आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना
चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.
एक सूचना
- SAT essay
- Book report
बाकी जाणकार लोक उपयुक्त माहिती देतातच.In reply to एक सूचना by श्रीरंग_जोशी
दुव्यांसाठी धन्यवाद. मला
श्रीरंग जोशींनी दिलेल्या
In reply to श्रीरंग जोशींनी दिलेल्या by कंजूस
+१ सहमत