मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुम्ही काय करता ?

_मनश्री_ ·

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 14:54
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)

In reply to by सूड

जेपी गुरुवार, 10/09/2014 - 18:40
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव

In reply to by काउबॉय

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 22:54
अम्म....तिसर्‍या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 14:56
राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा. सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 17:21
शिरियसली ... इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !! http://misalpav.com/node/1504 http://misalpav.com/node/1409

In reply to by विलासराव

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/09/2014 - 19:41
आँ !!! *crazy* विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव गुरुवार, 10/09/2014 - 21:47
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला. विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 18:32
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो. आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 19:24
मिपावर कोणाशी तरी भांडण उकरून काढते. :-/

अजया गुरुवार, 10/09/2014 - 22:12
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 23:45
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.

In reply to by हरकाम्या

मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत. तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 14:54
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते तो आयडी बदलुन मस्तरंग केलात तरी चालेल ;)

In reply to by सूड

जेपी गुरुवार, 10/09/2014 - 18:40
हे मंजे 'अरे आम्ही पौराणीक भक्त प्रल्हाद हा चित्रपट पाहत आहोत तुला काय वाटले ?' अस बोलण्यासारख झाल ना राव

In reply to by काउबॉय

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 22:54
अम्म....तिसर्‍या अध्यायाचे विस्मरण झालेय. परंतु प्रथमाध्यायातील जेनवतीची मुग्ध निद्रा आणि 'दंडपाणी' टार्जुनरायाचे तितकेच मुग्ध वर्तन तर आदिकवींच्या प्रतिभेसही च्यालेंज असेल असे आहे ;)

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 14:56
राजकिय नेत्यांची भाषणे,मुलाखती पहाव्यात.तेवढीच करमणूक होते. सोबत वाफाळलेला चहा. सध्या तुमच्या त्या कॉमेडि नाइट्स विथ कपिलपेक्षा उद्धव्,राज्,राणे ऐकायला मजा येते.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 17:21
शिरियसली ... इथे काही जुने लेखन वाचतो, मन प्रसन्न करणारे, हसविणार बरेच लिखाण आहे इथे !! http://misalpav.com/node/1504 http://misalpav.com/node/1409

In reply to by विलासराव

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/09/2014 - 19:41
आँ !!! *crazy* विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. मात्र कॅलिफोर्निया भटकंतीची एक लांबलचक लेखमाला मिपावर टाकायला विसरू नका :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव गुरुवार, 10/09/2014 - 21:47
गांजा ओढतो(मनातल्या मनात). अस म्हणायचं होतं मला. विलासराव, आता ब्राझीलप्रदक्षिणा नाही तर कॅलिफोर्नियाप्रदक्षिणा करायला घ्या... तिकडे गांजा कायदेशीर आहे असे ऐकतो. एवढ्या लांब जायची गरज नाही. जिथे जिथे साधु आहेत तिथे महापुर येतोय त्याचा. नर्मदाकिनारी सुद्धा.

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 18:32
पुस्तक वाचतो किंवा टीव्हीवर किंवा चित्रपटगृहात असेल तर चांगलासा पिक्चर बघतो. गाणी ऐकतो. आजकाल मी सकाळी ६:३० वाजता 'तम्मा तम्मा लोगे...' ऐकतो. मस्त वाटतं. :-)

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 19:24
मिपावर कोणाशी तरी भांडण उकरून काढते. :-/

अजया गुरुवार, 10/09/2014 - 22:12
मी मिपावरचे निवडणूकीचे धागे वाचते.तिथे एकमेकांची अक्कल काढणे वगैरे निरागस प्रतिसाद वाचुन माझे भलतेच मनोरंजन होते.कसे वागु नये,बोलु नये ही फुकटची विद्या पदरात पडते तो बोनस *wink*

काउबॉय गुरुवार, 10/09/2014 - 23:45
झालाच तर मात्र काय करावे सुचेनासे होते अतिशय कंटाळा येतो. मग वारजेला शिवाजी टैंक वर पोहायला जातो. प्रचंड भूक लागते अन मग पूण्यनगरीत विविध अप्रतिम ठिकाणी खादाडी सुरु होते.

In reply to by हरकाम्या

मी पुर्वी फटीवी बघायचो, परंतु आजकाल तिथे काय बी दावत नाहीत. तिथल्यापेक्षा जास्त करमणुक संस्कार च्यानेलवर असते.कधी कधी निर्मलबाबाचा पोग्रम बघतो, त्यात भक्त आणि ठोकळेबाबांचा अभिनय जबराट असतो. क्रिपा बढ जाएगी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही जर कधी फार उदास असाल तर औदासिन्य घालवण्यासाठी काय करता ? मी जेव्हा अपसेट असते तेव्हा पु. ल . च म्हैस किंवा असामी असामी ऐकते किंवा एखादा मस्त पिक्चर पाहते जब वी मेट ,लगान ,चक दे इंडिया ,धमाल ,छोटी सी बात ,बावर्ची ,आनंद ,गोलमाल ( जुना ) ,अशी हि बनवाबनवी किंवा निशाणी डावा अंगठा यापैकी कुठलाही एक नाहीतर मस्त गाणी ऐकत पुस्तक वाचते ,हॉटेल मधून मस्तपैकी पावभाजी आणि फ्रुट सलाड मागवून भरपेट खाऊन कानाशी गाणी लावून मस्त ताणून देते

मर्डर ऑनलाईन

पगला गजोधर ·

In reply to by आनन्दा

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 14:07
अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते, धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा गुरुवार, 10/09/2014 - 16:55
पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

In reply to by पगला गजोधर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 10:55
सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे
मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ? थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:33
प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते
. अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

In reply to by विजुभाऊ

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 16:47
विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो. ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

_मनश्री_ गुरुवार, 10/09/2014 - 14:31
जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 17:28
१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे. २. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान, गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे. ३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे . प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा. आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा. जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 22:43
असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही
डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

चित्रगुप्त Fri, 10/10/2014 - 01:48
म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर Fri, 10/10/2014 - 09:50
असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही. विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ, पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता, पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

पगला गजोधर Fri, 10/10/2014 - 15:07
बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 14:07
अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते, धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा गुरुवार, 10/09/2014 - 16:55
पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

In reply to by पगला गजोधर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 10:55
सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे
मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ? थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:33
प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते
. अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

In reply to by विजुभाऊ

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 10/09/2014 - 16:47
विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो. ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

_मनश्री_ गुरुवार, 10/09/2014 - 14:31
जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 17:28
१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे. २. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान, गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे. ३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे . प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा. आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा. जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 22:43
असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही
डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

चित्रगुप्त Fri, 10/10/2014 - 01:48
म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

In reply to by चित्रगुप्त

पगला गजोधर Fri, 10/10/2014 - 09:50
असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही. विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ, पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता, पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

पगला गजोधर Fri, 10/10/2014 - 15:07
बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.
यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत , पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे. आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन).

त्यांची दिवाळी ..

सस्नेह ·

In reply to by स्पंदना

किसन शिंदे गुरुवार, 10/09/2014 - 11:52
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

In reply to by किसन शिंदे

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:56
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता मग ! *YES*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:42
जबराट ! 'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?' हॅहॅहॅ... ;) दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे गुरुवार, 10/09/2014 - 11:45
हाहाहाहा.. त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 11:47
कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी. अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही. पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय. पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 12:03
या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

खेडूत गुरुवार, 10/09/2014 - 18:04
निव्वळ धमाल! :) तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत. एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

सामान्यनागरिक गुरुवार, 10/09/2014 - 18:05
ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे. प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते. रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

नाखु Fri, 10/10/2014 - 09:50
प्रत्यक्ष "धावते वर्णन" कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.

In reply to by स्पंदना

किसन शिंदे गुरुवार, 10/09/2014 - 11:52
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता ;)

In reply to by किसन शिंदे

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:56
सगळं वाचून प्रतिसाद टाकला तरच तो खरा पयला, नुसता प्रतिसाद म्हणजे शेवटून पयला म्हणायला पायजे मग आता मग ! *YES*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:42
जबराट ! 'आणि तुझ्या **खाली गाडी कशाला दिलीये मग ?' हॅहॅहॅ... ;) दुष्ट अपर्णा तै ने माझा १यला नंबर हिसकावुन घेतला ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

किसन शिंदे गुरुवार, 10/09/2014 - 11:45
हाहाहाहा.. त्याशिवाय पर्यायच नसतो. प्रसंग अगदी नेमका उतरवलाय. तू पण अशी एखादी मिटिंग अटेन्ड केली आहेस की काय? ;)

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 11:47
कश्याबद्दल लिहीलय त्याचा नक्की अंदाज नाही आला, पण सायबांची हँडल करायची पद्धत आवडली. ते अननोन नंबर तर एकदम भारी. अशी हजेरी घेण म्हणजे काही खायच काम नाही. पण खातं कोणत? प्रायव्हेट असाव अस वाटतय पण नक्की कशाबद्दल ते काही कळल नाही गो बाय. पण काही म्हण डोळ्यासमोर उभ राहीलं माणसांच खजील होणं, साहेबांच झाडणं.

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 12:03
या हरामखोर साहेबाला उभा सोलून काढावा असं वाटलं.

खेडूत गुरुवार, 10/09/2014 - 18:04
निव्वळ धमाल! :) तुमच्या कंपणीच्या लै सुरस कथा प्रचलित आहेत. एखाद्याला खरं नाई वाटणार अशी भाषा वापरतात म्हणून!

सामान्यनागरिक गुरुवार, 10/09/2014 - 18:05
ही मीटींग निवडणूकीच्या पूर्वतयारीची असावी. हे आकडे म्हणजे निवडणूकीसाठी पैसे गोळा करण्याबद्दलचे वाटताहेत. नक्की कोणी दादा किंब्वा भाऊ असावेत. नवरे हे नांव एकदम समर्पक आहे. प्रत्यक्ष पार्टीतील संवाद प्रत्यक्ष फुल्या फुल्या मारुन लिहावे लागले असते. रेवणकर बाईंच काय झालं असावं ?

नाखु Fri, 10/10/2014 - 09:50
प्रत्यक्ष "धावते वर्णन" कुंपनीच्या मिटिंगाचा गॅलरी प्रेक्षकः एक दोन वेळा वस्त्रहरण केल्याने आम्हाल फक्त प्रेक्षक नेमेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज मिटिंग. जिल्हा अधिक्षक नवरेसाहेबांची केबिन खचाखच भरून गेली होती. ऑफिसच्या कानाकोपऱ्यातून जमा करून आणलेल्या खुर्च्या केबिनमध्ये मावत नव्हत्या अन त्यावर बसलेले वजनदार अधिकारी खुर्च्यांमध्ये मावत नव्हते. आजच्या मिटींगला जिल्ह्यातले सर्व क्षेत्रिय अधिकारी आले होते. मिटिंग तशीच महत्त्वाची होती. दिवाळी तोंडावर आलेली. ग्राहकांच्या खिशात पैसे खुळखुळत होते. व्यापाऱ्यांचे गल्ले भरून वाहत होते. दिवाळीपूर्व काही दिवस म्हणजे वसुलीचा नामी सीझन. वाहत्या गंगेचा लाभ घेऊन वर्षाची थकबाकी निल करण्यासाठी मोर्चे कसे बांधायचे याच्या सूचना नवरेसाहेब जातीने देणार होते आणि त्यासाठीच खास मिटिंगचे आयोजन केले होते.

नथ........भाग-२

जयंत कुलकर्णी ·

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 11:29
अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:34
ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बॅटमॅन

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 16:21
ही कोणती कथा आहे?सौदी माणूस मराठी माणसाच्या बायकोला ठेवून घेऊन त्याला बाहेर काढतो? INTERESTING!

In reply to by बोका-ए-आझम

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 16:28
नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

वाचक गुरुवार, 10/09/2014 - 19:38
माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by बॅटमॅन

पेरु Fri, 10/10/2014 - 10:12
बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

तुषार काळभोर Fri, 10/10/2014 - 09:16
बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 11:29
अंमळ अंदाज आल्यासारखे उगीचच वाटत आहे...अशीच एक कथा एक मराठी व एक सौदी यांच्या फ्रेंडशिपबद्दल वाचली होती. मराठी माणूस सपत्नीक सौदीवाल्याच्या घरी गेल्यावर सौदीवाल्याने त्याची बायको ठेवून घेऊन मराठी माणसास धक्के मारून बाहेर काढले अन तो अश्रू गाळण्याशिवाय काहीच करू शकला नाही वगैरे..इथे तसे काही नसावे हीच आशा.

In reply to by बॅटमॅन

विजुभाऊ गुरुवार, 10/09/2014 - 15:34
ब्याटकाका.तुमचा अंदाज जर बरोबर ठरला तर मात्र.. हा हन्त हन्त.. असे म्हणत का हान्तो असे म्हणायची वेळ येईल

In reply to by बॅटमॅन

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 16:21
ही कोणती कथा आहे?सौदी माणूस मराठी माणसाच्या बायकोला ठेवून घेऊन त्याला बाहेर काढतो? INTERESTING!

In reply to by बोका-ए-आझम

बॅटमॅन गुरुवार, 10/09/2014 - 16:28
नाव विसरलो आता, पण एका दिवाळी अंकात (बहुधा मागच्याच वर्षी) वाचली होती ही कथा. मराठी व सौदी दोघे एका मुंबैतील कॉलेजातले मित्र. सौदीवाला लै श्रीमंत वगैरे. पुढे मराठी माणूस सौदीत नोक्रीला जातो, सौदी मित्राशी भेट होते. कॉलेजात सौदीवाल्याची लाईन असते तिच्यासारखीच मराठी माणसाची बायको सुंदर वगैरे. मग काय, जेवायला बोलावतो अन परत जाताना त्याला १० लाख रुपये देतो की आता तिला विसर म्हणून नायतर तुला ठार मारीन इ.इ. मग काय, मराठी माणूस हरवल्यागत परत येतो मुंबैला, कुणाचाही त्याच्यावर विश्वास बसत नाय. सगळे त्याला 'बायको अरबाला विकली' करत टोचून बोलतात, छीथू करतात. शेवटी एक जवळच्या कॉलेज मास्तराला तो ही कहाणी सांगतो. बास, इतकीच कथा. पुढे काहीच नाही.

In reply to by बॅटमॅन

वाचक गुरुवार, 10/09/2014 - 19:38
माझा मेव्हणा दुबईत रहातो, त्याच्या एका मित्राच्या मित्राच्या बाबतीत घडलेली खरी गोष्ट. त्या स्त्रीचा पुढे काहीच पत्ता लागला नाही. तिचा नवरा हताश अवस्थेत भारतात परत आला आणि थोड्या महिन्यांनी त्याने आत्महत्या केली :(

In reply to by बॅटमॅन

पेरु Fri, 10/10/2014 - 10:12
बहुदा कालनिर्णयच्या दिवाळी अंकात होती. मायबोलीवर त्यावर आधारित 'आधुनिक सिता' लिहित होत्या एक लेखिका. त्यातल्या पहिल्या भागात आहे वाटतं ओरिजिनल कथेची लिंक

तुषार काळभोर Fri, 10/10/2014 - 09:16
बॅटमॅनच्या अंदाजासारखं नसावं. ती गुन्हेगारी (क्राईम थ्रिलर) कथा झाली. जयंतरावांचा जॉनर थोडासा ऐतिहासिक टाईपचा आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ............भाग-२ मानसी आर्य कँपबेल........ एम्बसीवरील हल्ल्याची बातमी कळल्यावर वेळासला माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला. मला चैन पडेना. घरात सर्वजण काळजी करु नकोस असे सारखे समजवत होते पण त्यामुळे मला जास्तच रडू येत होते.

अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या (लेख २)

बोका-ए-आझम ·

इनिगोय गुरुवार, 10/09/2014 - 08:36
वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 08:58
मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

प्रसाद१९७१ गुरुवार, 10/09/2014 - 14:40
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.
माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

इनिगोय गुरुवार, 10/09/2014 - 15:50
काही अंशी सहमत. काही अंशी असहमत. आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे? आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ गुरुवार, 10/09/2014 - 16:04
पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात. पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 16:28
तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/09/2014 - 19:26
युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो. भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल. सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो. दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते: No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country. :George S. Patton युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही. कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे गुरुवार, 10/09/2014 - 20:55
बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते. प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता. बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

In reply to by अमित खोजे

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 21:39
अमित खोजे,थोडा गैरसमज झालाय. मी फक्त अनुवाद केलाय.मूळ लेखक लाॅरेन्स रीज आहे. त्याचं हे सगळं संशोधन आहे.

स्पार्टाकस Fri, 10/10/2014 - 23:08
बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते. दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

बोका-ए-आझम Sat, 10/11/2014 - 16:57
हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस Sat, 10/11/2014 - 20:33
बोक्या, हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता. त्याचे नाव क्लॉद एडर्ली.

इनिगोय गुरुवार, 10/09/2014 - 08:36
वाचतेय. युद्धात भाग घेणार्‍या सैनिकांच्या मनःस्वास्थ्याचे व्यवस्थापन हा नवाच भाग या निमित्ताने लक्षात आला. तेव्हा नसली, तरी आज ही अभ्यासाची स्वतंत्र शाखा आहे का?

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 08:58
मला वाटतं आहे. Conflict Management आणि Post-Traumatic Stress Disorder या मानसशास्त्रीय उपशाखांमध्ये याचा अभ्यास केला जातो पण मला त्याची तांत्रिक माहिती नाही.

प्रसाद१९७१ गुरुवार, 10/09/2014 - 14:40
यानंतरचा महत्वाचा प्रश्न म्हणजे कोण दोषी आणि कोण निर्दोष हे ठरवण्याचा. नाझींनी आणि अनेक दोस्तराष्ट्रांमधल्या नागरिकांनीसुद्धा असा मुद्दा मांडला आहे की नाझींनी गॅस चेंबरमध्ये लोकांची विषारी वायूने हत्या करणं आणि दोस्तराष्ट्रांच्या हवाईदलांनी बाँबफेक करुन जर्मन आणि जपानी नागरिकांना मारणं यात तसा काहीच फरक नाही.
माझ्या मते नागरीकांना पकडुन, फक्त मारण्याच्या दृष्टीने एकत्र जववुन मारणे ( युद्ध चालू असो वा नसो ) आणि युद्धा शत्रु ला हरवण्यासाठी त्याच्या प्रदेशा वर बाँब टाकणे ह्यात मुलभुत फरक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

इनिगोय गुरुवार, 10/09/2014 - 15:50
काही अंशी सहमत. काही अंशी असहमत. आपल्या हातून मरणा-या माणसांना समोर पाहूनसुद्धा त्यांचा जीव घेणारा निर्ढावलेला, म्हणून अधिक क्रूर.. असं ग्रेडेशन करणं शक्य आहे? आणि हेच उलट बाजूने बघायचं, तर समोरासमोर होणा-या हल्ल्यात बचावाची माफक, पुसट का होईना संधी मिळू शकते. बाँबफेकीत हे अजिबातच शक्य नाही.

In reply to by इनिगोय

प्रसाद१९७१ गुरुवार, 10/09/2014 - 16:04
पण बाँब फेक युद्ध चालू असताना केली जाते. तेंव्हा जी लोक मरतात ती शत्रु असतात. जी माणसे मरत आहेत बॉम्बफेकीत त्यांना युद्ध बंद कराण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव आणु शकतात. त्याच वेळी त्या मरणार्‍या माणसांच्या देशाची विमाने सुद्धा दुसरीकडे बाँब टाकत असतात. पण ज्या लोकांनी काही ही गुन्हा, देशद्रोह केलेला नाही, त्यांना फक्त मारण्यासाठीच पकडणे आणी मग मारणे हे फारच हीडीस आहे.

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 16:28
तोच प्रश्न आहे. या भागातली जी शेवटची मुलाखत आहे - आ‌ॅस्कर ग्रोएनिंगची - त्यात या प्रश्नाकडे बघण्याचा वेगळाच दृष्टिकोन दिलेला आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया वाचायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/09/2014 - 19:26
युद्धात सामील असलेल्या देशाची, सामान्य नागरिकांची आणि सैनिकांची मन:स्थिती हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. केवळ सैनिकच नाही तर सर्वसामान्य नागरिकही युद्धकाळात (युद्धभूमीपासून हजारो किलोमीटर दूर असूनही आणि आयुष्यात कधिही शस्त्र धरलेले नसले तरीही) नेहमीपेक्षा वेगळ्या मन:स्थितीत असतो. भारत-पाकिस्तान युद्धे किंवा अगदी थोड्या काळापूर्वीच झालेल्या कारगिल युद्धाच्या वेळेस सामान्य भारतीय नागरिकांच्या मनांत पाकिस्तानबद्दल व पाकिस्तानी सैनिकांबद्दल काय विचार होते हे आठवल्यास त्या मन:स्थितीची काहीशी कल्पना येऊ शकेल. सैनिकांच्या मनात शत्रूविषयी यापेक्षा जास्त तीव्र भावना व मानसिक तयारी असते, तसे असणे गरजेचे असते आणि ती तशी असावी यासाठी हेतूपुर्र्सर प्रयत्न केले जातात... कारण शत्रू समोर असताना व्दिधा मनःस्थितीत न जाता जो पहिला हल्ला करू शकतो तोच जिवंत राहण्याची जास्त शक्यता असते... विचार करताना झालेला क्षणभराचा विलंब जीवन की मरण हे ठरवतो. दिवाणखान्यात बसून कितीही थोर विचार करता येत असला तरी युद्धभूमीवर एकच सत्य असते: No bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country. :George S. Patton युद्धातल्या गोष्टी या वरच्या एकुलत्या एका सत्यावर आधारीत असतात आणि तश्याच घडून येतात... मग युद्धानंतर झालेल्या विश्लेषणांत (किंबहुना चिरफाडीत) त्या सर्व गोष्टी नैतिक, सुसंगत अथवा योग्य वाटतीलच असे नाही. कोण लेकाचा म्हणतोय की हे जग सर्वकाळ सारासार विवेकाने चालते ?!... युद्धातून जगला-वाचलात आणि युद्ध जिंकलात तरच सारासार विवेक करायला जराशी फुरसत मिळण्याची आशा असते !!! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अमित खोजे गुरुवार, 10/09/2014 - 20:55
बॉबी देओलच्या 'टँगो चार्ली' पिक्चर मधील अजय देवगण चे वाक्य आठवले. ते काहीसे असे होते. प्रत्यक्ष युद्धामध्ये देशप्रेम वगैरे सगळे बाजूला राहते. जेव्हा तुम्हाला जाणीव होते कि आपण जर समोरच्याला मारले नाही तर तो आपल्याला मारून टाकेल तेव्हा सारासार विचार करण्याची ताकत नष्ट होते आणि तुम्ही फक्त मारत सुटता. बोका-ए-आझम: प्रत्यक्ष या लोकांना तुम्ही जाउन भेटलात! तुम्ही केलेल्या या अभ्यासाबद्दल तुमचे अभिनंदन. युद्धाचा अभ्यास करणे तेवढे सोपे नसते. जेते इतिहास लिहितात हे जरी खरे असले तरीही त्यांनाही त्यांची बाजू असतेच.

In reply to by अमित खोजे

बोका-ए-आझम गुरुवार, 10/09/2014 - 21:39
अमित खोजे,थोडा गैरसमज झालाय. मी फक्त अनुवाद केलाय.मूळ लेखक लाॅरेन्स रीज आहे. त्याचं हे सगळं संशोधन आहे.

स्पार्टाकस Fri, 10/10/2014 - 23:08
बाँबफेक करणार्‍या सैनिकाची तत्क्षणी असलेली मानसिकता ही शत्रूचा संहार करण्याची असते. अशावेळी मारला जाणारा हा माणूस न राहता त्याचा शत्रू असतो. परंतु युद्धानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करताना मात्रं अनेकदा हा नृशंस संहार ठरतो. बहुतेकदा सैनिकांवर याचा परिणाम होत नाही, कारण मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांची पूर्वतयारी केलेली असते. दुसर्‍या महायुद्धात जपानवर अणुबाँब टाकण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या विमानाचा वैमानिक मात्रं अणुबाँबचे परिणाम पाहिल्यावर मानसिकरित्या उध्वस्त झाला. मिळणारं पेन्शनही त्याने नाकारलं आणि तो क्षुल्लक चोर्‍या करुन तुरुंगात जाऊ लागला. या चोर्‍यांमागची त्याची मानसिकता ही तुरुंगात जाऊन स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची होती!

बोका-ए-आझम Sat, 10/11/2014 - 16:57
हा वैमानिक नागासाकीवर अणुबाँब टाकणा-या विमानाचा असेल कारण हिरोशिमावर बाँब टाकणारे तिघेही - पाॅल टिबेटस्, थाॅमस फेरेबी आणि थिओडोर व्हॅन कर्क - अमेरिकन वायुदलातून मोठ्या हुद्द्यांवरुन निवृत्त झाले आणि प्रत्येकाने हिरोशिमाचं समर्थन केलं. टिबेटस् तर १९७५ मध्ये झालेल्या हिरोशिमा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होता आणि त्याने आपण कसा बाँब टाकला याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं, ज्यामुळे अमेरिकन सरकारला जपानची माफीही मागावी लागली होती.

स्पार्टाकस Sat, 10/11/2014 - 20:33
बोक्या, हिरोशिमावर किंवा नागासाकीवर बाँब टाकणारा नाही, हिरोशिमाचा मार्ग दर्शवणारा - एस्कॉर्ट - वैमानिक होता. त्याचे नाव क्लॉद एडर्ली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण भाग १ - सामूहिक हत्या दुस-या महायुद्धात सहा कोटींहून जास्त लोक मारले गेले - आजवरच्या सर्व संघर्षांमध्ये सर्वात जास्त. हे शक्य होण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा माणसांना मारण्यासाठी झालेला वापर. या भागात एकूण तीन मुलाखती आहेत. त्यावरुन तुमच्या हे लक्षात येईलच की विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात माणसं मारणं हे  अगदीच सहजसुलभ झालं होतं - तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आणि मानसशास्त्रीय दृष्टीनेही.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

अमित खोजे ·

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 08:18
माहितीपूर्ण सादरीकरण आवडले. पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे. पुभाप्र.

काउबॉय Fri, 10/10/2014 - 00:28
हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ? _/\_

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/09/2014 - 08:18
माहितीपूर्ण सादरीकरण आवडले. पहिल्या भागापेक्षा या वेळी भाषा कमी यांत्रिक वाटली परंतु अधिक सुधारणेला नक्कीच वाव आहे. पुभाप्र.

काउबॉय Fri, 10/10/2014 - 00:28
हे नुसते वाचूनही रोमांच उठतो. प्रत्यक्ष घडवणारे काय ताकतीचे लोक असतील ? _/\_
लेखनप्रकार
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम)

स्पार्टाकस ·

प्रभो गुरुवार, 10/09/2014 - 11:08
भारी!! ही गेल्या आठवड्यातील बातमी आठवली. http://news.discovery.com/earth/oceans/cargo-ship-is-first-to-solo-the-northwest-passage-141002.htm

एस गुरुवार, 10/09/2014 - 12:27
नेमक्या शब्दांत, तरीही उत्कंठावर्धक. वाचक कधी कंटाळणार नाही इतपत नाट्यमयता, तरीही शक्य तिथे घटनांमागील शास्त्रीयता उलगडणे. मस्त. मजा आली. पुलेमाशु.

अजया गुरुवार, 10/09/2014 - 21:33
______/\________ स्टँडिंग ओवेशन दिले आहे तुम्हाला या अप्रतिम लेखमालेसाठी! पुमाशु.

मेघनाद Fri, 10/10/2014 - 19:33
व्व्व्व्व्व्व्व्व्वा काय लेख मालिका होती स्पार्टाकस साहेब……. मजा आली. काय त्या लोकांच ध्येयवेड म्हणाव. त्यातून तुमची विषय मांडण्याची कला तर अफलातून. Amandsen बद्दल ऐकल होते पण एवढी विस्तृत माहिती कधी मिळाली नव्हती. आपल्याला शतशः धन्यवाद….आता अश्याच लेख मालिका येत राहूदेत….पु.ले.मा.प्र.

प्रभो गुरुवार, 10/09/2014 - 11:08
भारी!! ही गेल्या आठवड्यातील बातमी आठवली. http://news.discovery.com/earth/oceans/cargo-ship-is-first-to-solo-the-northwest-passage-141002.htm

एस गुरुवार, 10/09/2014 - 12:27
नेमक्या शब्दांत, तरीही उत्कंठावर्धक. वाचक कधी कंटाळणार नाही इतपत नाट्यमयता, तरीही शक्य तिथे घटनांमागील शास्त्रीयता उलगडणे. मस्त. मजा आली. पुलेमाशु.

अजया गुरुवार, 10/09/2014 - 21:33
______/\________ स्टँडिंग ओवेशन दिले आहे तुम्हाला या अप्रतिम लेखमालेसाठी! पुमाशु.

मेघनाद Fri, 10/10/2014 - 19:33
व्व्व्व्व्व्व्व्व्वा काय लेख मालिका होती स्पार्टाकस साहेब……. मजा आली. काय त्या लोकांच ध्येयवेड म्हणाव. त्यातून तुमची विषय मांडण्याची कला तर अफलातून. Amandsen बद्दल ऐकल होते पण एवढी विस्तृत माहिती कधी मिळाली नव्हती. आपल्याला शतशः धन्यवाद….आता अश्याच लेख मालिका येत राहूदेत….पु.ले.मा.प्र.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट ही लेखमालिका आज संपली. ही मालिका प्रकाशित करु दिल्याबद्दल मी मिसळपाव प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही मालिका आपल्याला कशी वाटली ते जरुर कळवा. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सॅन फ्रॅन्सिस्को १९०६ च्या एप्रिलमध्ये बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यातून अद्यापही सावरत होतं. जवळपास ८०% शहर भूकंपात उध्वस्तं झालेलं होतं. नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करुन आलेल्या अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहकार्‍यांच्या यशाने सॅन फ्रॅन्सिस्कोवासियांना या धक्क्यातून सावरण्याची उमेद मिळाली असावी.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

संजय क्षीरसागर ·

In reply to by काउबॉय

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:34
Howcome u are so predictable ? गायमुला बेशर्त स्विकॄती या संकल्पनेचा आपल्याला बोध झालेला नाही हे खेदाने नमुद करतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

In reply to by स्पा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 11:45
वेगळ्याच भावदशेत गायलीये! (म्हणजे इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखातला अर्थ घेऊन!). ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं. किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू). तरीही ग्रेसच्या कवितेतच लयकारीचा असा काही अंदाज़ आहे, शब्द-विभ्रमांची अशी अफलातून जादू आहे की, ती दोन कडवी न घेता सुद्धा, गाणं कमाल झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 12:59
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं
हृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?

In reply to by मराठी_माणूस

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 14:47
त्यामुळे सहमती दर्शवलीये.
किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 17:04
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर
याचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अ‍ॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?

प्रचेतस गुरुवार, 10/09/2014 - 11:56
रसग्रहण आवडले. वास्तविक गाणी, कविता ह्यांची अजिबात आवड नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही पण तुम्ही लिहिलंय छान त्यामुळे आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला.

In reply to by प्रचेतस

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 13:42
ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या सौंदर्यपूर्ण रचनेला यथोचित उंचीवर नेण्याचा (जमेल तितका) प्रयत्न केलायं.

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 12:01
या वेळी कवितेच्या ओळींना दाद देताना त्यांचा अर्थ सुद्धा उलगडायचा लहेजा आवडला. फक्त शेवटचा "तो कृष्ण नागडा होता" याचा मात्र भावार्थ थोडा वेगळा असावा. "त्यांच्या दारीही येउन थबकणारी सांज", अन हा "नागडा कृष्ण" यांचा मेळ घातला तर त्याच्या वयाच्या आईबद्दल वाटणारी आदिम आसक्ती जाणवुन जाते.

In reply to by स्पंदना

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 12:17
त्या कडव्यात ग्रेस जितका सूचक आहे (आणि तरीही शेवटच्या ओळीत कमाल केलीये), तितकीच सूचकता ठेवण्याचा प्रयत्न केलायं. त्या ओळींबद्दल विस्तारानं लिहिलं तर इथे गहजब होईल.

चिगो गुरुवार, 10/09/2014 - 13:52
सुंदर रसग्रहण.. आवडलं.. खरे तर मला कवितेमागच्या ह्या कारणांची आणि त्यामुळेच ह्या अर्थाची माहिती नव्हती. मी नेहमीच ही कविता ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युबद्दल लिहीलीय, असं समजायचो.. क्या बात, संक्षी..

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 14:52
हृदयनाथांनी >> बास इथेच संपत सगळ , या सारखा संगीतकार/गायक मुख्य प्रवाहात का आला नसावा हे सलतय, काव्य, त्याची उंची, तुम्ही केलेल रसग्रहण , त्याच्या वाटेला जायची आपली लायकी नाही :)

In reply to by सुहास..

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 15:26
स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रतिभा तर माझ्याकडेही नाही पण रसिकता आहे. रस्त्यावरचा पेटी वाजवणारा जरी सुरेख वाजवत असेल तरी, इतर कसलाही विचार न करता, भान हरपून ऐकत राहातो. रसिकता ही सामान्यातल्या सामान्याला मिळालेलं वरदान आहे. आणि मजा म्हणजे जितकं सौंदर्य आपण टिपतो तितकं ते खोलवर झिरपत जातं आणि मग अचानक कधी तरी प्रतिभेच्या स्वरुपात प्रकट होतं. ग्रेस तर मलाही कळले नव्हते आणि अजून सुद्धा पूर्ण कळतील अशी शक्यता नाही, पण आधी इंटरनेटवर त्यांच्या मुलाखती ऐकल्या. मग निश्चित झालं की त्यांच्याकडे प्रगल्भता तर नक्की आहे. कोणत्याही गोष्टीचा ते अत्यंत खोलवर विचार करु शकतात. त्यांच्या शब्दांनी आणि लयीवरच्या विलक्षण हुकूमतीनं तर आधीच मोहिनी घातली होती. इतकी तयारी झाल्यावर मग आपल्या अनुभवात त्यांची सौंदर्यदृष्टी घेऊन उतरायला लागलो, तशी हळूहळू त्यांची कविता समजायला लागली.

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 15:06
मला वाटतं रसिकता ही सतत वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त ओपन माइंडेडनेस हवा आणि दुसर्‍याच्या गुणांची कदर करणारी दिलदारी हवी. ग्रेस जर तद्दन टाकाऊ गोष्ट असती तर हृदयनाथांसारख्या प्रस्थापित आणि मनस्वी कलाकाराशी त्यांची इतकी जवळीक साधलीच नसती. म्हणजे त्यांच्या कवितांची गाणी झाली त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकले इतकंच. त्यांची कविता तर, मुळातच अत्यंत रहस्यमय, सौंदर्यपूर्ण आणि अर्थगर्भ होती. प्रतिभेचं एक लक्षण सातत्य समजलं जातं. जर ग्रेस ही योगायोगानं चमकलेली वीज असती तर लेखन सातत्य असंभव होतं. ही इज अ लँडमार्क पोएट. `आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 15:25
`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो. >> _/\_

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/09/2014 - 15:47
सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन ओळींचा अर्थ आणि त्यातली संगती सांगा चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

In reply to by अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 16:08
पण तरीही प्रयत्न करतो : पहिली ओळ सोपी आहे तरी सुद्धा कवीच्या नादमय शब्द संयोजनाची नक्कीच दाद द्यायला हवी. म्हणजे चंदनाला अग्नीचं भय ही कल्पना तर रम्य आहेच पण `चंदना'चा `इंधना'शी घातलेला मेळ आणि त्या दोघांची `भयाशी संगती' सुरेख जमवलीये. इथे आणखी एक नज़ाकत लक्षात घेण्यासारखी आहे, नुसत्या चंदनाला इंधनाचं भय नाही, तर `चंदनाच्या झोपाळ्याला' इंधनाचं भय आहे. झोपाळा हे आनंदाचं स्वास्थ्याचं रुपक आहे आणि त्याला भस्मिभूत होण्याची भीती आहे. तर, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! आणि असं का तर : वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं? म्हणजे वाघिणीला उमाळा कसा फुटेल? पण काय गज़ब कल्पनाशक्ती आहे `तिच्या दुधावर साय कशी धरेल?' पुन्हा इथेही प्रतिभेचा रंग आहे. मायेची, दुधावरच्या सायीशी संगती मानली गेलीये. आणि : वाघिणीच्या दुधावर आली कशी सायं ? अशी विचारणा केलीये! निव्वळ लाजवाब. तुम्ही ही पूर्ण कविता द्याल का?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 16:19
या मांडणीला `रिवर्स रिडींग' म्हणतात. म्हणजे आधी परिणाम सांगायचा आणि नंतर कारण सांगायचं. तर एखादी खुनशी सखी (किंवा जवळची व्यक्ती) अचानक प्रेमपूर्ण झालीये : जणू, वाघिणीच्या दुधावर साय आलीये. आता कविचा चंदनाचा झोपाळा, त्याचं ते एकट्याचं, तिच्याशिवाय आनंदात असणं अचानक धोक्यात आलंय, म्हणून : चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचं भयं ! मी आहे तसा, एकाकी, आनंदात आहे, तू आता कितीही प्रेमानं जवळ घेतलंस तरी, माझ्या चंदनाच्या झोपाळ्याला ती धग सोसायची नाही!

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 15:49
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 16:23
कवितेचे चांगले रसग्रहण करून आमच्या मठ्ठ डोक्यात घुसवल्या बद्दल.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/09/2014 - 17:00
एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली . कै ग्रेस यांच्या मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ... अशी होती पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला. त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही.. मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 18:10
ग्रेस या पोस्टवर आधी झाली आहे. तिथले खटासी खट या सदस्याचे अप्रतिम प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मला एका गोष्टीचं मात्र कायम आश्चर्य वाटत आलं आहे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल? एकतर ही कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, मी ग्रेसच्या मागे आहे. आंतरजालावर एका रात्रीत शोधाशोध करुन, ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करण्याची किमया कुणीही करुन दाखवावी, मी हे रसग्रहण मागे घेईन. या कवितेचा विषय (आता थोडं स्पष्टच लिहितो) `व्यभिचारी आई' असा आहे. हृदयनाथ मंगेशकर अशा विषयावरचं गाणं कल्पनेत सुद्धा गाणार नाहीत. याचा अर्थ त्यांना ग्रेसच्या पूर्वायुष्याची कल्पना नव्हती असा होत नाही किंवा ग्रेसचा काव्यानुरोध काय होता याची कल्पना नसावी असाही नाही. तर, विषयाची पूर्वपिठिका माहिती असून सुद्धा त्यांनी, ती केवळ `आई' या अर्थाशी सुसंगत केली आहे. तसं करतांना त्यांनी कवितेतली दोन महत्त्वाची कडवी (जी मूळ विषयाकडे सरळ निर्देश करतात) वगळली आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा Fri, 10/10/2014 - 12:22
रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल
ज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:34
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:37
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ? का हां इंटरनेटचा परिणाम आहे ? बाकी स्पा शी अतिशय सहमत. टिका सहन न करू शकणारेनी ती करायच्या फंदात ही न पड़ता आनंदी रहावे हेच उत्तम.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 17:10
संक्षी आधी खफ वर तुम्हाला विनंती केली होती, आज परत 'खो' देतो आहे ..प्लीज !!

In reply to by सुहास..

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 18:15
त्यामुळे सगळा अर्थ सरळ आहे. चाल तर इतकी कमाल आहे की कित्येक वेळा ऐकून सुद्धा गाण्याची गोडी कायम राहाते. ते गाणं इतकं साधं पण तरीही रसपूर्ण आहे की त्याचं पुन्हा रसग्रहण काय करणार?

काउबॉय Fri, 10/10/2014 - 00:05
सुरुवातच आपण अशी केलिय
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.
हे कशातून आपणास प्रकट झाले ? तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ? जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?

In reply to by काउबॉय

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:13
पण मी डोळे मिटून रसग्रहण नाही स्विकारू शकत मला खात्री आहे तुमच्याकड़े माझ्या शंकेचे यथोचित उत्तर आहे, कृपा करून ते लिहून माझ्यावर व कवी रसिकांवर उपकृत व्हावे

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर ग्रेसला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मलाच ग्रेस आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Sat, 10/11/2014 - 23:53
हा प्रतिसाद मनापासून खूप खूप आवडला!!!
ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!
_/|\_

मारवा Sat, 10/11/2014 - 13:34
महाकवि ग्रेस स्वतः वरील ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता या कवितेचा संपुर्ण अर्थ अगदी तपशील वार त्यांच्या अप्रतिम शैलीत संध्यासुक्तांचा यात्रिक या अप्रतिम व्हीडीओ त करतात. नांदेड चे प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या व्हीडीयोची निर्मीती केली होती. याचे दोन भाग आहेत एकात त्यांची मुलाखत घेतलेली आहे व एकात ते या कविते विषयी बोलतात. तुम्ही हा व्हीडीओ जरुर पहा. डॉ. नंदकुमार मुलमुले यांने कवि ग्रेस यांच्या कवितेच्या विश्लेषणावर एक सुंदर पुस्तक लिहीलेले आहे त्याचे नाव रचनेच्या खोल तळाशी असे आहे. त्यांचे कौतुक स्वतः ग्रेस यांनी केलेले आहे. काही वर्षापुर्वी औरंगाबादला या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ती सीडी तुम्हाला आणि ते पुस्तक मला वाटत बुकगंगा वर मिळेल. आणि मनाला पटत नाही तरी यु टुयुब ची ग्रेस च्या व्हीडीओ ची लिंक येथे देतो. कारण दहा रुपयांच्या नोटा नाचवणारी मानसिकते पेक्षा पायरसी ची मानसिकता तितकी वाइट नाही. तुमचे रसग्रहण आवडले हे नमुद करतो व चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो. तो पर्यंत हा अद्वितिय दुर्मिळ व्हिडीओ बघा यशवंत देव एका कार्यक्रमात म्हणाले होत तुमच्या कवितेचे धुके उलगडावेसे वाटत नाही पांघरुन घ्यावेसे वाटते पण त्यांनी नोटा नाचवुन आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन नाही मांडले त्यांना ही कविता कळली नव्हती. असो https://www.youtube.com/watch?v=skiEPAqaCcA

In reply to by मारवा

तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
भाग्यवंत आहात!
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.
लिहा ना इथे, आनंद वाटेल. अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.

मारवा Mon, 10/13/2014 - 11:19
संजय जी मितवा मध्ये भावजयीचा झोपाळा नावाचे संपुर्ण प्रकरण च आहे एक त्यात चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय याचा संदर्भ येतो.परंतु तो फ़ार मोठा लेख आहे व मला ज्यांना ग्रेस कठीण वाटतो त्यांच्यासाठी मितवा तील च खालील उतारा देण्याची इच्छा झाली म्हणुन त्याच्या एवजी हा उतारा देत आहे. ( झोपाळ्यावर इतर ही ठीकाणी ग्रेस ची कॉमेंट्री आहे मी तुम्हाला सांगताना तो संदर्भ डोक्यात होता ते मिळाल्यावर नक्कीच देतो सध्या हा उतारा .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !

In reply to by मारवा

इतक्या व्यासंगी आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. `राजपुत्र आणि डार्लिंग' हा माझा विक पॉइंट आहे आणि तो जन्मभर राहिल. ग्रेसनं निर्माण केलेलं स्वतःचं विश्व आणि सुभाष (अवचट) ची तितकीच गूढरम्य रेखाटनं, यांनी तो दीर्घ काव्यसंग्रह कायमचा जतन करण्याजोगा झालायं. शुभा गोखलेंनी घेतलेली मुलाखत मात्र, ग्रेसला समजावून घेण्यासाठी अनेकरात्री जागवून, वारंवार पाहिली आहे. कदाचित त्यामुळे ग्रेसच्या कविता, स्वतःच्याच अंतर्तमात उलगडून बघण्याची सवय जडलीये. ग्रेस काव्यविषयाशी एकसंध इमान राखतात त्यामुळे एकदा काव्यविषय समजला की ग्रेसच्या अनुभव विश्वात शिरण्याचं साहस दुष्कर वाटत नाही. साजणवेळा, मितवा आणि डॉ. मुलमुल्यांची समिक्षा मिळवून वाचेन त्याबद्दल पुनरेकवार आभार. खरं तर माझ्यापेक्षाही तुमचा व्यासंग व्यापक आहे. पुण्यात असाल (किंवा आलात) तर नक्की भेटू.

In reply to by मारवा

समीरसूर Mon, 10/13/2014 - 15:22
मान गये, मारवासाब!!! व्यासंग असावा तर असा. पॅशन आहे हे. असं काही आयुष्यात असलं की आयुष्यात अनेकविध रंग भरले जातात. शुभेच्छा! मारवा, संक्षी, शरदराव यांच्यासारखा व्यासंग असला तर कदाचित ग्रेसांच्या कविता कळतील. पण अस्मादिकांचा व्यासंग 'ऊंगली में अंगुठी' पासून 'एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं, तू हैं...' पर्यंतच जातो. पोट आवळून गाणी म्हणणारे मो. अझीज, शब्बीर कुमार यांना कुणी प्रशंसक नकोत काय? ;-)

In reply to by मारवा

पिलीयन रायडर Mon, 10/13/2014 - 16:35
सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
+१११११११११ ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....

मारवा Mon, 10/13/2014 - 13:24
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 16:39
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. व्यासंगाबद्दल सलाम. बघ रे, बबन्या, बघ. असा व्यासंग करायचा असतो. नाहीतर तू.... (हे स्वगत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी)

In reply to by प्यारे१

मारवा Mon, 10/13/2014 - 17:22
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.

In reply to by काउबॉय

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:34
Howcome u are so predictable ? गायमुला बेशर्त स्विकॄती या संकल्पनेचा आपल्याला बोध झालेला नाही हे खेदाने नमुद करतो ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

In reply to by स्पा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 11:45
वेगळ्याच भावदशेत गायलीये! (म्हणजे इथे इतरत्र प्रकाशित झालेल्या लेखातला अर्थ घेऊन!). ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं. किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू). तरीही ग्रेसच्या कवितेतच लयकारीचा असा काही अंदाज़ आहे, शब्द-विभ्रमांची अशी अफलातून जादू आहे की, ती दोन कडवी न घेता सुद्धा, गाणं कमाल झालंय.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 12:59
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर त्यांनी (बहुदा) हे गाणं केलंच नसतं
हृदयनाथ गाणी करताना त्यावर सर्वंकष विचार केल्याशिवाय करतात का?

In reply to by मराठी_माणूस

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 14:47
त्यामुळे सहमती दर्शवलीये.
किंवा बहुदा जी दोन महत्त्वाची कडवी त्यांनी गाण्यात घेतली नाहीयेत, ती त्यांना हव्या असलेल्या अर्थाशी सुसंगत नाहीत म्हणून वगळलीयेत. (म्हणजे आईचा (सख्या) मृत्यू).

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 17:04
ज्या अर्थानं ग्रेसनं ती लिहिलीये तो अर्थ पंडितजींना माहिती असता तर
याचा शुद्ध मराठीत अर्थ असाच होतो की ग्रेस यांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हृदयनाथांना माहिती नव्हता. मंगेशकर भावंडांची साहित्याची जाण आणि साहित्यिकांशी खूप जवळची नाती माहिती आहेत म्हणूनच हे विधान मला फारच धाडसी वाटतंय. स्वतः हृदयनाथांनी सांगितलंय की ग्रेसबरोबर त्यांची ओळख १९७१ पासूनची. ग्रेस यांची शेवटची ३ वर्षे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे उपचार घेत गेली. पैकी शेवटचे ६ महिने ते तिथे अ‍ॅडमिट होते. ४० वर्षांचा स्नेह असलेल्या माणसाला तेही हृदयनाथांसारख्या प्रतिभावंताला, एखाद्याबद्दल काही माहिती नसेल हे कोणाला कसे पटेल?

प्रचेतस गुरुवार, 10/09/2014 - 11:56
रसग्रहण आवडले. वास्तविक गाणी, कविता ह्यांची अजिबात आवड नाही आणि पुढेही निर्माण होणार नाही पण तुम्ही लिहिलंय छान त्यामुळे आवर्जून प्रतिसाद द्यावासा वाटला.

In reply to by प्रचेतस

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 13:42
ग्रेससारख्या प्रतिभावंत कवीच्या सौंदर्यपूर्ण रचनेला यथोचित उंचीवर नेण्याचा (जमेल तितका) प्रयत्न केलायं.

स्पंदना गुरुवार, 10/09/2014 - 12:01
या वेळी कवितेच्या ओळींना दाद देताना त्यांचा अर्थ सुद्धा उलगडायचा लहेजा आवडला. फक्त शेवटचा "तो कृष्ण नागडा होता" याचा मात्र भावार्थ थोडा वेगळा असावा. "त्यांच्या दारीही येउन थबकणारी सांज", अन हा "नागडा कृष्ण" यांचा मेळ घातला तर त्याच्या वयाच्या आईबद्दल वाटणारी आदिम आसक्ती जाणवुन जाते.

In reply to by स्पंदना

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 12:17
त्या कडव्यात ग्रेस जितका सूचक आहे (आणि तरीही शेवटच्या ओळीत कमाल केलीये), तितकीच सूचकता ठेवण्याचा प्रयत्न केलायं. त्या ओळींबद्दल विस्तारानं लिहिलं तर इथे गहजब होईल.

चिगो गुरुवार, 10/09/2014 - 13:52
सुंदर रसग्रहण.. आवडलं.. खरे तर मला कवितेमागच्या ह्या कारणांची आणि त्यामुळेच ह्या अर्थाची माहिती नव्हती. मी नेहमीच ही कविता ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युबद्दल लिहीलीय, असं समजायचो.. क्या बात, संक्षी..

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 14:52
हृदयनाथांनी >> बास इथेच संपत सगळ , या सारखा संगीतकार/गायक मुख्य प्रवाहात का आला नसावा हे सलतय, काव्य, त्याची उंची, तुम्ही केलेल रसग्रहण , त्याच्या वाटेला जायची आपली लायकी नाही :)

In reply to by सुहास..

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 15:26
स्वतःला कधीही कमी लेखू नका. प्रतिभा तर माझ्याकडेही नाही पण रसिकता आहे. रस्त्यावरचा पेटी वाजवणारा जरी सुरेख वाजवत असेल तरी, इतर कसलाही विचार न करता, भान हरपून ऐकत राहातो. रसिकता ही सामान्यातल्या सामान्याला मिळालेलं वरदान आहे. आणि मजा म्हणजे जितकं सौंदर्य आपण टिपतो तितकं ते खोलवर झिरपत जातं आणि मग अचानक कधी तरी प्रतिभेच्या स्वरुपात प्रकट होतं. ग्रेस तर मलाही कळले नव्हते आणि अजून सुद्धा पूर्ण कळतील अशी शक्यता नाही, पण आधी इंटरनेटवर त्यांच्या मुलाखती ऐकल्या. मग निश्चित झालं की त्यांच्याकडे प्रगल्भता तर नक्की आहे. कोणत्याही गोष्टीचा ते अत्यंत खोलवर विचार करु शकतात. त्यांच्या शब्दांनी आणि लयीवरच्या विलक्षण हुकूमतीनं तर आधीच मोहिनी घातली होती. इतकी तयारी झाल्यावर मग आपल्या अनुभवात त्यांची सौंदर्यदृष्टी घेऊन उतरायला लागलो, तशी हळूहळू त्यांची कविता समजायला लागली.

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 15:06
मला वाटतं रसिकता ही सतत वृद्धिंगत होत जाणारी गोष्ट आहे. आपल्याकडे फक्त ओपन माइंडेडनेस हवा आणि दुसर्‍याच्या गुणांची कदर करणारी दिलदारी हवी. ग्रेस जर तद्दन टाकाऊ गोष्ट असती तर हृदयनाथांसारख्या प्रस्थापित आणि मनस्वी कलाकाराशी त्यांची इतकी जवळीक साधलीच नसती. म्हणजे त्यांच्या कवितांची गाणी झाली त्यामुळे ते सामान्यांपर्यंत पोहोचू शकले इतकंच. त्यांची कविता तर, मुळातच अत्यंत रहस्यमय, सौंदर्यपूर्ण आणि अर्थगर्भ होती. प्रतिभेचं एक लक्षण सातत्य समजलं जातं. जर ग्रेस ही योगायोगानं चमकलेली वीज असती तर लेखन सातत्य असंभव होतं. ही इज अ लँडमार्क पोएट. `आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 15:25
`आपल्याला उंची गाठता येत नाही तर दुसर्‍याला खाली खेचा' या मनोवृत्तीनं, जे तरल सौंदर्याचा आस्वाद घेण्याची मनीषा बाळगतात त्यांचा रसभंग होतो, त्यांची सौंदर्यदृष्टी उंचावण्याची शक्यता मावळते. आणि नकळत, खाली खेचणारा सुद्धा, खालीच राहातो. >> _/\_

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/09/2014 - 15:47
सं.क्षी. मला ग्रेसच्या या दोन ओळींचा अर्थ आणि त्यातली संगती सांगा चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं?

In reply to by अत्रुप्त आत्मा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 16:08
पण तरीही प्रयत्न करतो : पहिली ओळ सोपी आहे तरी सुद्धा कवीच्या नादमय शब्द संयोजनाची नक्कीच दाद द्यायला हवी. म्हणजे चंदनाला अग्नीचं भय ही कल्पना तर रम्य आहेच पण `चंदना'चा `इंधना'शी घातलेला मेळ आणि त्या दोघांची `भयाशी संगती' सुरेख जमवलीये. इथे आणखी एक नज़ाकत लक्षात घेण्यासारखी आहे, नुसत्या चंदनाला इंधनाचं भय नाही, तर `चंदनाच्या झोपाळ्याला' इंधनाचं भय आहे. झोपाळा हे आनंदाचं स्वास्थ्याचं रुपक आहे आणि त्याला भस्मिभूत होण्याची भीती आहे. तर, चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भयं! आणि असं का तर : वाघिणिच्या दुधावर आली कशी सायं? म्हणजे वाघिणीला उमाळा कसा फुटेल? पण काय गज़ब कल्पनाशक्ती आहे `तिच्या दुधावर साय कशी धरेल?' पुन्हा इथेही प्रतिभेचा रंग आहे. मायेची, दुधावरच्या सायीशी संगती मानली गेलीये. आणि : वाघिणीच्या दुधावर आली कशी सायं ? अशी विचारणा केलीये! निव्वळ लाजवाब. तुम्ही ही पूर्ण कविता द्याल का?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 16:19
या मांडणीला `रिवर्स रिडींग' म्हणतात. म्हणजे आधी परिणाम सांगायचा आणि नंतर कारण सांगायचं. तर एखादी खुनशी सखी (किंवा जवळची व्यक्ती) अचानक प्रेमपूर्ण झालीये : जणू, वाघिणीच्या दुधावर साय आलीये. आता कविचा चंदनाचा झोपाळा, त्याचं ते एकट्याचं, तिच्याशिवाय आनंदात असणं अचानक धोक्यात आलंय, म्हणून : चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचं भयं ! मी आहे तसा, एकाकी, आनंदात आहे, तू आता कितीही प्रेमानं जवळ घेतलंस तरी, माझ्या चंदनाच्या झोपाळ्याला ती धग सोसायची नाही!

समीरसूर गुरुवार, 10/09/2014 - 15:49
आता थोडी कळली ही कविता. लिहिले सुरेखच आहे. पण जे काही आहे ते बरेच क्लिष्ट आहे. म्हणजे असे असेल का, तसे असेल का, बरेच खोलात जावे लागेल वगैरे असे...पण लेख खूप सुंदर झाला आहे. त्यानिमित्ताने कवितेचा आस्वाद घेता आला.

भिंगरी गुरुवार, 10/09/2014 - 16:23
कवितेचे चांगले रसग्रहण करून आमच्या मठ्ठ डोक्यात घुसवल्या बद्दल.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/09/2014 - 17:00
एका वाहिनिवर चर्चेत एक सुंदर आठवण ऐकण्यात आली . कै ग्रेस यांच्या मेघात अडकली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ह्या गाण्यात ह्या ऐवजी मूळ ओळ मेघात मिसळली किरणे ,तो सूर्य सोडवीत होता .. ... अशी होती पण गाण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आला. त्यांचे म्हणणे असे होते कि अडकलेले सोडवता येते पण मिसळलेले नाही.. मिसळले हा शब्द बदलल्याने त्यातली गूढता आशय घनता व दुर्बोधता गेली.

In reply to by अविनाशकुलकर्णी

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 18:10
ग्रेस या पोस्टवर आधी झाली आहे. तिथले खटासी खट या सदस्याचे अप्रतिम प्रतिसाद वाचण्यासारखे आहेत. मला एका गोष्टीचं मात्र कायम आश्चर्य वाटत आलं आहे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल? एकतर ही कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, मी ग्रेसच्या मागे आहे. आंतरजालावर एका रात्रीत शोधाशोध करुन, ग्रेसच्या कवितेचं रसग्रहण करण्याची किमया कुणीही करुन दाखवावी, मी हे रसग्रहण मागे घेईन. या कवितेचा विषय (आता थोडं स्पष्टच लिहितो) `व्यभिचारी आई' असा आहे. हृदयनाथ मंगेशकर अशा विषयावरचं गाणं कल्पनेत सुद्धा गाणार नाहीत. याचा अर्थ त्यांना ग्रेसच्या पूर्वायुष्याची कल्पना नव्हती असा होत नाही किंवा ग्रेसचा काव्यानुरोध काय होता याची कल्पना नसावी असाही नाही. तर, विषयाची पूर्वपिठिका माहिती असून सुद्धा त्यांनी, ती केवळ `आई' या अर्थाशी सुसंगत केली आहे. तसं करतांना त्यांनी कवितेतली दोन महत्त्वाची कडवी (जी मूळ विषयाकडे सरळ निर्देश करतात) वगळली आहेत.

In reply to by संजय क्षीरसागर

स्पा Fri, 10/10/2014 - 12:22
रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी लोकांना (निष्कारण) पंगे घेण्यात रस कशामुळे असेल
ज्याप्रमाणे तुम्हाला रामनाम निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटते , मग तुमची त्यांची चांगलीच पिदवता, सेम त्याचप्रमाणे काही लोकांना ग्रेस निरर्थक, निर्बुद्ध , अर्थहीन वाटतो , ज्याची त्याची आवड , जौंद्यात न... आपण आपला आनंद घ्यावा , लोकांना त्यांचा आनंद घेऊ द्यावा

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:34
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ?

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:37
ती म्हणजे तो लेख लिहल्यानंतर आपणास लक्षात आले की हे काव्य आईच्या मृत्युवर नसून तिचे प्रियकराकडे जाणे सोबत आहे. जर ही कविता आपल्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक आहे. आणि प्रतिसादकातल्या काहींना अक्षर ओळख सुद्धा झाली नसेल त्यापूर्वीपासून, आपण ग्रेसच्या मागे परिणामी त्या कवितेच्या मागे आहे. तर आपल्या कडून ती कविता नक्की कशावर आहे हे समजायला इतका वेळ कसा लागला ? का हां इंटरनेटचा परिणाम आहे ? बाकी स्पा शी अतिशय सहमत. टिका सहन न करू शकणारेनी ती करायच्या फंदात ही न पड़ता आनंदी रहावे हेच उत्तम.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 17:10
संक्षी आधी खफ वर तुम्हाला विनंती केली होती, आज परत 'खो' देतो आहे ..प्लीज !!

In reply to by सुहास..

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/09/2014 - 18:15
त्यामुळे सगळा अर्थ सरळ आहे. चाल तर इतकी कमाल आहे की कित्येक वेळा ऐकून सुद्धा गाण्याची गोडी कायम राहाते. ते गाणं इतकं साधं पण तरीही रसपूर्ण आहे की त्याचं पुन्हा रसग्रहण काय करणार?

काउबॉय Fri, 10/10/2014 - 00:05
सुरुवातच आपण अशी केलिय
या कवितेला अत्यंत नाजूक परिमाण आहे. ग्रेसची, (जवळपास त्याच्याच वयाची), (सावत्र) आई, तिच्या प्रियकराकडे (नेहमी) जायची.
हे कशातून आपणास प्रकट झाले ? तसेच ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निंनाद्त होता असे कसे ? जर का ती "गेली" नसून "जायची" असे कविला सांगायचे असताना ?

In reply to by काउबॉय

काउबॉय Fri, 10/10/2014 - 12:13
पण मी डोळे मिटून रसग्रहण नाही स्विकारू शकत मला खात्री आहे तुमच्याकड़े माझ्या शंकेचे यथोचित उत्तर आहे, कृपा करून ते लिहून माझ्यावर व कवी रसिकांवर उपकृत व्हावे

ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम! एखादी गोष्ट न समजणं सहाजिक आहे, तसं म्हणणं आणि सोडून देणं यात सुद्धा काही वावगं नाही पण अर्थाचा अनर्थ करुन तिचा उपहास करणं, (विशेषतः ती गौरवप्राप्त असतांना); स्वतःची अनुभव कक्षा सिमित करतं. जर हे रसग्रहण प्रकाशित झालं नसतं तर ग्रेसला समजावून घेण्याची अनेकांची संधी हुकली असती. खरं तर या निमित्तानं मलाच ग्रेस आणखी थोडे उलगडले आणि त्याबद्दल सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Sat, 10/11/2014 - 23:53
हा प्रतिसाद मनापासून खूप खूप आवडला!!!
ग्रेसची किंमत १० रुपये करणारे, त्यांच्या पुस्तकाचं नांव वाचून भोवळ येणारे, निरर्थक लिहिण्याला हिंमत लागते म्हणणारे, रसग्रहणाचा आनंद घेण्याऐवजी चर्चा न्यूनगंडाकडे नेणारे, ग्रेसला कुण्याशा गावचा गोलंदाज म्हणणारे आणि ग्रेस वाचणं थांबवणारे, सगळ्यांना सलाम!
_/|\_

मारवा Sat, 10/11/2014 - 13:34
महाकवि ग्रेस स्वतः वरील ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता या कवितेचा संपुर्ण अर्थ अगदी तपशील वार त्यांच्या अप्रतिम शैलीत संध्यासुक्तांचा यात्रिक या अप्रतिम व्हीडीओ त करतात. नांदेड चे प्रसिद्ध मनोचिकीत्सक डॉ नंदकुमार मुलमुले यांनी या व्हीडीयोची निर्मीती केली होती. याचे दोन भाग आहेत एकात त्यांची मुलाखत घेतलेली आहे व एकात ते या कविते विषयी बोलतात. तुम्ही हा व्हीडीओ जरुर पहा. डॉ. नंदकुमार मुलमुले यांने कवि ग्रेस यांच्या कवितेच्या विश्लेषणावर एक सुंदर पुस्तक लिहीलेले आहे त्याचे नाव रचनेच्या खोल तळाशी असे आहे. त्यांचे कौतुक स्वतः ग्रेस यांनी केलेले आहे. काही वर्षापुर्वी औरंगाबादला या प्रकाशनाचा कार्यक्रम झाला होता तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. ती सीडी तुम्हाला आणि ते पुस्तक मला वाटत बुकगंगा वर मिळेल. आणि मनाला पटत नाही तरी यु टुयुब ची ग्रेस च्या व्हीडीओ ची लिंक येथे देतो. कारण दहा रुपयांच्या नोटा नाचवणारी मानसिकते पेक्षा पायरसी ची मानसिकता तितकी वाइट नाही. तुमचे रसग्रहण आवडले हे नमुद करतो व चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो. तो पर्यंत हा अद्वितिय दुर्मिळ व्हिडीओ बघा यशवंत देव एका कार्यक्रमात म्हणाले होत तुमच्या कवितेचे धुके उलगडावेसे वाटत नाही पांघरुन घ्यावेसे वाटते पण त्यांनी नोटा नाचवुन आपल्या अरसिकतेचे प्रदर्शन नाही मांडले त्यांना ही कविता कळली नव्हती. असो https://www.youtube.com/watch?v=skiEPAqaCcA

In reply to by मारवा

तेव्हा मला तेथे उपस्थित राहण्याचे व काही मिनीटे ग्रेस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती.
भाग्यवंत आहात!
चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय चा स्वतः कवि ग्रेस यांनी सांगितलेला अर्थ नक्कीच वाचलेला आठवतोय तो बहुधा मितवा या त्यांच्या ललित लेखसंग्रहा तील एका लेखात आहे मात्र तो अर्थ फार च वेगळा व सुंदर आहे असो.
लिहा ना इथे, आनंद वाटेल. अत्यंत आभारी आहे! विडिओ बघतो आणि कळवतो.

मारवा Mon, 10/13/2014 - 11:19
संजय जी मितवा मध्ये भावजयीचा झोपाळा नावाचे संपुर्ण प्रकरण च आहे एक त्यात चंदनाच्या झोपाळ्याला इंधनाचे भय याचा संदर्भ येतो.परंतु तो फ़ार मोठा लेख आहे व मला ज्यांना ग्रेस कठीण वाटतो त्यांच्यासाठी मितवा तील च खालील उतारा देण्याची इच्छा झाली म्हणुन त्याच्या एवजी हा उतारा देत आहे. ( झोपाळ्यावर इतर ही ठीकाणी ग्रेस ची कॉमेंट्री आहे मी तुम्हाला सांगताना तो संदर्भ डोक्यात होता ते मिळाल्यावर नक्कीच देतो सध्या हा उतारा .लहानपणी आमच्या शेजारी जुई नावाची एक झुळझुळ हसणारी मुलगी राहत असे. संध्याकाळ झाली की ती एका उंच लाकडी स्टुलावर उभी राहुन जाईजुईच्या मांडवावरच्या टपोरलेल्या कळ्या खुडायची. जुईच्या स्वत:च्या वेणीत कधीही फ़ुले माळलेली नसत; पण स्वत:च्या हातांनी फ़ुलांच्या वेण्या गुंफ़ुन शेजारीपाजारी वाटण्याचा तिला फ़ार छंद होता. कुशलतेने गुंफ़लेल्या वेण्या मैत्रीणींच्या केसांवर फ़ुलतांना बघुन जुई फ़ुलुन येत असे. घरात फ़ार त्रास होता त्या पोरीला.कुठली, कुणाची काहीच माहीत नव्हते तिच्यावीषयी. एका निपुत्रीक विधवेने वात्सल्याच्या पुर्तीसाठी तिला अनाथ आश्रमातुन उचलुन आणले आणि या विधवा आईच्या मृत्युनंतर जुई आईच्या कुटुंबातील एक निराधार मुलगी म्हणुन वाढु लागली. घरातली हक्काची दासीच होउन गेली. एक दिवस उंच स्टुलावर उभी राहुन कळ्या तोडत असतांनाच, तिच्या काकुने कर्कश हाक मारुन चुलीवर टाकलेल्या भाताखालचा जाळ कमी करण्यास सांगितले.सांगितल्या बरोबर काम करणे हा जुईचा स्वभावच नव्हे, कर्तव्य धर्मही होता. परकराच्या ओच्यात जमवलेल्या कळ्यांची पुरचुंडी मुठीत धरुन जुईने स्टुलावरुन उडी मारली आणि ती जाळ सारखा करायला धावली. चुलीत एकावर एक तिरपी ठेवलेली दोन लाकडे असत. ती थोडी बाहेर ओढायची, बाहेरपर्यंत जळत आलेल्या लाकडांवर पाण्याचा एक हबका मारायचा, म्हणजे चुलीतील उरलेल्या निखार्यांच्या मंद आचेवर भात फ़ुलायला लागेल इतकीच माफ़क उष्णता राहते. पण या घडामोडींमध्ये जळक्या लाकडांवरुन राख आणि धुर यांचे जे विचीत्र मिश्रण उडते, ते डोळ्यात गेले की डोळे चुरचुरु लागतात. जुईने लाकडांवर पाणी शिंपडले आणि डोळ्यांतला चुरचुरणारा धुर चोळुन काढण्यासाठी दोन्ही हातांच्या मुठी डोळ्यावंर धरल्या. परकराची पुरचुंडी बाळमुठीतुन निसटून गेली, आणि ओच्यातल्या कळ्या थेट निखार्यांवर पडल्या, चरचरु लागल्या. डोळ्यांवर मुठी चोळुन झाल्यानंतर जुईने बघितले तर कळ्या करपुन जात होत्या. मग मात्र द्युराशिवाय ही जुईचे डोळे खळखळ पाझरु लागले. ओच्यातल्या कळ्या फ़ुफ़ाट्यात उधळण्यासाठी आपली प्रारब्धे प्रासंगिक निमीत्ते शोधत असतात. तेवढे साधले की, प्रारब्ध स्वत:चे तांडव घालायला पुन्हा मोकळे होते. पण कळ्या मात्र नेहमीच फ़ुफ़ाट्यात करपुन जातात ! पुढे लवकरच जुईच्या काकांनी ते घर सोडल्यामुळे नंतर तिचे काय झाले ते कळले नाही. पण अजुनही जुईची आठवण आली की मला फ़ुफ़ाट्यात धुरकटत जाणार्या कळ्याच दिसु लागतात. तिच्या ओच्यातील हौस अन डोळ्यातील करुणा मी फ़क्त धगधगणारया निखार्यांच्या पार्श्वभुमीवर च बघु शकतो. आग म्हणजे फ़क्त लाकडांचा जाळ नव्हे; फ़ुलांची, अंकुरांची, मातीची, पौषाच्या रात्री बरसणारया बर्फ़ांची, चंद्रचांदण्यांची आग असु शकते. म्हणुन तर माझ्या स्वगतात अशा ओळी येतात- डार्लिंग ! वाळवंटे फ़क्त वाळुचीच नसतात ! फ़ुलांची असतात, झाडांची असतात, घरांची असतात शहरांची असतात आणि अनाथ अंतरिक्ष तर नव्या सौंदर्यजटिल, साक्षात्कारी वाळवंटाचा एक साधा प्रारंभ असतो. मितवा- कवि ग्रेस ग्रेस जर समजुन घ्यायचा असेल तर मला वाटत त्यांच्या साहीत्या चा अनुभवण्याचा आदर्श क्रम असा ठेवला तर ग्रेस नक्कीच अधिक चांगला समजु शकतो. असे मला वाटते. सर्वात अगोदर मग नंतर नंतर असा खालील क्रम वापरुन बघा हा सोप्या कडुन कठीण होत जातो. १- सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी. २- त्यानंतर चर्चबेल ललितलेख संग्रह यातील सर्केस इनोसंट एलीस तांदुळ मोजणार्या मुलींचा लेख अति सुंदर ३- त्यानंतर मितवा ललितलेख संग्रह ( वरील उतारा त्यातीलच अतिशय विलक्षण पुस्तक ह्र्दयनाथ मंगेशकर म्हणतात कोणी गीता कोणी बायबल उशाशी घेउन झोपतो मी मितवा उशाशी घेउन झोपतो. ४- त्यानंतर संध्यामग्न पुरुषाची लक्षणे हा ललित लेख संग्रह वाचावा हा थोडा अलीकडच्या काळातील यात ग्रेस त्यांची निर्मीती प्रक्रीया विस्ताराने उलगडुन सांगतात. ५- त्यानंतर डॉ, नंदकुमार मुलमुले यांचे रचनेच्या खोल तळाशी समीक्षा वाचावी अतिशय आशयगर्भ समीक्षा मानसशास्त्रा च्या व आस्वादाच्या ही अंगाने केलेली अतिशय सुगम. ६- त्यानंतर सामना च्या रविवार च्या उत्सव पुरवणीत येणारा ग्रेस चा स्तंभ मिळवुन वाचावा माझ्याकडे कात्रणे आहेत पण ती स्कॆन वगैरे करणे फ़ार कीचकट आहे यार. ( त्यांचे इतर स्तंभ लेखन अलीकडच्या काळातील नाही ते टाळावे त्याने सुरुवात करु नये असे म्हणायचे आहे) ७- नेट वरुन त्यांच्या जाहीर सभेतील मुलाखती व्याख्याने एकावीत. त्याचे व्हीडीओ बघावेत. ८- संध्यासुक्तांचा यात्रिक हा व्हीडीओ बघावा यात एका भागात शुभा गोखले मुलाखत घेतात ग्रेस यांची त्यांचे घर ग्रेस च्या घराच्या भिंतीवरील भन्नाट पेंटींग्ज अनेक वस्तु आदि ही दाखवलेले आहेत. दुसर्या भागात ग्रेस वरील कवितेवर अगदी डीटेल मध्ये ( ती गेली तेव्हा रीमझीम पाउस निनादत होता वर बोलतात) असा व्हीडीओ आहे. अतिशय सुंदर ग्रेस ला त्यांच्या स्वत:च्या तोंडुन एकण्या सारखा अनुभव नाही भावना सरळ पोचतात. ९- चित्रकर्ती शुभा गोखलेंची साइट त्यांची ग्रेस च्या कवितेवर आधारीत चित्रे बघावीत त्यांचा लेख वाचावा १०- त्यानंतर जी.ए. आणि ग्रेस यामधील पत्रे वाचावीत व जी.ए. च्या कवि ग्रेस वर केलेले विवेचन वाचावे. हे मौजेने प्रकाशित केलेल्या जी.ए. च्या चार खंडाच्या पत्रसंग्रहात मिळेल. हा पत्र संग्रह अतिशय वाचनीय आहे. ११- ग्रेस यांच्या मृत्यु पश्चात अनेक मान्यवरांनी लिहीलेले उत्तम लेख जमवुन वाचावेत यात महेश एलकुंचवार,आदिंचे खास करुन १२- हा बेस तयार झाल्यानंतर ग्रेस यांचे म्रुगजळाचे बांधकाम हे पुस्तक वाचावे. ( हा ग्रेसचा अलीकडच्या वर्तमान पत्रातील स्तंभाचा लेखसंग्रह आहे पण थोडा कठीण आहे.) १३- आता या तयारी नंतर कवि ग्रेस यांचा पहीला कवितासंग्र ह हाती घ्यावा तो म्हणजे संध्याकाळच्या कविता १४- नंतर राजपुत्र आणि डार्लिंग १५- नंतर चंद्रमाधवी चे प्रदेश १६- नंतर सांध्यपर्वातील वैष्णवी माना के सफ़र काफ़ी लंबा है दोस्त मगर फ़िर जन्नत यु ही तो नही मिलती !

In reply to by मारवा

इतक्या व्यासंगी आणि सविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. `राजपुत्र आणि डार्लिंग' हा माझा विक पॉइंट आहे आणि तो जन्मभर राहिल. ग्रेसनं निर्माण केलेलं स्वतःचं विश्व आणि सुभाष (अवचट) ची तितकीच गूढरम्य रेखाटनं, यांनी तो दीर्घ काव्यसंग्रह कायमचा जतन करण्याजोगा झालायं. शुभा गोखलेंनी घेतलेली मुलाखत मात्र, ग्रेसला समजावून घेण्यासाठी अनेकरात्री जागवून, वारंवार पाहिली आहे. कदाचित त्यामुळे ग्रेसच्या कविता, स्वतःच्याच अंतर्तमात उलगडून बघण्याची सवय जडलीये. ग्रेस काव्यविषयाशी एकसंध इमान राखतात त्यामुळे एकदा काव्यविषय समजला की ग्रेसच्या अनुभव विश्वात शिरण्याचं साहस दुष्कर वाटत नाही. साजणवेळा, मितवा आणि डॉ. मुलमुल्यांची समिक्षा मिळवून वाचेन त्याबद्दल पुनरेकवार आभार. खरं तर माझ्यापेक्षाही तुमचा व्यासंग व्यापक आहे. पुण्यात असाल (किंवा आलात) तर नक्की भेटू.

In reply to by मारवा

समीरसूर Mon, 10/13/2014 - 15:22
मान गये, मारवासाब!!! व्यासंग असावा तर असा. पॅशन आहे हे. असं काही आयुष्यात असलं की आयुष्यात अनेकविध रंग भरले जातात. शुभेच्छा! मारवा, संक्षी, शरदराव यांच्यासारखा व्यासंग असला तर कदाचित ग्रेसांच्या कविता कळतील. पण अस्मादिकांचा व्यासंग 'ऊंगली में अंगुठी' पासून 'एक लडकी जिसका नाम मुहब्बत, वो तू हैं, तू हैं, तू हैं...' पर्यंतच जातो. पोट आवळून गाणी म्हणणारे मो. अझीज, शब्बीर कुमार यांना कुणी प्रशंसक नकोत काय? ;-)

In reply to by मारवा

पिलीयन रायडर Mon, 10/13/2014 - 16:35
सर्वप्रथम ग्रेस च्या कविता व संवादांवर बनवलेली साजणवेळा ही चंद्रकांत काळे च्या शब्धवेध निर्मीत नितांतसुंदर कॅसेट ऐकावी. ग्रेस ची पहीली भेट घेण्याची इतकी सुंदर सुरुवात नाही. यात माधुरी पुरंदरे चंद्र्कांत काळे यांनी ग्रेसच्या कविता गायलेल्या आहेत. अप्रतिम असे संगीत आनंद मोडक यांनी दिलेले आहे. यातील माधुरीच्या आवाजातील पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोर्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार व काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या धारा पावसाळी आभाळात एखादाच तारा तर निव्व्ळ पागल करणारी गाणी आहेत. इतकी श्रेष्ठ निर्मीती एका कविच्या साहीत्यावर आधारीत आजपर्यंत मराठीत तरी झालेली नसावी.
+१११११११११ ही एक अप्रतिम गोष्ट मिळाली मला माझ्या आयुष्यात!!! वरची जुईची गोष्ट पण तिथेच ऐकली आहे.. ग्रेसच्या कवितांना माधुरी पुरंदरेंचा आवाज आणि मोडकांचं संगीत... रात्रीची वेळ आणि नीरव शांततेत "साजणवेळा".....

मारवा Mon, 10/13/2014 - 13:24
संध्यासुक्तांचा यात्रिक मध्ये कुठल्या कवितेवर भाष्य आहे या विषयी मी जरा कन्फ्युज्ड झालेलो आहे. कदाचित दुसर्या कवितेवर भाष्य आहे. पण आई या विषयावर नक्कीच भाष्य त्यात आहे. खालील लिंका बघा काही अपुर्ण आहेत 1-http://shubhagokhale.com/Inner/Paintings.asp?pcId=4 2-http://shubhagokhale.com/Inner/Article.asp 3-http://www.youtube.com/watch?v=xEn3JcKiytw 4-http://www.youtube.com/watch?v=WswCCdGJodM

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 16:39
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. व्यासंगाबद्दल सलाम. बघ रे, बबन्या, बघ. असा व्यासंग करायचा असतो. नाहीतर तू.... (हे स्वगत आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी)

In reply to by प्यारे१

मारवा Mon, 10/13/2014 - 17:22
मारवा हा आयडी दोघे तिघे जण मिळून चालवतात का असं वाटण्याइतपत वरचा प्रतिसाद आश्चर्याचा सुखद धक्का देऊन गेला. नाही हो खर म्हणजे सत्य नेमक उलट आहे. मागे एकदा गंमत म्हणुन आणि मारवा ही प्रतिमा डाचत असल्याने वेगळ्या फ्रेश पर्स्पेक्टीव्ह साठी कुमारकौस्तुभ हा आय डी चालवुन बघितला होता. पण झाल काय तो जरा जास्त च गंभीर होउन गेला. माझ्या मुळातल्या उथळ उनाड स्वभावाला काहे सुट नाही झाला. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इमानदारी ला ही जाच व्हायला लागला म्हणुन तो बंद करुन एकदाचा सुटलो त्यातुन आणि आज जाहीर करुन अजुन मोकळा झालो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.

माझ्या शेल्फवरची पुस्तके...!!

प्रकाश१११ ·

In reply to by एस

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 01:22
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं इगो वर लिहीलेली पुस्तकं म्हणायचं असलं तर? आय मी मायसेल्फ मधलं सेल्फ असायला काही हरकत? आहेत की मिपावर बरीच सेल्फं ;)

प्रकाश१११ Fri, 10/10/2014 - 04:23
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ ऐवजी सेल्फ कशी दुरुस्ती करायची माहित नाही . सेल्फ ऐवजी शेल्फ वाचावे . चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार . मनापासून

पैसा Fri, 10/10/2014 - 11:49
पुस्तकं आवडतात. त्यांच्याबद्दल लिहिलेली कविताही आवडली!

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 15:48
कविता आवडली हे सांगायचं राहीलं. बाकी मिपावर असलेला प्रत्येक जण पुस्तक प्रेमी आहे असं माझं मत आहे. प्रतिसाद नाही दिले म्हणून पुस्तकप्रेमी नाही असा कुणाचा समज हो ऊ नये म्हणून सांगावंसं वाटलं. आगावू धन्यवाद.

In reply to by एस

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 01:22
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं इगो वर लिहीलेली पुस्तकं म्हणायचं असलं तर? आय मी मायसेल्फ मधलं सेल्फ असायला काही हरकत? आहेत की मिपावर बरीच सेल्फं ;)

प्रकाश१११ Fri, 10/10/2014 - 04:23
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ ऐवजी सेल्फ कशी दुरुस्ती करायची माहित नाही . सेल्फ ऐवजी शेल्फ वाचावे . चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार . मनापासून

पैसा Fri, 10/10/2014 - 11:49
पुस्तकं आवडतात. त्यांच्याबद्दल लिहिलेली कविताही आवडली!

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 15:48
कविता आवडली हे सांगायचं राहीलं. बाकी मिपावर असलेला प्रत्येक जण पुस्तक प्रेमी आहे असं माझं मत आहे. प्रतिसाद नाही दिले म्हणून पुस्तकप्रेमी नाही असा कुणाचा समज हो ऊ नये म्हणून सांगावंसं वाटलं. आगावू धन्यवाद.
लेखनविषय:
जमवून जमवून गोळा करून मांडून ठेवलेली असतात पुस्तके माझ्या पुस्तकाच्या खास शेल्फवरची संदर्भ ग्रंथासकट काही कवितेची मी चाळत रहातो मला हवे तेव्हा हवी तशी मी फिरत असतो पुस्तकाच्या रानात अक्षरांच्या ओळीओळीतून मनसोक्त फिरत राहतो घुसतो शब्दांच्या निबिड रानात मला हवा तो मोसम सुरु होतो जेव्हा माझ्या हातात पडतात मला हवे ते शब्द जादू करतात मनावर भ्रमित करतात मला मग कोसळू लागतो पाऊस मी शब्दांच्या पावसात भिजून जातो नको ईतका माझ्या बेड रूमची खास खिडकी मी काढून टाकल्यात त्या दुधी काचा नि बसवल्यात शुभ्र पारदर्शक ज्यातून सकाळचा सूर्य अलगद येतो भेटीला सांडतो प्रकाश माझ्या पुस्तकावर मग ती मला

चावडीवरच्या गप्पा - अफझलखानाचे सै(दै)न्य

सोत्रि ·

आयुर्हित गुरुवार, 10/09/2014 - 00:55
सुमार वकुब बेताल वक्तव्ये यात एकटे भाजपाची महायुती व पृथ्वी बाबाची महाराष्ट्र कांग्रेस सोडली तर इतर सर्व थोडक्यात प्रादेशिक चणीचे सर्वच बेताल बोलत आहेत. पवार उवाच "नाथूराम" संदर्भ व जातिवाचक बोल राज उवाच "उद्या पंतप्रधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकी त पण प्रचार करणार का" व इतर पंतप्रधानांवर शरसंधान करणारी शेलकी वाक्य आबा व भुजबळ यांची जातिवाचक मुक्ताफळे सामनातील कारकुन पण असू नये असा सुमार वकुबाचा संपादक "युती तोडणाऱ्या लोकाना भांडी घासाला लावू" भावी मुख्यमंत्री स्वप्न रंजक म्हणतात "दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात, दिल्लीच्या शब्दा वर नाचणारे राज्य भाजप नेतृत्व, ढोकला काय फाफडा काय वडा पाव काय, भवानीचा आम्हालाच आशीर्वाद काय" काय पोरखेळ आहे. आज हातात सत्तेतला स सुद्धा नाही तो ही गुर्मी? आता कोण सांगेल यांना "दुसऱ्याची रेषा छोटी करून आपली रेषा मोठी होत नसते" भ्रम 1: सेना हा मराठी वादी पक्ष आहे भ्रम 2: भरपूर टीका करत राहिले तर लोक आपल्या बाजूने येतील भ्रम 3: आपल्याला राज्य शकट चालवता येइल भ्रम 4: शिवाजी महाराज हे आपल्याच पक्षाचे कुणाची मराठी अस्मिता वाले म्हणून तर कोणी मराठा जन्माने म्हणून भ्रम 5: लोकांना फार समजत नाही, महापालिका ते मंत्रालय केला असलेला भोंगळ व अपारदर्शी लोकहित बाजूला ठेवून केलेला कारभार लोकाना काय समजणार? भ्रम 6: आपल्या नाकांतला शेंबूड लोकांना दिसत नाही आता तुम्हीच ठरवा की असे प्रादेशिक सत्ता लोलुप पक्ष हवेत की "सर्वांची साथ सर्वांचा विकास" हा सर्व समावेशक नारा देणारा पक्ष हवा.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/09/2014 - 02:50
दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही हिच चुक एकदा भाषणात केली होती. औरंगझेब दिल्लीहून नाही, विजापूर दरबारातून आला होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 18:27
आणखी काय अकलेचे तारे तोडलेत ? म्हणे कि अफझल खान व त्याच्या मोगल सैन्याचा पराभव करून दाखवेल.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/09/2014 - 09:54
ठाकरे बंधु विकासवाले......आमचे कडे ब्लु प्रिंट व विकासाच्या व्हिजन डोक्युमेंटस ची छपाई होते.. तसेच चिकन सुप..तेलकट वडे व ट्याबलेट पण मिळतिल

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:02
निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात. अगदी ! अगदी ! आणि सामान्य जनता बसते बोंबलत! आजचीच बातमी :- गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे सगळा नुसता तमाशा चालु आहे ! सगळेच भ्रष्ट राजकारणी लुटारु आणि दरोडेखोर आहेत. आता पैश्यांचा पाउस पाडतील आणि नंतर आपल्याच जीवावर उठतील. या लोकांची संपत्ती कधी १०० कधी २०० तर कधी ३०० टकक्यांनी वाढलेली दिसुन येइल ! ही कुठल्या प्रकारची राज्याची / देशाची सेवा करतात की ज्यातुन इतकी ग्रोथ होते ? साला आम्ही दिवस-रात्र घासतो तरी बापजन्मात इतकी ग्रोथ करु शकत नाही ! :( माजलेत साले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 14:22
आणि हा राज ठाकरे पण कसा बोलतो? परवा पाऊस पडला तर भर सभेत म्हणाला," घरातून निघताना ढग दिसले म्हणून विचार केला, कुर्ता पायजमा घालू का नको? हो भिजलो तर आमची मंदाकिनी व्हायची." असा माणूस मुख्यमंत्री होणार ?

In reply to by तिमा

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 14:39
राज ठाकरेची गंमत आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचा विश्वासघात केला, भाजप सेना पोखरत होता असे काहीतरी प्रचारात बोलतो. आपण २००५ साली बाळासाहेबांचा व शिवसेनेचा विश्वासघात बाहेर पडलो आणि २००९ मध्ये युतीच्या ३८ उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलो याचं याला विस्मरण झालेलं दिसतंय. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चौघांचं साटंलोटं असून ते आतून मिळालेले आहेत असंही तो बोलतो. याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. जर साटंलोटं असेल तर याचंच काँग्रेस-राकाँ बरोबर आहे.

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 16:27
याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. अगदी... ताक :- मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 18:37
"याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही " अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 20:59
>>> अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का ! मग एकही उमेदवार उभा करायचा नव्हता, म्हणजे काँ-राकाँ च्या विरोधातली सर्व मते एकवटली असती.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 18:45
लईच मोदीप्रेम उतु जाणार्‍यांसाठी ( बुवा ) मोदीसाहेब किती चुका करताय .. ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 20:45
>>> ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. ६० वर्षात जी काय प्रगती झाली आहे ती जनतेच्या श्रमातून झालेली आहे. ६० वर्षात काँग्रेसने फारसे काही केलेले नाही. असे ते कॅम्पेन होते. >>> असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . हे होण्यात काँग्रेसने काय केले? १९९१-९२ पूर्वी भारतातून अमेरिकेत संगणकवाले बिझनेस व्हिसावर जायचे व महिन्याला करमुक्त ८००-१८०० डॉलर मिळवायचे. सुरवातीला ३ महिन्यांसाठी कन्सलटंट कामासाठी गेलेले प्रत्यक्षात प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अशी कामे करायचे (अशी कामे वर्क परमिट शिवाय करणे बेकायदेशीर आहे) व ३ महिन्यांचा व्हिसा वाढवत वाढवत १८-२४ महिने वास्तव्य करून परत यायचे. आल्यावर महिनाभराने नव्याने व्हिसा मिळवायचे आणि परत जायचे. या सगळ्या प्रकारात अमेरिकेला कररूपाने काहीच उत्पन्न मिळत नव्हते, भारतीय काँट्रॅक्टर बेकायदेशीर काम दीर्घ काळ करीत होते व एक वाईट बेकायदेशीर प्रथा पडली होती. हे सर्व बंद करण्यासाठी व आयकर उत्पन्न मिळविण्यासाठी अमेरिकेने १९९२-९३ पासून बिझनेस व्हिसावर अनेक बंधने आणून एच-१ व्हिसा मोठ्या प्रमाणात देणे सुरू केले. त्यामुळे भारतीयांना अधिकृत वर्क परमिट मिळू लागले व त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या पगारावर आयकर मिळू लागला. तसेच एच-१ व्हिसावाल्यांना तेथील कंपन्यांना प्रतिमाह कमीतकमी ३००० डॉलर व पगारी रजा, आरोग्य विमा इ. इतर फायदे द्यावे लागले, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांचा खर्च खूप वाढला. त्यातून आउटसोर्सिंगला चालना मिळाली व १९९४ पासून अमेरिकेत न जाता भारतात बसूनच काम करणे सुरू झाले व त्याद्वारे भारतात आयटी बूम सुरू झाली. पुण्यात १९९४ पर्यंत मॅस्टेक (एकूण कर्मचारी ६०-७०), काळे कन्सलटंट्स (४०-५० कर्मचारी), डीएसएस (७०-८०), थर्मॅक्स (१०० च्या आत), टीआरडीडीसी (१०० च्या आसपास) इ. मोजक्याच कंपन्या होत्या. त्यांची एकूण कर्मचारी संख्या १००० च्या आत होती. १९९५-९६ पासून आऊटसोर्सिंग सुरू झाल्यामुळे एमबीटी, इन्फोसिस, विप्रो अशा अनेक मोठ्या कंपन्या पुण्यात सुरू झाल्या व आज पुण्यात त्यांची एकत्रित कर्मचारी संख्या २ लाखापेक्षा जास्त असेल. हे सगळे होण्यात काँग्रेसचे शून्य योगदान आहे. >>> सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . सध्या देखील असेच आहे की. आदर्श घोटाळ्यात लटकलेले सर्व सनदी अधिकारी आहेत. एकही मंत्री त्यात अडकलेला नाही. >>> दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. कोणी सांगितले की ते पोचणार नाही आता? काही आकडेवारी, पुरावे आहेत का? >>> तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. इतिहास कच्चा आहे तुमचा. गडकरी मे २०१४ मध्ये पहिल्यांदाच संसदेत आलेत. मार्शल्सने खासदारांना उचलण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. तो म्हणजे जेव्हा तेलंगणाचे विधेयक चर्चेत आले तेव्हा. >>> ते त्यापूर्वी त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. बुलेट ट्रेन सरकारी आहे का नाही याने काहीच फरक पडणार नाही. >>> चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना कापूस खरेदी ही राज्याच्या अखत्यारीत येते. >>> पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. भाव कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो व शेतकर्‍यांना तोटा. भाव वाढले तर याच्या उलट होते. दोघेही एकाच वेळी खूष असणे अवघड आहे. >>> सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का रेडिओवरील भाषण ऐकण्याची कोणावरही सक्ती नव्हती. दूरदर्शन बघण्याची देखील सक्ती नव्हती. काँग्रेसवाल्यांनी आजतगायत धम्मचक्रपरिवर्तन कार्यक्रमाचे कधीही थेट प्रक्षेपण केले नाही. याचवर्षी कशी एकदम पवारांना त्याची आठवण झाली? भागवतांचे भाषण निव्वळ दूरदर्शनने नव्हे तर इतर अनेक वाहिन्यांनी दाखविले होते. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री व्हॅटिकनच्या चौकातील सोहळा देखील थेट प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे भागवतांचे भाषण दाखविणे यात काहीही चुकीचे नाही. >>> सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसच्या विदर्भातील बहुतेक सर्व नेत्यांना वेगळे विदर्भ हवे आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या साळवे व वसंत साठ्यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते (उपोषण सुरू केल्यानंतर ३ तासातच त्यांना रूग्णालयात हलवावे लागले व उपोषणाची फजिती झाली). उर्वरीत महाराष्ट्रातील नेत्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. तेलंगणाला सुद्धा आंध्रातील काही काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा व काहींचा विरोध होता. एखाद्या प्रश्नावर पक्षात दोन परस्परविरोधी भूमिका असणे यात काहीही वावगे नाही. >>> आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. प्रत्येक सोम्यागोम्याला कर्ज मिळणार नाही. पत बघूनच कर्ज मिळेल. आधी ती योजना काही काळ चालू देत आणि मग त्याचा आढावा घेऊ. >>> ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर होईल हो, जरा थोडा अवधी द्या. लग्न झाल्यावर मूल व्हायला सुद्धा किमान ९ महिने लागतात. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ४ महिन्यात हव्या आहेत. >>> वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... तुम्ही कशाला भाजपची काळजी करता. ते समर्थ आहेत आपल्या पक्षाची काळजी करायला. >>> टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद मारा.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 20:52
कॉग्रेंसचीच भाषा असल्यामुळे फाट्यावर मारलेच आहे !! १५ ला उत्तर देतोच म्हणा मी !!

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 21:37
इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला :- Islamabad shocked as Indian Army launches 'massive' retaliation to border firing... and confident PM Modi promises 'everything will be all right soon' Pakistan shocked by massive Indian Army retaliation after govt's fire-at-will directive बाकी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे विनोदी मेसेजेस सध्या पेव फुटलेल आहे,पण खरचं महाराष्ट्राची अवस्था भिकारी करुन ठेवली आहे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते ! फार लांब कशाला जाऊ ? माझ्या कंपनीकडे जाणार्‍या हायवेची पावसाळ्या नंतर भयानक दुरावस्था झालेली आहे ! तसेही पावसाळ्या आधी ती चांगली कुठे होती म्हणा ! पण रोज ज्या रस्त्यावरुन प्रवास करतो त्याच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी मोबाइल वरुन फोटो काढले ते इथे देतो... नावालाही डांबर उरलेले नाही ! याच रस्त्यावरुन मी रोज प्रवास करुन पाठ आणि कंबरडे मोडुन घेतो. आमचे फिरंगी क्लायंट येतात ते मनात काय विचार करत असतील ? धुळीचे चक्रीवादळ आले आहे काय इथे ? रस्ता नसलेल्या जागी आयटी कंपनी असु शकते ? की साप-सपेर्‍यांचा देशाची अजुन हीच अवस्था आहे ? This is highway ?  This is highway ? आता कळलं महाराष्ट्रातले उध्योग धंदे का बाहेर गेले /जातात ते ? जिथे हे लोक पाणी रस्ते आणि २४ तास वीज देउ शकत नाही तिथे ते महाराष्ट्राचे उज्वल भविष्य काय घंटा घडवणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 21:47
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो ;) इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला >>>> राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! ----------------------------------------------------------- " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:09
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो हेच मी सुद्धा म्हणतो... तसेही ना मी राज ठाकरे विरोधी आहे ना मोदी समर्थक. मी फक्त देशाचाच विचार करणार्‍या आपल्या सध्याच्या पंतप्रधांनांचा समर्थक आहे असे हवे तर समज ! जो कोणी योग्य काम करेल त्याचे मी समर्थनच करीन मग तो राज असोवा अगदी राहुल बाबा देखील ! पण फरक इतकाच आहे की आपले पंतप्रधान करुन दाखवत आहेत आणि बाकीचे त्यांच्यावर टिका करण्या पलिकडे अजुन काहीही करुन दाखवु शकले नाहीत. अगदी ताजे उदा :- From CCTV to sudden calls: PM Modi keeps MPs on a tight leash राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! हॅहॅहॅ... फार मोठा भ्रम आहे तुझा ! ;) राज ठाकरेंना सिरीयसली घ्यायचे दिवस कधीच गेले ! ;) रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! राज ठाकरे पण नुसतेच बोलतात... आणि त्यांनाही आता कोणी सिरयसली घेत नाही ! ;) कार्यकर्त्यांना आपला पक्ष प्रमुख देवा वाटला तर त्यात नवल ते काय ? ;) " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !! वरती हायलायइट केलेले वाक्य परत वाचावे ! ;) बाकी तू सिरीयसली घेउ नकोस बरं का ! आपले राजकारणी स्वतः लोणी ओरपुन जनतेला भिकेला लावतात म्हणुन आल आपल्या देशाची ही अवस्था झाली आहे ! कोणता झेंडा घेउ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांची राहते आणि इकडे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चांना उत येतो. ;) जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 21:52
लिंक द्यायची राहिली ... http://timesofindia.indiatimes.com/india/Numbers-show-Maha-ahead-of-Gujarat/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/Numbers-show-Maharashtra-ahead-of-Gujarat/articleshow/44524815.cms?utm_source=twitter.com&utm_medium=referral&utm_campaign=TOIIndiaNews

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:17
वरचे फोटो पाहुन आणि स्थानिक पातळीवर काम करुन सुद्धा तू आकड्यांच्या किमया सांगतोस याची गंमत वाटली ! ;) असो. बाकी... महाराष्ट्र अजुन अनेक गोष्टीत पहिला आहे हे तुला माहित नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:26
in compare !! हो का ? याच राज्यातल्या लोकांनी याच राज्यातल्या लोकांना गटाराचे पाणी पिताना आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या फ्लश मधे बादल्या लावुन पिण्यासाठी पाणी भरताना पाहिले आहे ! हे कुठल्या कंपेरिझन मधे बसते ते सांग जरा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 22:32
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? गुजरात च्या अवस्थेच्या ही अश्या प्रकारच्या बातम्या येतातच की ...आहेत माझ्याकडे ( १५ वर्षे सरकार होते ) ! तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना ;)

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:41
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? एखादेच ? अरे महाराष्ट्रा शेतकर्‍यांच्या आत्महत्येत नंबर १ वर आहे ही काय अभिमानाची गोष्ट आहे का ? ही नंबरिंग का उचलु नये,तीच गोष्ट इतर आत्महत्येंची. ज्या राज्यात सर्व प्रकारचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्य करत आहेत तो जर खरच पुढे असेल तर असे घडुच कसे शकते ? तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! हॅहॅहॅ... जरुर दाखव. त्यासाठी किती वर्षा पासुन लोक टोल भरत होते,त्यात किती टोल आत्ता पर्यंत जमा झाला आणि राज ठाकरेंनाही टोल विरोधी आंदोलन करण्याची गरज का भासली ते सुद्धा सांग. :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना अगदी हेच म्हणतो. ;) जाता जाता :- राज ठाकरेंना प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि ब्लु-प्रिंट प्रत्येक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:22
आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता हॅहॅहॅ... हरकत नाही,निवडुकीच्या आधी सुद्धा असे म्हणणारे अनेक होतो सगळ्यांची बरोबर पाचर मारली एकट्या मोदींनी ! ;) त्यांनी एकंदर किती सभा घेतल्या याचा आकडा {लोकसभेच्या} तो जरा शोधुन बघ हो... ;) हो आणि ५ वर्ष काय पुढची ५० वर्ष मोदी असले तरी चालेल आम्हाला ! रोबोट पेक्षा काम करणारा पंतप्रधान नक्कीच आवडेल मला. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 22:33
चावडी नेहमीप्रमाणेच फस्कलास आणि खुसखुशीत! बाकी एवढ्या खुसखुशीत धाग्याचं काश्मिर करणार्‍या प्रतिसादांचं काय करायचां सोकाजीनाना? बोला, जनता उत्तर मागते आहे!

In reply to by पैसा

नाखु Fri, 10/10/2014 - 08:35
कारण हे वाद्-प्रतिवाद अतिशय निकोपपूर्ण वाटत आहेत. बाणरावांचा समारोपच पुरेसा आहे. जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 15:50
उद्धव राजकारणी नसूनही इतरांच्या नुसत्या तोंडपाटीलकीवर राजकारणाचा आव पाहता बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर घेतला होता असं म्हणावंसं वाटत आहे.

अर्धवटराव Sat, 10/11/2014 - 06:10
मोदिंनी बारामतीत सभा का घेतली असावी? काकांनी विनंती केली म्हणुन? मोदिंना आप्ली प्रतिष्ठा एव्हढी जड झाली नसावी.

In reply to by अर्धवटराव

सोत्रि Sat, 10/11/2014 - 23:14
पडद्यामागचे राजकारण लवकरच कळेल! पवारंाना संपलेअशसे मजण ारे भलेभले पोहोचले! - (पवारांच्या मँनिप्युलेशचा पंखा) सोकाजी

आयुर्हित गुरुवार, 10/09/2014 - 00:55
सुमार वकुब बेताल वक्तव्ये यात एकटे भाजपाची महायुती व पृथ्वी बाबाची महाराष्ट्र कांग्रेस सोडली तर इतर सर्व थोडक्यात प्रादेशिक चणीचे सर्वच बेताल बोलत आहेत. पवार उवाच "नाथूराम" संदर्भ व जातिवाचक बोल राज उवाच "उद्या पंतप्रधान जिल्हा परिषदेच्या निवडणुकी त पण प्रचार करणार का" व इतर पंतप्रधानांवर शरसंधान करणारी शेलकी वाक्य आबा व भुजबळ यांची जातिवाचक मुक्ताफळे सामनातील कारकुन पण असू नये असा सुमार वकुबाचा संपादक "युती तोडणाऱ्या लोकाना भांडी घासाला लावू" भावी मुख्यमंत्री स्वप्न रंजक म्हणतात "दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात, दिल्लीच्या शब्दा वर नाचणारे राज्य भाजप नेतृत्व, ढोकला काय फाफडा काय वडा पाव काय, भवानीचा आम्हालाच आशीर्वाद काय" काय पोरखेळ आहे. आज हातात सत्तेतला स सुद्धा नाही तो ही गुर्मी? आता कोण सांगेल यांना "दुसऱ्याची रेषा छोटी करून आपली रेषा मोठी होत नसते" भ्रम 1: सेना हा मराठी वादी पक्ष आहे भ्रम 2: भरपूर टीका करत राहिले तर लोक आपल्या बाजूने येतील भ्रम 3: आपल्याला राज्य शकट चालवता येइल भ्रम 4: शिवाजी महाराज हे आपल्याच पक्षाचे कुणाची मराठी अस्मिता वाले म्हणून तर कोणी मराठा जन्माने म्हणून भ्रम 5: लोकांना फार समजत नाही, महापालिका ते मंत्रालय केला असलेला भोंगळ व अपारदर्शी लोकहित बाजूला ठेवून केलेला कारभार लोकाना काय समजणार? भ्रम 6: आपल्या नाकांतला शेंबूड लोकांना दिसत नाही आता तुम्हीच ठरवा की असे प्रादेशिक सत्ता लोलुप पक्ष हवेत की "सर्वांची साथ सर्वांचा विकास" हा सर्व समावेशक नारा देणारा पक्ष हवा.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/09/2014 - 02:50
दिल्लीतील औंरंगजेब फौज घेउन महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे ह्यांनीही हिच चुक एकदा भाषणात केली होती. औरंगझेब दिल्लीहून नाही, विजापूर दरबारातून आला होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 18:27
आणखी काय अकलेचे तारे तोडलेत ? म्हणे कि अफझल खान व त्याच्या मोगल सैन्याचा पराभव करून दाखवेल.

अविनाशकुलकर्णी गुरुवार, 10/09/2014 - 09:54
ठाकरे बंधु विकासवाले......आमचे कडे ब्लु प्रिंट व विकासाच्या व्हिजन डोक्युमेंटस ची छपाई होते.. तसेच चिकन सुप..तेलकट वडे व ट्याबलेट पण मिळतिल

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 11:02
निकालानंतर सत्तेसाठी गळ्यात गळे घालतील ते फोकलीचे, तुम्ही का उगाच फुकाचा वाद घालत बसला आहात. अगदी ! अगदी ! आणि सामान्य जनता बसते बोंबलत! आजचीच बातमी :- गरज पडल्यास उद्धवबरोबर एकत्र येईल - राज ठाकरे सगळा नुसता तमाशा चालु आहे ! सगळेच भ्रष्ट राजकारणी लुटारु आणि दरोडेखोर आहेत. आता पैश्यांचा पाउस पाडतील आणि नंतर आपल्याच जीवावर उठतील. या लोकांची संपत्ती कधी १०० कधी २०० तर कधी ३०० टकक्यांनी वाढलेली दिसुन येइल ! ही कुठल्या प्रकारची राज्याची / देशाची सेवा करतात की ज्यातुन इतकी ग्रोथ होते ? साला आम्ही दिवस-रात्र घासतो तरी बापजन्मात इतकी ग्रोथ करु शकत नाही ! :( माजलेत साले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1 billion in revenue from India in FY15

तिमा गुरुवार, 10/09/2014 - 14:22
आणि हा राज ठाकरे पण कसा बोलतो? परवा पाऊस पडला तर भर सभेत म्हणाला," घरातून निघताना ढग दिसले म्हणून विचार केला, कुर्ता पायजमा घालू का नको? हो भिजलो तर आमची मंदाकिनी व्हायची." असा माणूस मुख्यमंत्री होणार ?

In reply to by तिमा

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 14:39
राज ठाकरेची गंमत आहे. भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला, बाळासाहेबांचा विश्वासघात केला, भाजप सेना पोखरत होता असे काहीतरी प्रचारात बोलतो. आपण २००५ साली बाळासाहेबांचा व शिवसेनेचा विश्वासघात बाहेर पडलो आणि २००९ मध्ये युतीच्या ३८ उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलो याचं याला विस्मरण झालेलं दिसतंय. राकाँ, काँग्रेस, शिवसेना व भाजप या चौघांचं साटंलोटं असून ते आतून मिळालेले आहेत असंही तो बोलतो. याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. जर साटंलोटं असेल तर याचंच काँग्रेस-राकाँ बरोबर आहे.

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 16:27
याच्या पक्षाने नाशिकमध्ये महापौरपदासाठी राकाँ व काँग्रेसची मदत घेतली हे तो विसरला असला तरी इतरांच्या लक्षात आहे. याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेले आहे. अगदी... ताक :- मनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पगला गजोधर गुरुवार, 10/09/2014 - 18:37
"याच्या पक्षाने भुजबळ व राणे पिता-पुत्रांविरोधात उमेदवार दिलेला नाही " अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का !

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 20:59
>>> अहो मग बरोबरच कि, भुजबळ व राणे विरोधी मते कन्सोलीदेत होतील कि. उमेदवार दिला असता तर विरोधी मते विभागली नसती का ! मग एकही उमेदवार उभा करायचा नव्हता, म्हणजे काँ-राकाँ च्या विरोधातली सर्व मते एकवटली असती.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 18:45
लईच मोदीप्रेम उतु जाणार्‍यांसाठी ( बुवा ) मोदीसाहेब किती चुका करताय .. ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद

In reply to by सुहास..

श्रीगुरुजी गुरुवार, 10/09/2014 - 20:45
>>> ६० वर्षे काहीच केल नाही या एका गोष्टीवर कॅम्पेन उभी होती तुमची मात्र तिकडे युएस मध्ये गेल्या गेल्या , ६० वर्षात आम्ही कुठे पोहोचलोय बघा हे ही तुम्हीच म्हणताय. ६० वर्षात जी काय प्रगती झाली आहे ती जनतेच्या श्रमातून झालेली आहे. ६० वर्षात काँग्रेसने फारसे काही केलेले नाही. असे ते कॅम्पेन होते. >>> असो ..तुम्हाला म्हणुन सांगतो , सत्तरी च्या दशकात, रोज सांय्काळी, भोंगा वाजल्यावर, सायकल ला रिकामा डब्बा घेवुन जथ्याने कामगार वर्ग बाहेर पडताना दिसायचा, आता आयटी वर्ग दिसेल, पाठीला सॅक आणि अ‍ॅक मध्ये लॅपी ..असो..जरा मुद्द्याच बोलुयात . हे होण्यात काँग्रेसने काय केले? १९९१-९२ पूर्वी भारतातून अमेरिकेत संगणकवाले बिझनेस व्हिसावर जायचे व महिन्याला करमुक्त ८००-१८०० डॉलर मिळवायचे. सुरवातीला ३ महिन्यांसाठी कन्सलटंट कामासाठी गेलेले प्रत्यक्षात प्रोग्रॅमिंग, टेस्टिंग अशी कामे करायचे (अशी कामे वर्क परमिट शिवाय करणे बेकायदेशीर आहे) व ३ महिन्यांचा व्हिसा वाढवत वाढवत १८-२४ महिने वास्तव्य करून परत यायचे. आल्यावर महिनाभराने नव्याने व्हिसा मिळवायचे आणि परत जायचे. या सगळ्या प्रकारात अमेरिकेला कररूपाने काहीच उत्पन्न मिळत नव्हते, भारतीय काँट्रॅक्टर बेकायदेशीर काम दीर्घ काळ करीत होते व एक वाईट बेकायदेशीर प्रथा पडली होती. हे सर्व बंद करण्यासाठी व आयकर उत्पन्न मिळविण्यासाठी अमेरिकेने १९९२-९३ पासून बिझनेस व्हिसावर अनेक बंधने आणून एच-१ व्हिसा मोठ्या प्रमाणात देणे सुरू केले. त्यामुळे भारतीयांना अधिकृत वर्क परमिट मिळू लागले व त्यामुळे अमेरिकेला त्यांच्या पगारावर आयकर मिळू लागला. तसेच एच-१ व्हिसावाल्यांना तेथील कंपन्यांना प्रतिमाह कमीतकमी ३००० डॉलर व पगारी रजा, आरोग्य विमा इ. इतर फायदे द्यावे लागले, जेणेकरून अमेरिकन कंपन्यांचा खर्च खूप वाढला. त्यातून आउटसोर्सिंगला चालना मिळाली व १९९४ पासून अमेरिकेत न जाता भारतात बसूनच काम करणे सुरू झाले व त्याद्वारे भारतात आयटी बूम सुरू झाली. पुण्यात १९९४ पर्यंत मॅस्टेक (एकूण कर्मचारी ६०-७०), काळे कन्सलटंट्स (४०-५० कर्मचारी), डीएसएस (७०-८०), थर्मॅक्स (१०० च्या आत), टीआरडीडीसी (१०० च्या आसपास) इ. मोजक्याच कंपन्या होत्या. त्यांची एकूण कर्मचारी संख्या १००० च्या आत होती. १९९५-९६ पासून आऊटसोर्सिंग सुरू झाल्यामुळे एमबीटी, इन्फोसिस, विप्रो अशा अनेक मोठ्या कंपन्या पुण्यात सुरू झाल्या व आज पुण्यात त्यांची एकत्रित कर्मचारी संख्या २ लाखापेक्षा जास्त असेल. हे सगळे होण्यात काँग्रेसचे शून्य योगदान आहे. >>> सर्वात पहिले तुम्ही आणलेली कामकाजाची " सेक्रोटिरियल " पध्दत , ते म्हणजे मंत्री फक्त नियम बनविणार आणि त्याच्या फॉलो-अप सनदी अधिकार्‍यांनी करायचा, म्हणजे पुढे त्यात अनियमितता, भ्रष्टाचार झाला की मंत्र्यांच नाव घ्यायला जागाच नाही. सरळ सनदी अधिकार्‍याच्या अंगावर येणार, तुमच्या मंत्र्यांनी दबाब आणुन जर अनियमतितता वा भ्रष्टाचार केला तरी सनदी अधिकारी च गेला , उद्या सिचंन सारखा घोटाळा घेवुन जर उद्या एखादा अधिकारी टिव्ही वर आला तर आश्चर्य वाटणार नाही मला , शिवाय सगळ्या नाड्याच सनदी अधिकार्‍याच्या हातात दिल्यात , जर तो भ्रष्ट निघाला तर ! त्याला जोडुन एखादी पध्दत अथवा मॉनिटरिंग बॉडी चा उल्लेख च नाही. मान्य आहे की कॅग किंवा तत्सम ऑडिटिंग बॉडीच कोणी मनावर घेत नाही, पण ते किमान लोकापर्यंत पोचते तरी . सध्या देखील असेच आहे की. आदर्श घोटाळ्यात लटकलेले सर्व सनदी अधिकारी आहेत. एकही मंत्री त्यात अडकलेला नाही. >>> दोन तुम्ही परदेशी रासायनीक खतांना दिलेली परवानगी, सुफला युरिया वाली लोकल मंडळी , सरकार परदेशी कपंन्या आणणार नाही, या अटीवर सरकारला खत पुरवठा करत होती, फुकटात , हो, सरकार गरीब शेतकर्‍यांना अनुदानात मध्ये खते उपलब्ध करुन देते, ( त्यातलं किती टक्क्यापर्यंत पोचत नाही हा भाग वेगळा ) पण ते ही पोचणार नाही आता. कोणी सांगितले की ते पोचणार नाही आता? काही आकडेवारी, पुरावे आहेत का? >>> तीन सरंक्षण आणि रेल्वे मध्ये थेट गुंतवुणीकाला परवानगी, विषेश म्हणजे जेव्हा काँग्रेस ने हा प्रस्ताव मांडला होता, तो ही फक्त सरक्षण खात्यात २० % परवानगीचा , तेव्हा त्याला विरोध करणारे म्हणजे तुमच्या भाजपा वाले , इतका गोंधळ घातला होता सभागृहामध्ये की गडकरीतात्यांना मार्शल्स नी उचलुन बाहेर काढले होते. इतिहास कच्चा आहे तुमचा. गडकरी मे २०१४ मध्ये पहिल्यांदाच संसदेत आलेत. मार्शल्सने खासदारांना उचलण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता. तो म्हणजे जेव्हा तेलंगणाचे विधेयक चर्चेत आले तेव्हा. >>> ते त्यापूर्वी त्यात तुम्ही तो ३५ % इतका आणला आणि रेल्वे ही संस्था सरकारी आहे , त्यातला जो नफा-तोटा होतो, त्याचा सरकारला च फायदा होतो, ही गुंतवणुक करण्यापेक्षा त्यातील नियमन, स्वच्छता, या ढोबळ बाबींकडे लक्ष दिले असते तर नफा झाला असता असे मला वाटते, आणि ही बुलेट ट्रेन आणणार ती सरकारी आहे की निम्न सरकारी हे ही स्पष्ट नाही. बुलेट ट्रेन सरकारी आहे का नाही याने काहीच फरक पडणार नाही. >>> चार हे कापुस खरेदीला डिसेंबर मध्ये कशासाठी आणि का ढकललं गेलं, ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकर्‍याकडं चार पैसै असल्यास सरकारचं काय बिघडत होते, शिवाय डिसेंबर पर्यंत एखादी गारपीट झाली की जबाबदारी कोण घेणार, पॅकेज देवुन टाळ्या मिळवायच्या आहेत की काय अशी शंका यायला लागली आहे, मला तर कारणच समजेना कापूस खरेदी ही राज्याच्या अखत्यारीत येते. >>> पाच इराण वरून कांदा आणायचा निर्णय ही हा असाच शेतकरी विरोधी, मान्य आहे की सर्वसामान्य माणसाला कांदा स्वस्त होईल, पण मालक आपला शेतकरी कोडमडुन पडेल त्याच काय , त्याच्या कांद्याला काय भाव देणार , की आता तुम्ही पण उसाला जसं आमचे मोठे साहेब हमी भाव देतात, आणी वसुली होत नाही, म्हणुन मळीपासुन वारूणी बनवुन, दोन-दोन वर्षे थकवुन, मग पैसै फिरवितात , तस काही करणार आहात का ग्राहक आणि शेतकरी यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात. भाव कमी झाले तर ग्राहकांना फायदा होतो व शेतकर्‍यांना तोटा. भाव वाढले तर याच्या उलट होते. दोघेही एकाच वेळी खूष असणे अवघड आहे. >>> सहा दसर्‍याच्या दिवशी रेडिओ वरुन भाषण , दसरा हा खुप मोठा सण असतो महाराष्ट्रासाठी , धम्मचक्रपरिवर्तन दिवस असतो दलीत बांधवाचे, दसरा मेळावा असतो शिवसैनीकांचा ( आम्ही आजही बाळासाहेबांचे रिकार्डिंग ऐकतो दसर्‍याला ) आणि संचालन असतय, भाषण संदेश असतो सरसंघचालकांचा, त्या दिवशी तुम्ही टाळ्या घ्यायला गेलात आणि भागवतांची नाराजी ओढुन घेतल्याची शक्यता नाकारता येत नाही, उगा भागवतांनी निवडणुकीतुन अंग काढुन घेतल का रेडिओवरील भाषण ऐकण्याची कोणावरही सक्ती नव्हती. दूरदर्शन बघण्याची देखील सक्ती नव्हती. काँग्रेसवाल्यांनी आजतगायत धम्मचक्रपरिवर्तन कार्यक्रमाचे कधीही थेट प्रक्षेपण केले नाही. याचवर्षी कशी एकदम पवारांना त्याची आठवण झाली? भागवतांचे भाषण निव्वळ दूरदर्शनने नव्हे तर इतर अनेक वाहिन्यांनी दाखविले होते. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री व्हॅटिकनच्या चौकातील सोहळा देखील थेट प्रक्षेपित केला जातो. त्यामुळे भागवतांचे भाषण दाखविणे यात काहीही चुकीचे नाही. >>> सात ते वेगळा विदर्भ मागणार्‍या फडणविसांना पुढे का केल जातय, भारतातल्या कुठल्या ही राज्याचं अधिवेशन दोन ठिकाणी होतय हे एकलय का कधी , आमच्या महाराष्ट्रात होते , हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरात होतय खास त्यांच्यासाठी, मौनीबाबा दरवर्षी पॅकेज ( काय च्यामायला शब्द आहे, शेतकर्‍यांच्या आत्महत्यापण कार्पोरेटेड विषय करून ठेवलाय ) देऊनी देवुन थकला की , त्याचा किती वापर केलाय विदर्भातील मंत्र्यांनी , तुमचे ही आमदार/खासदार शामील आहे त्यात, गडकरी आणि फडणवीस , अर्थात फडणविसांनी ही, त्या आयबीएम लोकमत च्या वागळे शो मध्ये , आव्हाड आणी भाई जगतापांशी भांडणाशिवाय काय केले इतके दिवस, ( आव्हाडांनी आणि जगतापांनी ही तेच केलय म्हणा ) . आणि वेगळा विदर्भ दिल्यावर रेव्हेन्युअ जनरेट होण्याच कस काय, काय आहे विदर्भाकडे असे, सोन्याच्या खाणी सापडल्यात की काय ? वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जुनी आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसच्या विदर्भातील बहुतेक सर्व नेत्यांना वेगळे विदर्भ हवे आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या साळवे व वसंत साठ्यांनी त्यासाठी उपोषण देखील केले होते (उपोषण सुरू केल्यानंतर ३ तासातच त्यांना रूग्णालयात हलवावे लागले व उपोषणाची फजिती झाली). उर्वरीत महाराष्ट्रातील नेत्यांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे. तेलंगणाला सुद्धा आंध्रातील काही काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा व काहींचा विरोध होता. एखाद्या प्रश्नावर पक्षात दोन परस्परविरोधी भूमिका असणे यात काहीही वावगे नाही. >>> आठ ते जन - धन योजने द्वारे एक करोड खाते उघडलेत म्हणे , किती रक्कम जमा झाली, त्यात एका लाखापर्यंत कर्ज देणार आहात म्हणे , ते कुठल्या खात्यातुन देणार आहात, रघुराम राजन ऐकणार का तुमच याबाबत, ते चिदंबरम च्या जबळचे असुन , त्यांनी बँकाच पत धोरण बदलल नाही, नाकी नऊ आणले चिदंबरम च्या ! तो माणुस ऐकणारा नाही, इथे बॅ़कावर आधीच ती खाती मेन्टेन करण्याच खर्च पडलाय, वर अजुन कुठल्याही गॅरंटी शिवाय कर्ज देणार म्हणजे वसुलीचा प्रश्न च नाही, हे बॅंकाना भुर्दंड नाही का. हे म्हणजे घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे.. प्रत्येक सोम्यागोम्याला कर्ज मिळणार नाही. पत बघूनच कर्ज मिळेल. आधी ती योजना काही काळ चालू देत आणि मग त्याचा आढावा घेऊ. >>> ते काश्मीरला मदत केली ई.ई. मला सांगु नका, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या फंडाची कल्पना आणि त्याच सगळं नियमन आमच्या इथल्या मोठ्या साहेबानी आणलेली आहे..सो प्लिज त्यात छाती टाईट करण्यासारखं काहीही नाही , शिवाय ते फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च विकेंद्रिकरण कधी करणार आहात, तुम्ही म्हटले होते ना मुलाखतीत, एक बिल तर पास करायचय. बघा जमतय का ? मागच्या सरकारला जमलं नाही ते म्हणुन अन्नसुरक्षा बिल आणाव लागलं त्यांना , त्यासाठी लागणारा निधी आणायला देखील पैसै नव्हते सरकारकडे, आता तुम्ही गुंतवुणक आणताच आहात परदेशातुन तर करा जरा लवकर होईल हो, जरा थोडा अवधी द्या. लग्न झाल्यावर मूल व्हायला सुद्धा किमान ९ महिने लागतात. इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी ४ महिन्यात हव्या आहेत. >>> वेळीच सावध व्हावे , पल्बीक की जब पडती है ना तो बे-भाव की पडती है, देनेवाला देता है तो छप्पर-फाडके देता है, और लेता है तो चड्डी भी ले लेता है, समाजाला भुलवुन तुम्ही जास्त दिवस तरु शकणार नाही, मी घरात भांडण करुन अर्धे-अर्धे वाटणी केली आहे मत-दानाची , मला हक्क आहे हे जाणुन घेण्याचा ... तुम्ही कशाला भाजपची काळजी करता. ते समर्थ आहेत आपल्या पक्षाची काळजी करायला. >>> टीप : भक्तगणांना फाट्यावर मारले जाईल..धन्यवाद मारा.

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 20:52
कॉग्रेंसचीच भाषा असल्यामुळे फाट्यावर मारलेच आहे !! १५ ला उत्तर देतोच म्हणा मी !!

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 21:37
इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला :- Islamabad shocked as Indian Army launches 'massive' retaliation to border firing... and confident PM Modi promises 'everything will be all right soon' Pakistan shocked by massive Indian Army retaliation after govt's fire-at-will directive बाकी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझाची जाहिरात आणि व्हॉट्सअ‍ॅपवरचे विनोदी मेसेजेस सध्या पेव फुटलेल आहे,पण खरचं महाराष्ट्राची अवस्था भिकारी करुन ठेवली आहे ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते ! फार लांब कशाला जाऊ ? माझ्या कंपनीकडे जाणार्‍या हायवेची पावसाळ्या नंतर भयानक दुरावस्था झालेली आहे ! तसेही पावसाळ्या आधी ती चांगली कुठे होती म्हणा ! पण रोज ज्या रस्त्यावरुन प्रवास करतो त्याच रस्त्याचे काही दिवसांपूर्वी मोबाइल वरुन फोटो काढले ते इथे देतो... नावालाही डांबर उरलेले नाही ! याच रस्त्यावरुन मी रोज प्रवास करुन पाठ आणि कंबरडे मोडुन घेतो. आमचे फिरंगी क्लायंट येतात ते मनात काय विचार करत असतील ? धुळीचे चक्रीवादळ आले आहे काय इथे ? रस्ता नसलेल्या जागी आयटी कंपनी असु शकते ? की साप-सपेर्‍यांचा देशाची अजुन हीच अवस्था आहे ? This is highway ?  This is highway ? आता कळलं महाराष्ट्रातले उध्योग धंदे का बाहेर गेले /जातात ते ? जिथे हे लोक पाणी रस्ते आणि २४ तास वीज देउ शकत नाही तिथे ते महाराष्ट्राचे उज्वल भविष्य काय घंटा घडवणार ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 21:47
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो ;) इकडे राज ठाकरे आणि इतर पक्ष मोदींवर पाकिस्तान सिमेवर गोळीबार करत असताना प्रचार करत असल्याची राळ उठवण्याचा प्रयत्न करत होते, तर तिकडे मोंदींनी हिंदूस्थानी सैन्याल्या फ्री हॅन्ड देउन आले आणि त्याचा परिणाम खालील प्रमाणेच दिसला >>>> राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! ----------------------------------------------------------- " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !!

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:09
बाणा, तु आहेस म्हणुन, नायतर हे बी फाट्यावरच मारणार व्हुतो हेच मी सुद्धा म्हणतो... तसेही ना मी राज ठाकरे विरोधी आहे ना मोदी समर्थक. मी फक्त देशाचाच विचार करणार्‍या आपल्या सध्याच्या पंतप्रधांनांचा समर्थक आहे असे हवे तर समज ! जो कोणी योग्य काम करेल त्याचे मी समर्थनच करीन मग तो राज असोवा अगदी राहुल बाबा देखील ! पण फरक इतकाच आहे की आपले पंतप्रधान करुन दाखवत आहेत आणि बाकीचे त्यांच्यावर टिका करण्या पलिकडे अजुन काहीही करुन दाखवु शकले नाहीत. अगदी ताजे उदा :- From CCTV to sudden calls: PM Modi keeps MPs on a tight leash राज बोलल्यानंतर मोदींना ही ऐकावे लागत याच उत्तम उदाहरण याच्या पेक्षा काय देवु मी ! हॅहॅहॅ... फार मोठा भ्रम आहे तुझा ! ;) राज ठाकरेंना सिरीयसली घ्यायचे दिवस कधीच गेले ! ;) रोडच्या अवस्थेबद्दल ही राज च पहिल्यापासुन बोलतो आहे !! असो आपला प्रतिसाद " गिरे तो भी टांग उप्पर आहे " अडाणी मंत्री , येडे भक्त ! जाने दो , नये है !! राज ठाकरे पण नुसतेच बोलतात... आणि त्यांनाही आता कोणी सिरयसली घेत नाही ! ;) कार्यकर्त्यांना आपला पक्ष प्रमुख देवा वाटला तर त्यात नवल ते काय ? ;) " सीज फायर चालु असताना, सीमेवर चालणारे गोळीबार ही नवीन गोष्ट नाही. शत्रूंनी गोळीबार केला कि आता आम्ही काय करायचे असा प्रश्न सीमेवरील सैन्य सरकारला विचारत नसते. ते तिथल्या तिथे जशासतसे उत्तर देवून मोकळे होतात. सीमेवर आगळीक करायची असेल तरी सैन्य त्याची परवानगी मागत नाही ! त्यामुळे महाराष्ट्रात येवून निवडणूक प्रचार सभेत आम्ही चोख उत्तर देण्याचे आदेश दिलेत असे सांगणे म्हणजे मोदीच्या मंत्र्यांचा अडाणीपणा आहे. मग भक्त कसे मागे राहतील ? त्यांनी सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून बढाया मारणे केले सुरु ! अरे येड्यानो , सरकारी पातळीवर जो निर्णय घ्यायचा असतो तो बोलणी करण्याचा किंवा युद्ध पुकारण्याचा , गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचा नाही !! जाने दो ,नया है ..!!! चेपुवरुन साभार काय म्हणु " नया है वह " की " नो उल्लु बनाविंग " !! वरती हायलायइट केलेले वाक्य परत वाचावे ! ;) बाकी तू सिरीयसली घेउ नकोस बरं का ! आपले राजकारणी स्वतः लोणी ओरपुन जनतेला भिकेला लावतात म्हणुन आल आपल्या देशाची ही अवस्था झाली आहे ! कोणता झेंडा घेउ हाती अशी अवस्था कार्यकर्त्यांची राहते आणि इकडे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याच्या चर्चांना उत येतो. ;) जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 21:52
लिंक द्यायची राहिली ... http://timesofindia.indiatimes.com/india/Numbers-show-Maha-ahead-of-Gujarat/home/specials/assembly-elections-2014/maharashtra-news/Numbers-show-Maharashtra-ahead-of-Gujarat/articleshow/44524815.cms?utm_source=twitter.com&utm_medium=referral&utm_campaign=TOIIndiaNews

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:17
वरचे फोटो पाहुन आणि स्थानिक पातळीवर काम करुन सुद्धा तू आकड्यांच्या किमया सांगतोस याची गंमत वाटली ! ;) असो. बाकी... महाराष्ट्र अजुन अनेक गोष्टीत पहिला आहे हे तुला माहित नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:26
in compare !! हो का ? याच राज्यातल्या लोकांनी याच राज्यातल्या लोकांना गटाराचे पाणी पिताना आणि रेल्वेच्या टॉयलेटच्या फ्लश मधे बादल्या लावुन पिण्यासाठी पाणी भरताना पाहिले आहे ! हे कुठल्या कंपेरिझन मधे बसते ते सांग जरा ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

In reply to by मदनबाण

सुहास.. गुरुवार, 10/09/2014 - 22:32
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? गुजरात च्या अवस्थेच्या ही अश्या प्रकारच्या बातम्या येतातच की ...आहेत माझ्याकडे ( १५ वर्षे सरकार होते ) ! तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना ;)

In reply to by सुहास..

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:41
नंबरिंग मध्ये एखाद उदाहरण उचलले तर कसे चालेल ? एखादेच ? अरे महाराष्ट्रा शेतकर्‍यांच्या आत्महत्येत नंबर १ वर आहे ही काय अभिमानाची गोष्ट आहे का ? ही नंबरिंग का उचलु नये,तीच गोष्ट इतर आत्महत्येंची. ज्या राज्यात सर्व प्रकारचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्य करत आहेत तो जर खरच पुढे असेल तर असे घडुच कसे शकते ? तु एक रस्ता दाखवतोय , मी पन्नास चकाचक रस्ते दाखवु शकतो ! हॅहॅहॅ... जरुर दाखव. त्यासाठी किती वर्षा पासुन लोक टोल भरत होते,त्यात किती टोल आत्ता पर्यंत जमा झाला आणि राज ठाकरेंनाही टोल विरोधी आंदोलन करण्याची गरज का भासली ते सुद्धा सांग. :) असो बोलु नंतर कधीतरी ..नायतर आपल्या दोघांचा वीट यायचा मिपाकरांना अगदी हेच म्हणतो. ;) जाता जाता :- राज ठाकरेंना प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि ब्लु-प्रिंट प्रत्येक्षात उतरवण्यासाठी शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

मदनबाण गुरुवार, 10/09/2014 - 22:22
आम्ही मोदींना पण सिरियसली घेत नाही आता हॅहॅहॅ... हरकत नाही,निवडुकीच्या आधी सुद्धा असे म्हणणारे अनेक होतो सगळ्यांची बरोबर पाचर मारली एकट्या मोदींनी ! ;) त्यांनी एकंदर किती सभा घेतल्या याचा आकडा {लोकसभेच्या} तो जरा शोधुन बघ हो... ;) हो आणि ५ वर्ष काय पुढची ५० वर्ष मोदी असले तरी चालेल आम्हाला ! रोबोट पेक्षा काम करणारा पंतप्रधान नक्कीच आवडेल मला. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Google on its way to surpass $1billion in revenue from India in FY15

पैसा गुरुवार, 10/09/2014 - 22:33
चावडी नेहमीप्रमाणेच फस्कलास आणि खुसखुशीत! बाकी एवढ्या खुसखुशीत धाग्याचं काश्मिर करणार्‍या प्रतिसादांचं काय करायचां सोकाजीनाना? बोला, जनता उत्तर मागते आहे!

In reply to by पैसा

नाखु Fri, 10/10/2014 - 08:35
कारण हे वाद्-प्रतिवाद अतिशय निकोपपूर्ण वाटत आहेत. बाणरावांचा समारोपच पुरेसा आहे. जाता जाता :- परत एकदा, मी राज ठाकरे समर्थक या पूर्वी होतो आणि आता नाही, त्यांचे बरेचसे मुद्दे अगदी योग्य आहेत पण क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. लोक आता भावनिक राजकारणाच्या पुढे जाउ लागले आहेत्,आणि सर्वांनाच आज विकासाची इच्छा, गरज आणि महत्व देखील कळले आहे असे म्हंटल्यास ते वावगे ठरु नये ! त्यांना सत्ता मिळाली आणि त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भले केले तर मला आनंदच होइल.

प्यारे१ Fri, 10/10/2014 - 15:50
उद्धव राजकारणी नसूनही इतरांच्या नुसत्या तोंडपाटीलकीवर राजकारणाचा आव पाहता बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय बरोबर घेतला होता असं म्हणावंसं वाटत आहे.

अर्धवटराव Sat, 10/11/2014 - 06:10
मोदिंनी बारामतीत सभा का घेतली असावी? काकांनी विनंती केली म्हणुन? मोदिंना आप्ली प्रतिष्ठा एव्हढी जड झाली नसावी.

In reply to by अर्धवटराव

सोत्रि Sat, 10/11/2014 - 23:14
पडद्यामागचे राजकारण लवकरच कळेल! पवारंाना संपलेअशसे मजण ारे भलेभले पोहोचले! - (पवारांच्या मँनिप्युलेशचा पंखा) सोकाजी
लेखनविषय:
chawadee “काय शिंचा जमाना आलाय? कोणाला काही बोलायचे तारतम्यच उरले नाही!”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत. “काय झाले चिंतोपंत? कोणी उचकवलंय तुम्हाला आज?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात. “अहो, उद्धवाबद्दल असणार, अजून काय?”, बारामतीकर खोचकपणे. “हो ना, अहो काय बोलायचं ह्याला काही सुमार, चक्क अफजल खान?”, चिंतोपंत हताशपणे. “अरे शिंच्यांनो, मग युती मोडल्यानीतच कशाला?