http://www.misalpav.com/node/28987
--------------------------
भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे.
भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे...
पयला...?
धागाकर्तीशी सहमत.
In reply to धागाकर्तीशी सहमत. by जेपी
जेपीराव
In reply to जेपीराव by माम्लेदारचा पन्खा
तुमचं सरकार
In reply to तुमचं सरकार by संजय क्षीरसागर
सरकार बिनाडोक्याचं पण चालतं...
In reply to सरकार बिनाडोक्याचं पण चालतं... by माम्लेदारचा पन्खा
हे पायाकडून डोक्याकडे म्हणजे
In reply to हे पायाकडून डोक्याकडे म्हणजे by संजय क्षीरसागर
व्हय...
@ मनरंग - तुम्ही नका ना फिरु
In reply to @ मनरंग - तुम्ही नका ना फिरु by प्रसाद१९७१
मी कशाला अडवू कुणाला अनवाणी
आयुर्हीत दिसले नाहीत बरेच
In reply to आयुर्हीत दिसले नाहीत बरेच by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन
"नवस" हे सोडुन
In reply to "नवस" हे सोडुन by काउबॉय
ते काम माहितगारांकडे सोपवलेलं आहे
शास्त्रिय कारणे