तर, १. तुम्ही पुर्ण बाह्यांचा शर्ट घालून बसता + उपचारांकडेसुद्दा नंतर लक्ष देता. २. उघडबंब राहून २-२ मिंटाला खाजवून दाखवता?
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.