मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनवाणी .........

_मनश्री_ ·

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जेपी Wed, 10/01/2014 - 17:27
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन दिसापुर्वी. काही कॉपीपेस्ट मटेरीयल मिळत नसेल मनुन शांत असतील.

काउबॉय Wed, 10/01/2014 - 17:44
आणखी काही कारण नसावे.... बाकी काही वैज्ञानिक कारणे असतील नसतील तर अवश्य प्रकाश टाकावा...

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 09:33
अनवानी चालल्याने आपल्या तळपायात असलेली नर्व्हसेंटर्स दाबली जावून कार्यान्वित होतात व शरीरातील विभिन्न अवयव स्वच्छ, दुरुस्त व अधिक कार्यशाली बनतात. याचा परिणाम रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर होवून स्वास्थवर्धन होते व दीर्घायुष्य मिळते. तळ पायावरील एक्यूप्रेशर पॉइंट्स पण ज्याला मधुमेह आहे (किंवा ज्याच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे) किंवा हेमोफिलीया असलेल्या माणसांनी अनवानी फिरू नये. अनवानी फिरण्यासाठी सोसायटीतिल किंवा सार्वजनिक बागेतील लॉनवर, जॉगिंग ट्रॅकवर पहाटे/सकाळी फिरण्याने अगणित फायदा तर होतोच पण अशी हि जागा स्वच्छ ठेवता आल्याने पायाला जखमा होत नाहित. इतरत्र रस्त्यावर अनवानी फिरणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरेल. ज्या लोकांना फिरणेच शक्य नाही त्यांनी बसल्याजागेवरुन आपले तळपाय काशाच्या(ब्राँझ धातुच्या)वाटिने झोपायच्या आधी चांगले रगडुन घ्यावेत. त्यानेपण अनवानी चालल्याचे सर्व फायदे मिळतात. काही उदाहरण: १) एक विश्वप्रसिद्ध (व तेव्हढेच कुप्रसिद्धहि) चित्रकार मकबुल फिदा हुसेन वयाच्या ४४ वर्षापासुन मरेपर्यंत (वयाच्या ९५ वर्षापर्यंत) अनवानीच फिरत असत. २) सम्राट अकबर आपल्याला मुल व्हावे म्हणुन अजमेर शरिफ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती साहेबांच्या दर्ग्यापर्यंत अनवानी चालत आला असल्याची इतिहासात नोंद आहे ३) वॄंदावनातील जमीन ही अनवानी फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तेथे बरीच भाविक अनवानी फिरतात व पूण्य पदरात पाडुन घेतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जेपी Wed, 10/01/2014 - 17:27
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन दिसापुर्वी. काही कॉपीपेस्ट मटेरीयल मिळत नसेल मनुन शांत असतील.

काउबॉय Wed, 10/01/2014 - 17:44
आणखी काही कारण नसावे.... बाकी काही वैज्ञानिक कारणे असतील नसतील तर अवश्य प्रकाश टाकावा...

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 09:33
अनवानी चालल्याने आपल्या तळपायात असलेली नर्व्हसेंटर्स दाबली जावून कार्यान्वित होतात व शरीरातील विभिन्न अवयव स्वच्छ, दुरुस्त व अधिक कार्यशाली बनतात. याचा परिणाम रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर होवून स्वास्थवर्धन होते व दीर्घायुष्य मिळते. तळ पायावरील एक्यूप्रेशर पॉइंट्स पण ज्याला मधुमेह आहे (किंवा ज्याच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे) किंवा हेमोफिलीया असलेल्या माणसांनी अनवानी फिरू नये. अनवानी फिरण्यासाठी सोसायटीतिल किंवा सार्वजनिक बागेतील लॉनवर, जॉगिंग ट्रॅकवर पहाटे/सकाळी फिरण्याने अगणित फायदा तर होतोच पण अशी हि जागा स्वच्छ ठेवता आल्याने पायाला जखमा होत नाहित. इतरत्र रस्त्यावर अनवानी फिरणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरेल. ज्या लोकांना फिरणेच शक्य नाही त्यांनी बसल्याजागेवरुन आपले तळपाय काशाच्या(ब्राँझ धातुच्या)वाटिने झोपायच्या आधी चांगले रगडुन घ्यावेत. त्यानेपण अनवानी चालल्याचे सर्व फायदे मिळतात. काही उदाहरण: १) एक विश्वप्रसिद्ध (व तेव्हढेच कुप्रसिद्धहि) चित्रकार मकबुल फिदा हुसेन वयाच्या ४४ वर्षापासुन मरेपर्यंत (वयाच्या ९५ वर्षापर्यंत) अनवानीच फिरत असत. २) सम्राट अकबर आपल्याला मुल व्हावे म्हणुन अजमेर शरिफ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती साहेबांच्या दर्ग्यापर्यंत अनवानी चालत आला असल्याची इतिहासात नोंद आहे ३) वॄंदावनातील जमीन ही अनवानी फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तेथे बरीच भाविक अनवानी फिरतात व पूण्य पदरात पाडुन घेतात.
नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी . तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव आताच्या काळात रस्ते इतके अस्वच्छ असतात कि अनवाणी चालण्

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

माम्लेदारचा पन्खा ·

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 12:40
सत्याकडे न पाहण्याचा वसा घेतलेल्या सुमारांनो, उजाडुच नये म्हणुन झाकुन ठेवलेल्या कोंबड्यांनो, कायम अंधार रहावा म्हणुन प्रयत्नशील उच्चपदवी धारकांनो, आमच्या वेळेला असे नव्हते म्हणून सतत बोटे मोडणाऱ्यांनो, अभिजात ज्ञानाकडे विदेशांत मान्य नाही म्हणून पाठ फिरवणाऱ्यांनो, सर्व आजार फक्त आमचीच पॅथि बरे करु शकते असे म्हणणाऱ्या चिकित्सातज्ञांनो, शिकवलं गेले नाही म्हणून जनमानसात असलेल्या ज्ञानाची खिल्ली उडवणाऱ्यांनो, सतत नाहि रे! म्हणून पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणाऱ्यांनो, तोंडात लाळ येवून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्यांनो, गुन्हे लपवण्यासाठी मंत्रालयाला लाक्षागृह बनवणाऱ्यांनो, पाणी नाही म्हणून काय धरणात मुतू? विचाराणाऱ्यांनो, गायीसाठीचा चारा न पचवता आल्यानं तुरुंगात जाणाऱ्यांनो, केवळ सत्तेसाठी नँनो प्रकल्प राज्याबाहेर घालवणाऱ्यांनो, देशाच्या प्रगतीच्या सतत आडवे जावून बेरोजगार झालेल्या विदेशी मांजरिंनो, सतत केवळ एका जातीला लक्ष्य करून गाडगीळ अहवाल गुंडाळणाऱ्यांनो, आत्महत्या रोखता आल्या नाहीत म्हणून अजून २६ लवासा करायला निघालेल्यांनो, काळीआई बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेल्या शेतकऱ्यांनो, देशासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगून जगाला दिशा दाखविणाऱ्यांनो, "वसुधैव कुटुंबकम" हिच खरी संस्कृती आहे हे पटवून देणाऱ्यांनो,

शिद Sat, 10/04/2014 - 23:57
+१, +१००, +१००० असं लिहीण्यार्‍यांनो, असेच म्हणतो असं बोलण्यार्‍यांनो... -वरील दोन्ही कॅटेगरीत असलेला.

आयुर्हित गुरुवार, 10/02/2014 - 12:40
सत्याकडे न पाहण्याचा वसा घेतलेल्या सुमारांनो, उजाडुच नये म्हणुन झाकुन ठेवलेल्या कोंबड्यांनो, कायम अंधार रहावा म्हणुन प्रयत्नशील उच्चपदवी धारकांनो, आमच्या वेळेला असे नव्हते म्हणून सतत बोटे मोडणाऱ्यांनो, अभिजात ज्ञानाकडे विदेशांत मान्य नाही म्हणून पाठ फिरवणाऱ्यांनो, सर्व आजार फक्त आमचीच पॅथि बरे करु शकते असे म्हणणाऱ्या चिकित्सातज्ञांनो, शिकवलं गेले नाही म्हणून जनमानसात असलेल्या ज्ञानाची खिल्ली उडवणाऱ्यांनो, सतत नाहि रे! म्हणून पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणाऱ्यांनो, तोंडात लाळ येवून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्यांनो, गुन्हे लपवण्यासाठी मंत्रालयाला लाक्षागृह बनवणाऱ्यांनो, पाणी नाही म्हणून काय धरणात मुतू? विचाराणाऱ्यांनो, गायीसाठीचा चारा न पचवता आल्यानं तुरुंगात जाणाऱ्यांनो, केवळ सत्तेसाठी नँनो प्रकल्प राज्याबाहेर घालवणाऱ्यांनो, देशाच्या प्रगतीच्या सतत आडवे जावून बेरोजगार झालेल्या विदेशी मांजरिंनो, सतत केवळ एका जातीला लक्ष्य करून गाडगीळ अहवाल गुंडाळणाऱ्यांनो, आत्महत्या रोखता आल्या नाहीत म्हणून अजून २६ लवासा करायला निघालेल्यांनो, काळीआई बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेल्या शेतकऱ्यांनो, देशासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगून जगाला दिशा दाखविणाऱ्यांनो, "वसुधैव कुटुंबकम" हिच खरी संस्कृती आहे हे पटवून देणाऱ्यांनो,

शिद Sat, 10/04/2014 - 23:57
+१, +१००, +१००० असं लिहीण्यार्‍यांनो, असेच म्हणतो असं बोलण्यार्‍यांनो... -वरील दोन्ही कॅटेगरीत असलेला.
लेखनविषय:
काव्यरस
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….

अभिनव विचार संग्रह - (१)

निमिष सोनार ·

In reply to by खेडूत

आदूबाळ Wed, 10/01/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया Wed, 10/01/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० Wed, 10/01/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर Wed, 10/01/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या Wed, 10/01/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया Wed, 10/01/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर Wed, 10/01/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे Wed, 10/01/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर Wed, 10/01/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

नावातकायआहे Wed, 10/01/2014 - 17:16
Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

तुषार काळभोर गुरुवार, 10/02/2014 - 11:44
भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी गुरुवार, 10/02/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:06
मागणी प्रमाणे ढील दिली आहे .... खेचा रे खेचा .. खच्चून खेचा !

In reply to by धन्या

अन्या दातार गुरुवार, 10/02/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)

In reply to by खेडूत

आदूबाळ Wed, 10/01/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया Wed, 10/01/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० Wed, 10/01/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर Wed, 10/01/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या Wed, 10/01/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया Wed, 10/01/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर Wed, 10/01/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे Wed, 10/01/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर Wed, 10/01/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

नावातकायआहे Wed, 10/01/2014 - 17:16
Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

तुषार काळभोर गुरुवार, 10/02/2014 - 11:44
भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी गुरुवार, 10/02/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

विटेकर गुरुवार, 10/02/2014 - 12:06
मागणी प्रमाणे ढील दिली आहे .... खेचा रे खेचा .. खच्चून खेचा !

In reply to by धन्या

अन्या दातार गुरुवार, 10/02/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
लेखनप्रकार
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

भय इथले संपत नाही (दोन)

संजय क्षीरसागर ·

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:31
प्रयत्न चांगलाय.. पण मला तितकासा भावला नाही... एकच सजेशन... पटलं तर बघा... थोडं अजुन तटस्थपणे रसग्रहण करता आलं तर जास्त छान वाटेल.. "काय लिहीलयं.. शब्दांचा कल्लोळ केलाय.." वगैरे विशेषणं प्रवाहीपणात मध्येच कचकन येताएत.. अर्थ कमी.. उलगडणं कमी आणि तुमच्या "वाह..क्या बात है!"ची दादच जास्त येतेय असं वाटलं.. अर्थात तुमची ती मनापासुन गेलेली दाद असेल.. पण लिहीताना ती इतक्यावेळा आली नसती तर अजुन जास्त उलगडुन दाखवता आलं असतं.. म्हणुन तुम्ही लावलेला अर्थ जरा वरवरचा वाटला... अर्थात हे माझं मत झालं..

In reply to by पिलीयन रायडर

पहिल्या दोन ओळीतच ते गाणं ऐकणार्‍याला वेड लावतं, तटस्थता कशी साधणार? लिहितांना फक्त एकच गोष्ट समोर असते `कविता'! आणि तिचा महौल असा काही असतो की अवर्तना-आवर्तनाला मनातून नकळत दाद दिली जाते. दाद अशी काही कुणी ठरवून देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:50
मान्य... पण मला ह्यात अजुन जास्त उलगडुन दाखवणं अपेक्षित होतं.. आवडलं असतं... दाद मनापासुन असेल हे मी आधीच मान्य केलंय.. पण फक्त ती वाचताना रसभंग होइल इतल्या वेळा जाऊ नये.. (म्हणजे मैफिलीत शेजारचा मानूस प्रत्येक ओळीला "क्या बात है!" म्हणुन ओरडत असेल तर जसा वैताग येतो तसंच काहीसं..) असो.. हे माझं मत आहे.. आपापल्या जागी आपण दोघेही बरोबर असु शकतो...

In reply to by पिलीयन रायडर

मैफिलीतला शेजारचा मनःपूर्वक दाद देत असेल तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटत आलंय कारण माझ्या अलिप्ततेपेक्षा त्याची तल्लीनता मोलाची असते. मग मी ही काठ सोडून प्रवाहात उतरतो, त्याची तल्लीनता साधायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं, खरंच की, क्या बात है!

एस Wed, 10/01/2014 - 12:32
समीक्षेऐवजी रसास्वादाच्या अंगाने लिहिल्याने वाचनीय झाले आहे.

सह्यमित्र Wed, 10/01/2014 - 17:03
पं . हृदयनाथ आणि ग्रेस ह्यांची फार दृढ मैत्री होति. हृदयनाथांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमात ते नेहमी ग्रेस, शांताबाई, सुरेश भट ह्या त्यांच्या मैत्रांचा उल्लेख करत असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना भावलेला अर्थ सांगितला होता. तो काहीसा असा होता: एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो. अर्थात हे सहज आठवले म्हणून लिहिले. बाकी कवितेचे आपण केलेले रसग्रहण हे उत्तमच आहे. आणि आपण म्हंटल्या प्रमाणे ग्रेस सारखे कवी हे कवितेतून व्यक्त होत असताना एकदम थेट व्यक्त न होता ते रसिकांवर सोडून देतात. तुम्हाला काय अर्थ उलगडतो ते पहा आणि त्या प्रमाणे अनुभूती घ्या असे काहीसे हे आहे.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो.》》》 हे फार पूर्वी वाचले होते. पण नक्की संदर्भ आठवत नव्हता.

In reply to by सह्यमित्र

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 17:41
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.
आहा!!! हा ही अर्थ छान आहे!!

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो
कमालीचा अँगल आहे! कविता दिवसाच्या (आणि रात्रीच्या) वेगवेगळ्या वेळी वाचली तेव्हा कुठे तरी, मला देखिल तसं जाणवलं, म्हणून वर एका ठिकाणी लिहिलंय :
हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबची उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे.
पण अनेक कडवी प्रतिभेसारख्या निर्वैयक्तिक पैलूपलिकडे जातात आणि त्यात व्यक्तिगत अनुभवांची सरमिसळ आहे.

रेवती Wed, 10/01/2014 - 18:39
`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '! ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती. सहमत. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. वाह! हा अर्थ असू शकतो हे वाचल्यावर जाणवतेय.

अर्धवटराव Wed, 10/01/2014 - 19:16
हि दु:खाची कविता आहे, पण हे दु:ख सामान्य रडतरावाचे रोजच्या जगण्यातले नाहि तर झाडाच्या मुळांचे प्राक्तन त्यात वर्णीले आहे. इथे दु:ख मुक्तीची आस नाहि, जर-तर ची अपेक्षा नाहि. प्रणयाचे सुखद आलिंगन तर अजीबात नाहि. असो.

मित्रहो Wed, 10/01/2014 - 19:56
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे
सह्यमित्र आपला ऋणी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तूच शिकवलेली गीते मी गात आहे. तू सोडून जाशील हे भय मात्र संपत नाही.

vikramaditya Wed, 10/01/2014 - 21:43
सह्यमित्र ह्यांनी दिलेला संदर्भ मनाला पटकन भावतो कारण ज्याने यशाची उत्तुंग शिखरे पाहिली आणि ज्या प्रतिभेच्या जोरावर हे साध्य झाले, ती प्रतिभाच हळु हळु दूर जात असेल तर ही खरोखरच भयावह परिस्थिती असेल. तुम्हाला भावलेला अर्थ तुमच्या संवेदनांप्रमाणे आपल्या जागी योग्य असेल. शेवटी काय, कलेच्या प्रांतात, मॅथेमॅटीकल इक्वेशन सारखे LHS = RHS सिद्ध करणे आवश्यक नाही हे एकदा मान्य केले की कसला वाद आणि प्रतिवाद?

In reply to by vikramaditya

येस! त्यामुळे पूर्वभूमिका मांडतांना मी म्हटलं होतं :
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
शिवाय, हा अँगल : "एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे." कमालीचा आहे हे पूर्वीच मान्य असल्याचं नमूद केलंय. पण प्रतिसादकानं म्हटलंय : `अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना (म्हणजे हृदयनाथांना) भावलेला अर्थ सांगितला होता'. तस्मात, `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' हा दैहिक संदर्भ प्रतिभेशी कोणत्याही अंगानं सुसंगत नाही. तद्वत, `तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला' हा सुद्धा व्यक्तीसापेक्ष संदर्भ म्हणूनच भावतो. त्यामुळे सगळी कविता केवळ `प्रतिभेच्या लयाचं भय आहे' हे मला तरी मंजूर नाही.

मारवा गुरुवार, 10/02/2014 - 22:23
संजय जी अद्वितीय कवितेचा अप्रतिम आस्वाद अतिशय आवडला ! पण दुर्देवाने वेगळीच विचारमालिका जी कदाचित या धाग्याचा दुर दुर देखील विषय नाही अशी डोक्यात सुरु झाली ती थोडी अशी की ग्रेस हे महार होते क्षुद्र वर्णात जन्माला आले होते. या वर्णाला यात जन्माला आलेल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पुर्णपणे नाकारण्यात आला होता. वाचन लेखन अगदी पुर्णपणे वर्ज्य, मग अनेक वर्षांनी अनेकंच्या अथक प्रयत्नांनी थोडीफार सामाजिक क्रांति झाली या सर्वांना शेकडो वर्षांपासुन नाकारलेला शिक्षणाचा अधिकार मिळाला. म्हणुन ते शिकु शकले वाचु शकले त्यातील एक माणिक गोडघाटे आता त्यांनी जी काय सुंदर मराठी कविता लिहीली तिला तोड काय जोड देखील नाही. अनेक अप्रतिम शब्द कविता देउन या भाषेला त्यांनी श्रीमंत केले हे सर्व आपल्याला माहीतच आहे प्रश्न असा आहे की नाकारलेल्यांना संधी मिळताच इतक काही उगवुन आलं मात्र असे कीती ग्रेस असतील जे व्यक्त च होउ शकले नसतील त्यांची प्रतिभा असुनही तिला फुलण्याची संधीच मिळाली नाही म्हणुन कीती प्रतिभा अशीच वाया गेली असेल म्हणजे सब कहॉ कुछ लाला ओ गुल मे नुमायॉ हो गइ खाक मे क्या सुरते होगी के जो पिनहॉ हो गइ असे गालिब म्हणतो तसे आणि त्याने कीतीतरी कवितेच्या वह्या कोरया राहुन गेल्या असतील

In reply to by मारवा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/02/2014 - 23:29
मला ग्रेसच्या संवेनाशिलता आणि सौंदर्यदृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ग्रेसनं भारावून टाकलं आहे. ते कोण होते याचा विचारही कधी केला नाही. आणि ते समजल्यावर देखिल त्यांच्याबद्दल लगाव तसाच राहिला. त्यानंतर खरं तर असं वाटलं की इतक्या दुर्धर परिस्थितीत जर एखादी व्यक्ती अश्या रचना करु शकत असेल तर तिची प्रतिभा काय कमालीची असेल. व्यक्तीची ओळख त्याची निर्मिती आहे, जन्मप्राप्त परिस्थिती नाही. ग्रेससारखी लयीवर हुकूमत आणि नादपूर्ण शब्दांची नितांत सुंदर रुपकं माझ्यातर केवळ आवाक्याबाहेर आहेत. किमान त्यांच्या साहित्याप्रती कृतज्ञ राहून त्याचा आनंद घ्यावा इतकं तरी आपलं भाग्य आहे हे काय कमी आहे?

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 22:51
हे रसग्रहण वाचून प्रथमच ही कविता कळू लागली आहे असे वाटते. सर्वप्रथम ही कविता सह्याद्रीवरील महाश्वेता या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ऐकली होती. ही मालिका फारशी पाहिली नसली तरी ती अत्यंत रटाळ होती. मालिकेच्या कथासुत्राचा प्रभाव माझ्या या कवितेबाबतच्या समजुतीवर पडला असावा. अवांतर - हे रसग्रहण वाचल्यावर मला कविता हा विषय गणितासारखा वाटू लागला आहे. एक तर चांगले शिक्षक मिळायला हवेत किंवा आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड सोडून प्रयत्न करत राहिल्यास प्रथमदर्शनी अवघड वाटणारे गणित सोडवणे जमू शकते. तसेच काहीसे कवितांचेही आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/02/2014 - 23:56
काही सदस्यांना दोन ओळीत कवितेचा सारांश गवसलायं त्यांच अभिनंदन! इतकी तरलता असेल तर रसग्रहणाची सुद्धा गरज नाही, सरळ प्रतिभाच व्यक्त होईल (तशीही ती झालीच आहे म्हणा!). ज्यांना `भय' म्हणजे केवळ `प्रतिभा सोडून जातेयं याची भीती' इतकाच अर्थ वाटतो त्यांच्यासाठी या कवितेतली (गाण्यात न घेतलेली) तीन कडवी उधृत करतो. त्यांचा प्रतिभेच्या लयाशी सुतराम संबंध नाही आणि अर्थाचं म्हणाल तर तो ग्रेसचा इतका व्यक्तिगत अनुभव असावा, की त्याच्या जीवनाचा आणखी खोलवर मागोवा घेतल्याशिवाय मला देखिल तो गवसत नाही. तस्मात, अर्थ न कळता लिहीण्याचा अप्रामाणिकपणा होणे नाही, पण सगळ्या ओळी आहेत मात्र एकसोएक ! देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब | संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने | ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

मारवा Fri, 10/03/2014 - 13:24
प्रतिभा सोडुन जातेय इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही आणि समजा असेल तर वरील ओळींची कुठेही लिंक लागत नाही. हा अर्थ एक शक्यता असु शकते. पण संजय जी त्याने ही काही फरक पडत नाही हॅरॉल्ड ब्लुम रील्के या कवि वरील समीक्षा निबंधात म्हणतो तसे एकदा कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो.व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते. ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही. आपल्या कडे बालकविंची औदुंबर या कवितेवर केलेल्या निरनिराळ्या सुंदर समीक्षा बघितल्यावर तर याची खात्री च पटते.

In reply to by मारवा

कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो. व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते.
आणि हा अनुभव :
ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.
कुणी जाल का सांगाल का च्या रसग्रहणातून पुरेपूर आलेला आहे!

मारवा Fri, 10/03/2014 - 13:30
लावलेला अर्थ या संबंधात बघण्यासारखा आहे. कीती भिन्न द्रुष्टीने दोन्ही दिग्गज या कवितेकडे बघतात हे बघुन आश्चर्य वाटते. दोन्ही अतिशय ग्रेट अर्थ लावतात. आणि मग आणखी एक उत्सुकता लागुन राहते की खुद्द बालकविंना काय अर्थ अभिप्रेत असावा तो अस म्हणु की थर्ड डायमेन्शन ऑफ लुकींग अ‍ॅट वन ब्युटीफुल क्रीएशन

In reply to by मारवा

तुमच्याकडे ग्रेस आणि रेग्यांचे त्याविषयी लेख आहेत का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल या दोन ओळींचा अर्थ अचानक उलगडला!
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |
वेळ मिळाला की इथे लिहितो.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/09/2016 - 17:38
आज काही कारणांमुळे ह्या गीताची आठवण झाली ... विषेष करुन ह्या कडव्याची . तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला गुगल केले तर हा लेख सापडला :) खुपच सुरेख रसग्रहण सर !!
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
अगदी अगदी हेच म्हणु इच्छितो :)

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:31
प्रयत्न चांगलाय.. पण मला तितकासा भावला नाही... एकच सजेशन... पटलं तर बघा... थोडं अजुन तटस्थपणे रसग्रहण करता आलं तर जास्त छान वाटेल.. "काय लिहीलयं.. शब्दांचा कल्लोळ केलाय.." वगैरे विशेषणं प्रवाहीपणात मध्येच कचकन येताएत.. अर्थ कमी.. उलगडणं कमी आणि तुमच्या "वाह..क्या बात है!"ची दादच जास्त येतेय असं वाटलं.. अर्थात तुमची ती मनापासुन गेलेली दाद असेल.. पण लिहीताना ती इतक्यावेळा आली नसती तर अजुन जास्त उलगडुन दाखवता आलं असतं.. म्हणुन तुम्ही लावलेला अर्थ जरा वरवरचा वाटला... अर्थात हे माझं मत झालं..

In reply to by पिलीयन रायडर

पहिल्या दोन ओळीतच ते गाणं ऐकणार्‍याला वेड लावतं, तटस्थता कशी साधणार? लिहितांना फक्त एकच गोष्ट समोर असते `कविता'! आणि तिचा महौल असा काही असतो की अवर्तना-आवर्तनाला मनातून नकळत दाद दिली जाते. दाद अशी काही कुणी ठरवून देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:50
मान्य... पण मला ह्यात अजुन जास्त उलगडुन दाखवणं अपेक्षित होतं.. आवडलं असतं... दाद मनापासुन असेल हे मी आधीच मान्य केलंय.. पण फक्त ती वाचताना रसभंग होइल इतल्या वेळा जाऊ नये.. (म्हणजे मैफिलीत शेजारचा मानूस प्रत्येक ओळीला "क्या बात है!" म्हणुन ओरडत असेल तर जसा वैताग येतो तसंच काहीसं..) असो.. हे माझं मत आहे.. आपापल्या जागी आपण दोघेही बरोबर असु शकतो...

In reply to by पिलीयन रायडर

मैफिलीतला शेजारचा मनःपूर्वक दाद देत असेल तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटत आलंय कारण माझ्या अलिप्ततेपेक्षा त्याची तल्लीनता मोलाची असते. मग मी ही काठ सोडून प्रवाहात उतरतो, त्याची तल्लीनता साधायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं, खरंच की, क्या बात है!

एस Wed, 10/01/2014 - 12:32
समीक्षेऐवजी रसास्वादाच्या अंगाने लिहिल्याने वाचनीय झाले आहे.

सह्यमित्र Wed, 10/01/2014 - 17:03
पं . हृदयनाथ आणि ग्रेस ह्यांची फार दृढ मैत्री होति. हृदयनाथांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमात ते नेहमी ग्रेस, शांताबाई, सुरेश भट ह्या त्यांच्या मैत्रांचा उल्लेख करत असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना भावलेला अर्थ सांगितला होता. तो काहीसा असा होता: एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो. अर्थात हे सहज आठवले म्हणून लिहिले. बाकी कवितेचे आपण केलेले रसग्रहण हे उत्तमच आहे. आणि आपण म्हंटल्या प्रमाणे ग्रेस सारखे कवी हे कवितेतून व्यक्त होत असताना एकदम थेट व्यक्त न होता ते रसिकांवर सोडून देतात. तुम्हाला काय अर्थ उलगडतो ते पहा आणि त्या प्रमाणे अनुभूती घ्या असे काहीसे हे आहे.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो.》》》 हे फार पूर्वी वाचले होते. पण नक्की संदर्भ आठवत नव्हता.

In reply to by सह्यमित्र

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 17:41
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.
आहा!!! हा ही अर्थ छान आहे!!

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो
कमालीचा अँगल आहे! कविता दिवसाच्या (आणि रात्रीच्या) वेगवेगळ्या वेळी वाचली तेव्हा कुठे तरी, मला देखिल तसं जाणवलं, म्हणून वर एका ठिकाणी लिहिलंय :
हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबची उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे.
पण अनेक कडवी प्रतिभेसारख्या निर्वैयक्तिक पैलूपलिकडे जातात आणि त्यात व्यक्तिगत अनुभवांची सरमिसळ आहे.

रेवती Wed, 10/01/2014 - 18:39
`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '! ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती. सहमत. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. वाह! हा अर्थ असू शकतो हे वाचल्यावर जाणवतेय.

अर्धवटराव Wed, 10/01/2014 - 19:16
हि दु:खाची कविता आहे, पण हे दु:ख सामान्य रडतरावाचे रोजच्या जगण्यातले नाहि तर झाडाच्या मुळांचे प्राक्तन त्यात वर्णीले आहे. इथे दु:ख मुक्तीची आस नाहि, जर-तर ची अपेक्षा नाहि. प्रणयाचे सुखद आलिंगन तर अजीबात नाहि. असो.

मित्रहो Wed, 10/01/2014 - 19:56
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे
सह्यमित्र आपला ऋणी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तूच शिकवलेली गीते मी गात आहे. तू सोडून जाशील हे भय मात्र संपत नाही.

vikramaditya Wed, 10/01/2014 - 21:43
सह्यमित्र ह्यांनी दिलेला संदर्भ मनाला पटकन भावतो कारण ज्याने यशाची उत्तुंग शिखरे पाहिली आणि ज्या प्रतिभेच्या जोरावर हे साध्य झाले, ती प्रतिभाच हळु हळु दूर जात असेल तर ही खरोखरच भयावह परिस्थिती असेल. तुम्हाला भावलेला अर्थ तुमच्या संवेदनांप्रमाणे आपल्या जागी योग्य असेल. शेवटी काय, कलेच्या प्रांतात, मॅथेमॅटीकल इक्वेशन सारखे LHS = RHS सिद्ध करणे आवश्यक नाही हे एकदा मान्य केले की कसला वाद आणि प्रतिवाद?

In reply to by vikramaditya

येस! त्यामुळे पूर्वभूमिका मांडतांना मी म्हटलं होतं :
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
शिवाय, हा अँगल : "एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे." कमालीचा आहे हे पूर्वीच मान्य असल्याचं नमूद केलंय. पण प्रतिसादकानं म्हटलंय : `अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना (म्हणजे हृदयनाथांना) भावलेला अर्थ सांगितला होता'. तस्मात, `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' हा दैहिक संदर्भ प्रतिभेशी कोणत्याही अंगानं सुसंगत नाही. तद्वत, `तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला' हा सुद्धा व्यक्तीसापेक्ष संदर्भ म्हणूनच भावतो. त्यामुळे सगळी कविता केवळ `प्रतिभेच्या लयाचं भय आहे' हे मला तरी मंजूर नाही.

मारवा गुरुवार, 10/02/2014 - 22:23
संजय जी अद्वितीय कवितेचा अप्रतिम आस्वाद अतिशय आवडला ! पण दुर्देवाने वेगळीच विचारमालिका जी कदाचित या धाग्याचा दुर दुर देखील विषय नाही अशी डोक्यात सुरु झाली ती थोडी अशी की ग्रेस हे महार होते क्षुद्र वर्णात जन्माला आले होते. या वर्णाला यात जन्माला आलेल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पुर्णपणे नाकारण्यात आला होता. वाचन लेखन अगदी पुर्णपणे वर्ज्य, मग अनेक वर्षांनी अनेकंच्या अथक प्रयत्नांनी थोडीफार सामाजिक क्रांति झाली या सर्वांना शेकडो वर्षांपासुन नाकारलेला शिक्षणाचा अधिकार मिळाला. म्हणुन ते शिकु शकले वाचु शकले त्यातील एक माणिक गोडघाटे आता त्यांनी जी काय सुंदर मराठी कविता लिहीली तिला तोड काय जोड देखील नाही. अनेक अप्रतिम शब्द कविता देउन या भाषेला त्यांनी श्रीमंत केले हे सर्व आपल्याला माहीतच आहे प्रश्न असा आहे की नाकारलेल्यांना संधी मिळताच इतक काही उगवुन आलं मात्र असे कीती ग्रेस असतील जे व्यक्त च होउ शकले नसतील त्यांची प्रतिभा असुनही तिला फुलण्याची संधीच मिळाली नाही म्हणुन कीती प्रतिभा अशीच वाया गेली असेल म्हणजे सब कहॉ कुछ लाला ओ गुल मे नुमायॉ हो गइ खाक मे क्या सुरते होगी के जो पिनहॉ हो गइ असे गालिब म्हणतो तसे आणि त्याने कीतीतरी कवितेच्या वह्या कोरया राहुन गेल्या असतील

In reply to by मारवा

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/02/2014 - 23:29
मला ग्रेसच्या संवेनाशिलता आणि सौंदर्यदृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ग्रेसनं भारावून टाकलं आहे. ते कोण होते याचा विचारही कधी केला नाही. आणि ते समजल्यावर देखिल त्यांच्याबद्दल लगाव तसाच राहिला. त्यानंतर खरं तर असं वाटलं की इतक्या दुर्धर परिस्थितीत जर एखादी व्यक्ती अश्या रचना करु शकत असेल तर तिची प्रतिभा काय कमालीची असेल. व्यक्तीची ओळख त्याची निर्मिती आहे, जन्मप्राप्त परिस्थिती नाही. ग्रेससारखी लयीवर हुकूमत आणि नादपूर्ण शब्दांची नितांत सुंदर रुपकं माझ्यातर केवळ आवाक्याबाहेर आहेत. किमान त्यांच्या साहित्याप्रती कृतज्ञ राहून त्याचा आनंद घ्यावा इतकं तरी आपलं भाग्य आहे हे काय कमी आहे?

श्रीरंग_जोशी गुरुवार, 10/02/2014 - 22:51
हे रसग्रहण वाचून प्रथमच ही कविता कळू लागली आहे असे वाटते. सर्वप्रथम ही कविता सह्याद्रीवरील महाश्वेता या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ऐकली होती. ही मालिका फारशी पाहिली नसली तरी ती अत्यंत रटाळ होती. मालिकेच्या कथासुत्राचा प्रभाव माझ्या या कवितेबाबतच्या समजुतीवर पडला असावा. अवांतर - हे रसग्रहण वाचल्यावर मला कविता हा विषय गणितासारखा वाटू लागला आहे. एक तर चांगले शिक्षक मिळायला हवेत किंवा आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड सोडून प्रयत्न करत राहिल्यास प्रथमदर्शनी अवघड वाटणारे गणित सोडवणे जमू शकते. तसेच काहीसे कवितांचेही आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

संजय क्षीरसागर गुरुवार, 10/02/2014 - 23:56
काही सदस्यांना दोन ओळीत कवितेचा सारांश गवसलायं त्यांच अभिनंदन! इतकी तरलता असेल तर रसग्रहणाची सुद्धा गरज नाही, सरळ प्रतिभाच व्यक्त होईल (तशीही ती झालीच आहे म्हणा!). ज्यांना `भय' म्हणजे केवळ `प्रतिभा सोडून जातेयं याची भीती' इतकाच अर्थ वाटतो त्यांच्यासाठी या कवितेतली (गाण्यात न घेतलेली) तीन कडवी उधृत करतो. त्यांचा प्रतिभेच्या लयाशी सुतराम संबंध नाही आणि अर्थाचं म्हणाल तर तो ग्रेसचा इतका व्यक्तिगत अनुभव असावा, की त्याच्या जीवनाचा आणखी खोलवर मागोवा घेतल्याशिवाय मला देखिल तो गवसत नाही. तस्मात, अर्थ न कळता लिहीण्याचा अप्रामाणिकपणा होणे नाही, पण सगळ्या ओळी आहेत मात्र एकसोएक ! देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब | संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने | ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

मारवा Fri, 10/03/2014 - 13:24
प्रतिभा सोडुन जातेय इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही आणि समजा असेल तर वरील ओळींची कुठेही लिंक लागत नाही. हा अर्थ एक शक्यता असु शकते. पण संजय जी त्याने ही काही फरक पडत नाही हॅरॉल्ड ब्लुम रील्के या कवि वरील समीक्षा निबंधात म्हणतो तसे एकदा कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो.व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते. ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही. आपल्या कडे बालकविंची औदुंबर या कवितेवर केलेल्या निरनिराळ्या सुंदर समीक्षा बघितल्यावर तर याची खात्री च पटते.

In reply to by मारवा

कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो. व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते.
आणि हा अनुभव :
ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.
कुणी जाल का सांगाल का च्या रसग्रहणातून पुरेपूर आलेला आहे!

मारवा Fri, 10/03/2014 - 13:30
लावलेला अर्थ या संबंधात बघण्यासारखा आहे. कीती भिन्न द्रुष्टीने दोन्ही दिग्गज या कवितेकडे बघतात हे बघुन आश्चर्य वाटते. दोन्ही अतिशय ग्रेट अर्थ लावतात. आणि मग आणखी एक उत्सुकता लागुन राहते की खुद्द बालकविंना काय अर्थ अभिप्रेत असावा तो अस म्हणु की थर्ड डायमेन्शन ऑफ लुकींग अ‍ॅट वन ब्युटीफुल क्रीएशन

In reply to by मारवा

तुमच्याकडे ग्रेस आणि रेग्यांचे त्याविषयी लेख आहेत का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल या दोन ओळींचा अर्थ अचानक उलगडला!
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |
वेळ मिळाला की इथे लिहितो.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/09/2016 - 17:38
आज काही कारणांमुळे ह्या गीताची आठवण झाली ... विषेष करुन ह्या कडव्याची . तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला गुगल केले तर हा लेख सापडला :) खुपच सुरेख रसग्रहण सर !!
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
अगदी अगदी हेच म्हणु इच्छितो :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे...

मेणाचा मृत्युंजय भावला

मारवा ·

आदूबाळ Wed, 10/01/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर Wed, 10/01/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस Wed, 10/01/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही Wed, 10/01/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस Wed, 10/01/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त Sat, 03/11/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः

आदूबाळ Wed, 10/01/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर Wed, 10/01/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस Wed, 10/01/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही Wed, 10/01/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस Wed, 10/01/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त Sat, 03/11/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः
लेखनविषय:
लेखनप्रकार
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.

वर्धमान ते महावीर - भाग ३

दशानन ·

स्पा Wed, 10/01/2014 - 11:55
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही आहे, आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
जबराट.. __/\__

तुमची मतं? कारण दोन्ही अंगांनी त्यात ढोबळ चुका आहेत. एक)
मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे,
अशी लोकेशन्स कुठेही अस्तित्वात नाहीत. समजा ती असली, तर मग तिथे पाप-पुण्याची काय परिस्थिती असते? का तो फ्री झोन आहे? दोन)
तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल.
वरील विधान, तुमच्या खालील विधानाशी :
तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता
पूर्णपणे विसंगत आहे. कारण त्यानुसार जीवस्वरुपात (म्हणजे जगतांनाच) सगळा हिशेब मिटवणं आलं. आणि थोडं जरी पाप राहिलं तरी पुन्हा मेरी-गो-राउंड सुरु! त्यातूनही इतक्या अब्जावधी लोकांचा हा सगळा अकाउंट कोण ठेवतो हा प्रश्न उरतोच. तीन)
याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल.
पहिली गोष्ट पाप आणि पुण्य या नैतिक कल्पना आहेत, वास्तविकात, त्यात स्थल-काल परत्वे भेद असतो. आणि तर्क कितीही ताणला तरी, सगळं पाप, इक्वल पुण्यानं `सेट-ऑफ' झालं आणि त्या क्षणी मृत्यू आला तरच ईश्वरप्राप्ती (किंवा मोक्षप्राप्ती) होईल, ही कल्पना हास्यास्पद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 10/03/2014 - 21:07
मागे पण तुम्हाला मी एकदा धाग्यात लिहिले होते, कि तुमच्या बुद्दीसमोर माझी बुद्धी तोकडी आहे, उगाच आपला वेळ व श्रम दोन्ही माझ्या धाग्यावर वाया घालवू नका. असो. पुढील वेळी हे देखील सांगण्याचे कष्ट घेणार नाही आहे.

In reply to by दशानन

प्रश्न तुमच्या लेखनातील विसंगती विषयी आहेत. प्रतिसादावरुन तुमच्याकडे उत्तर नाही असं दिसतं. लेखनातली विसंगती दाखवून देण्यात सदस्यांचा वेळ जातो असा तुमचा (गैर)समज असेल तर संकेतस्थळावरचं सगळं लेखन केवळ वाचनमात्र करावं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 10/03/2014 - 22:26
अहो सगळ्याच विसंगतीवर बोट ठेवत बसलो तर, दिवस-रात्र येथे मिपावरच कीबोर्ड बडवत राहावे लागेल. आणि लेखातील ज्या विसंगती तुम्ही "सांगत" आहात, त्या का, कश्यासाठी हे तुम्हाला माहिती असावेच व मला ही आहे. तुम्हाला पटले तर वाचा पटले नाही, तर मी सांगतो बरोबर काय आहे! हा तुमचा "ज्ञानदर्शक" अजेंडा सोडून या अवश्य चर्चा करू जेव्हा मी "चर्चा" सुरु करेन! एक तर तुम्हाला "कळत" नाही, किंवा आपल्यालाच सर्व कळते, या मताचे तुम्ही मला नेहमी दिसता, त्यामुळे आपले पटेल असे कधी होणार नाही, म्हणून मी आधीपासून 'दूर' राहण्याचा प्रयत्न करत आहे. "कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे, उद्या मी महावीरांच्या काळात एलियन आले व त्यांनी त्यांना ज्ञान दिले असे लिहीन.. तुम्हाला का आक्षेप? तुम्हाला सत्य माहिती असेल तर तुम्ही तुमचे सत्य तुमच्या पद्धतीने लिहा, पण माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका. *संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही! - धन्यवाद!

In reply to by दशानन

मला काय समजलंय किंवा मी स्वतःला काय समजतो या वळणावर (नेहमी प्रमाणे) चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. तश्यात तुम्ही :
कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे"
हा नवा विनोद केलायं, कारण तुम्ही निवडलेला लेखनविषय : संस्कृती - धर्म - जीवनमान आहे. पुढे तर आणखी विनोद केलायं : "माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका". आपण संकेतस्थळावर लेखन करतोयं डायरीत नाही, याची तुम्हाला कल्पना आहे. शेवटी तुम्ही म्हटलंय : "संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही!" `सदस्यांनी लेखनातली विसंगती दाखवू नये' हा तुमचा दृष्टीकोन आहे आणि त्यासाठी धागा `वाचनमात्र' असावा लागतो याची ही तुम्हाला कल्पना आहे, इतकंच माझं म्हणणं आहे.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 23:46
हाही भाग आवडला. लेखमालिका पकड घेऊ लागली आहे. एक सूचना -
यांचा कोणी निर्माता नाही आहे
हे
यांचा कोणी निर्माता नाही
असे वाचायला बरे वाटेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

दशानन Mon, 10/06/2014 - 23:36
बरोबर, आभारी आहे, ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. *पुन्हा एकदा संपादक यांना त्रास देतो आहे, योग्य तो बदल करावा ही विनंती.

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 09:56
तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” छान व उपयुक्त माहिती मिळत आहे! धन्यवाद.

स्पा Wed, 10/01/2014 - 11:55
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही आहे, आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
जबराट.. __/\__

तुमची मतं? कारण दोन्ही अंगांनी त्यात ढोबळ चुका आहेत. एक)
मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे,
अशी लोकेशन्स कुठेही अस्तित्वात नाहीत. समजा ती असली, तर मग तिथे पाप-पुण्याची काय परिस्थिती असते? का तो फ्री झोन आहे? दोन)
तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल.
वरील विधान, तुमच्या खालील विधानाशी :
तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता
पूर्णपणे विसंगत आहे. कारण त्यानुसार जीवस्वरुपात (म्हणजे जगतांनाच) सगळा हिशेब मिटवणं आलं. आणि थोडं जरी पाप राहिलं तरी पुन्हा मेरी-गो-राउंड सुरु! त्यातूनही इतक्या अब्जावधी लोकांचा हा सगळा अकाउंट कोण ठेवतो हा प्रश्न उरतोच. तीन)
याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल.
पहिली गोष्ट पाप आणि पुण्य या नैतिक कल्पना आहेत, वास्तविकात, त्यात स्थल-काल परत्वे भेद असतो. आणि तर्क कितीही ताणला तरी, सगळं पाप, इक्वल पुण्यानं `सेट-ऑफ' झालं आणि त्या क्षणी मृत्यू आला तरच ईश्वरप्राप्ती (किंवा मोक्षप्राप्ती) होईल, ही कल्पना हास्यास्पद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 10/03/2014 - 21:07
मागे पण तुम्हाला मी एकदा धाग्यात लिहिले होते, कि तुमच्या बुद्दीसमोर माझी बुद्धी तोकडी आहे, उगाच आपला वेळ व श्रम दोन्ही माझ्या धाग्यावर वाया घालवू नका. असो. पुढील वेळी हे देखील सांगण्याचे कष्ट घेणार नाही आहे.

In reply to by दशानन

प्रश्न तुमच्या लेखनातील विसंगती विषयी आहेत. प्रतिसादावरुन तुमच्याकडे उत्तर नाही असं दिसतं. लेखनातली विसंगती दाखवून देण्यात सदस्यांचा वेळ जातो असा तुमचा (गैर)समज असेल तर संकेतस्थळावरचं सगळं लेखन केवळ वाचनमात्र करावं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन Fri, 10/03/2014 - 22:26
अहो सगळ्याच विसंगतीवर बोट ठेवत बसलो तर, दिवस-रात्र येथे मिपावरच कीबोर्ड बडवत राहावे लागेल. आणि लेखातील ज्या विसंगती तुम्ही "सांगत" आहात, त्या का, कश्यासाठी हे तुम्हाला माहिती असावेच व मला ही आहे. तुम्हाला पटले तर वाचा पटले नाही, तर मी सांगतो बरोबर काय आहे! हा तुमचा "ज्ञानदर्शक" अजेंडा सोडून या अवश्य चर्चा करू जेव्हा मी "चर्चा" सुरु करेन! एक तर तुम्हाला "कळत" नाही, किंवा आपल्यालाच सर्व कळते, या मताचे तुम्ही मला नेहमी दिसता, त्यामुळे आपले पटेल असे कधी होणार नाही, म्हणून मी आधीपासून 'दूर' राहण्याचा प्रयत्न करत आहे. "कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे, उद्या मी महावीरांच्या काळात एलियन आले व त्यांनी त्यांना ज्ञान दिले असे लिहीन.. तुम्हाला का आक्षेप? तुम्हाला सत्य माहिती असेल तर तुम्ही तुमचे सत्य तुमच्या पद्धतीने लिहा, पण माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका. *संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही! - धन्यवाद!

In reply to by दशानन

मला काय समजलंय किंवा मी स्वतःला काय समजतो या वळणावर (नेहमी प्रमाणे) चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. तश्यात तुम्ही :
कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे"
हा नवा विनोद केलायं, कारण तुम्ही निवडलेला लेखनविषय : संस्कृती - धर्म - जीवनमान आहे. पुढे तर आणखी विनोद केलायं : "माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका". आपण संकेतस्थळावर लेखन करतोयं डायरीत नाही, याची तुम्हाला कल्पना आहे. शेवटी तुम्ही म्हटलंय : "संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही!" `सदस्यांनी लेखनातली विसंगती दाखवू नये' हा तुमचा दृष्टीकोन आहे आणि त्यासाठी धागा `वाचनमात्र' असावा लागतो याची ही तुम्हाला कल्पना आहे, इतकंच माझं म्हणणं आहे.

श्रीरंग_जोशी Fri, 10/03/2014 - 23:46
हाही भाग आवडला. लेखमालिका पकड घेऊ लागली आहे. एक सूचना -
यांचा कोणी निर्माता नाही आहे
हे
यांचा कोणी निर्माता नाही
असे वाचायला बरे वाटेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

दशानन Mon, 10/06/2014 - 23:36
बरोबर, आभारी आहे, ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. *पुन्हा एकदा संपादक यांना त्रास देतो आहे, योग्य तो बदल करावा ही विनंती.

आयुर्हित Wed, 10/08/2014 - 09:56
तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” छान व उपयुक्त माहिती मिळत आहे! धन्यवाद.
लेखनप्रकार
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.

भय इथले संपत नाही (एक)

संजय क्षीरसागर ·

सह्यमित्र Tue, 09/30/2014 - 18:53
आपण थोड्या शब्दात अतिशय सुंदर आणि नेमके विश्लेषण केले आहे. कविवर्य ग्रेस आणि पंडित हृदयनाथ ह्या दोन मनस्वी कलाकारांच्या सर्जनशीलतेचा हा एक अजोड असा कलाविष्कार आहे.

अर्धवटराव Tue, 09/30/2014 - 18:56
आणि त्यावर चिंतन करुन अर्थ शोधण्याच्या भानगडीत देखील कधि पडावंसं वाटलं नाहि. संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.

In reply to by अर्धवटराव

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:06
संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.
हे १००००% खरे आहे. ग्रेस खरेतर एक आत्ममग्न व्यक्तीमत्व होते. दुर्बोधतेचा वसा त्यांच्या कवितेत नेहमीच असायचा. ग्रेस यांची " ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निनादत होता...... ती आइ होती म्हणून घनव्याकूळ मीही रडलो " कविता वाचताना काही वेगळ्या भावना जाणवल्या होत्या. मात्र कवितेतली "ती" कोण हे कळाल्यानंतर तर निशःब्द झालो होतो. भावना ठार कोसळल्या होत्या

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:17
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:21
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

वरवर पाहता त्यांचा तसा अर्थ लागत नाही पण गाणं जसं गात्रात उतरतं तसा त्यातला भाव काळजाला भिडतो. मी माझ्याही नकळत किती वेळा हे गाणं गुणगुणलंय …. दर वेळी त्याचं काम ते चोख बजावतं …. मनाला सैरभैर करून सोडतं !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:40
हृ मंगेशकरांची चाल उत्तम आहे म्हणुन हे गाण आवडते. बाकी अर्थ वगैरे काही लागत नाही कोणाला. मग लोक ओढुन ताणुन काहीतरी उच्च दर्जाचा अर्थ शोधतात आणि वा वा म्हणतात. ओढुनताणुनच अर्थ लावल्यामुळे कित्येक शब्दांचे प्रयोजन च कळत नाही. ह्या कवितेचे गाण नसते झाले आणि नुस्ती ही कविता वाचायला दिली असती तर कीती लोकांना आवडली असती? त्यात जर "ग्रेस" ह्या कवितेचे कवि आहेत हे सांगीतले नसते तर मग कीती लोकांना आवडली असती?

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Wed, 10/01/2014 - 11:10
ग्रेस खूपच चांगले कवी आहेत असं म्हणतात. गाणं सुंदर आहे; कविता कशी आहे हे मला माहित नाही. अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील? बाकी गहन अर्थ, वेगवेगळे अर्थ, अर्थाचे वैविध्यपूर्ण पदर वगैरे मला कळत नाही. :-( किंबहुना सैरभैर होणं हे गाण्याच्या चालीमुळे, गायकीमुळे, आणि सुरावटींमुळे होत असावं असा अंदाज आहे. नुसतीच कविता कुणी वाचून दाखवली तर मला नाही वाटत कुणी सैरभैर होईल म्हणून. अर्थ जरी लागत नसला तरी त्यांची कविता दर्जेदार आणि सकस वाटते हे खरे. त्यांच्या कविता सगळ्यांनी उचलून धरल्या. हृदयनाथांनी त्यांच्या कवितांना अजरामर करून सोडले. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते पुण्यात मंगेशकर हॉस्पीटलमध्येच होते आणी त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च हृदयनाथांनी उचलला होता. त्यांची त्याकाळात विशेष काळजी अंकुश काकडे यांनीदेखील घेतली होती.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:55
अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील?
आधी कोणीतरी अर्थच लावता येणार नाही अशी कविता लिहायची आणि मग १० लोकांना त्याचे १० अर्थ काढायचे. पुर्वी एकदा हृ. मंगेशकर आणि ग्रेस ह्यांची चर्चा टीव्ही वर बघितली होती. ऐकायला फार छान वाटत होती, फार इम्प्रेस झालो होतो. पण दुसर्‍या दिवशी लक्षात आले की फक्त ऐकायलाच छान वाटत होती पण कसलाच अर्थ लागत नव्हता.

In reply to by स्पा

धन्यवाद! मला तुझा प्रतिसाद खुप आवडला. पण खर सांगू, आपण एका फार मोठ्या कलावंताबद्दल बोलतोय इथे. आपल्या कल्पनाशक्तिला त्या कविता झेपत नाहीत हा त्या कविचा दोष नाही. आपल्याला खुप काही कळतय असा आव आणणे जेवढे चुकीचे तेवढेच काही कळत नाही म्हणून त्या कविला दोष देणारे वा त्याची खिल्ली उडवणेही वाईटच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. मला स्पावड्याचा प्रतिसाद आवडला तो एवढ्याच करता की तो स्पष्ट त्याच्या समजूतीची कुवत सांगून मोकळा झाला. उगाच खुप कळल्याचा आवही आणला नाही आणी कळले नाही म्हणून कविच्या नावाने शंखही केला नाही.

In reply to by समीरसूर

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:58
तुम्ही साजणवेळा ऐकलय का? त्यात काही कवितांना (अप्रतिम) चाली लावल्या आहेत.. आणि काही कविता नुसत्याच वाचल्या आहेत... दोन्ही वेडच लावतात.. कळत नसल्या तरी... मी माझ्या लहानपणापासुन त्या ऐकतेय.. आधी काहीही कळायचं नाही.. पण ऐकायला आवडायचं म्हणुन ऐकायचे... आता पर्यंत मी पण माझ्या आयुष्यात बर्‍याच अनुभवांमधुन गेले.. स्वभाव..दृष्टीकोन.. सगळंच खुप बदलत गेलं.. आता त्या कवितांचा थोडा थोडा अर्थ लागतो.. आर्तता भिडते.. रिलेट करता येतं... कदाचित अजुन २५ वर्षांनी अजुन काही वेगळं कळेल त्यातुन... कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच... (फक्त समीरसुर ह्यांना उद्देशुन नाही.. जनरल लिहीलय...)

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:13
कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच...
तुमच्या जीवनातल्या अनुभवामुळे तुम्ही काहीतरी अर्थ चिकटवाल हो त्याला. कारण तुम्हाला ती चाल, संगीत आवडले आहे. पण तुम्हाला खरेच असे वाटते की तुमच्या मायबोली मधे लिहीलेली कविता( कविता, लेख, वाक्य ) तुम्हाला विचार केली तरी कळणार नाही. खरेच असे वाटते की तुमच्या रोजच्या बोलीभाषेतील कवितेचा अर्थ तुम्हाला लागणार नाही? तुम्हाला एखादा अनुभव भिडणार नाही, आपला वाटणार नाही, तुम्ही Relate करु शकणार नाही हे मान्य आहे. पण अर्थ कळणार नाही? अर्थ तर लागलाच पाहीजे हो, नंतर च्या जगण्यानी relate करता येऊ शकेल. पण अर्थ लागलाच पाहीजे. आणि तो लागत नसला तर त्या कवितेला काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 15:20
का अर्थ लागलाच पाहिजे? मराठीतले मला अर्थ माहित असणारे शब्द एकत्र आले की मी त्याचा अर्थ समजु शकले पाहिजे असं थोडिच असतं... त्यातला सिंबोलिझम कळायला मी त्या भावावस्थेत जायला हवे ना... त्यालाच रिलेट करणं म्हणतात ना.. लहान मुलांना मोठी माणसं काय बोलत आहेत हे समजत नाही.. शब्द माहिती असतात..पण त्यांनी विचार केला तरी त्यांना ते कळत नाही... मोठं झाल्यावर.. अनुभवांमधुन गेल्यावर आपोआप अर्थ लागतात.. तसं नसेलल तर "बबन नमन कर" आणि ग्रेसची कविता ह्यात फारसा फरक उरत नाही...

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:30
मी काय म्हणलो आहे ते तुम्ही वाचले नाही नीट. वाक्याचा ( कवितेतील ) अर्थ लागलाच पाहीजे. तुम्ही ते relate करुन शकणार नाही हे चालेल, पण अर्थ लागलाच पाहीजे. जर अर्थ पण लागत नसेल तर निरर्थक आहे असे म्हणायला पाहीजे. उदा. ह्याच लेखात गालिब चा एक शेर दिला आहे. तुम्ही जर उर्दू समजु शकत असाल तर तुम्हाला अर्थ नक्की लागेल ( किंवा कोणी भाषांतर करुन सांगीतला तर ). पण एखाया दारुप्रेमी सारखे तुम्ही relate करु शकणार नाहीत हे शक्य आहे. पण इथे अर्थच लागत नाही. relate वगैरे काय करणार हो. बादवे "बबन नमन कर" ह्याचा अर्थ लागतो, ग्रेस च्या बर्‍याच कवितांचा अर्थ लागत नाही - हा फरक आहे. संक्षी - तुम्ही गाणे म्हणुन गाजलेल्या कविता निवडता आहात. ज्या त्याच्या चालीमुळे आणि गाणार्‍यांमुळे सर्वांना आधीच आवडतात. तरी ह्या कवितेमधल्या एका कडव्याचा अर्थ पण लागतो आणि relate पण करता येते. 'तो बोल मंद हळवासा .... "

In reply to by प्रसाद१९७१

शब्दरचना रुपकात्मक नसायला हवी. मग ग्रेसच काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा तुम्ही नाकाराल. आता, जिथे (तुम्हाला) अर्थ लागलायं आणि रिलेट होतंय असं कडवं तुम्ही दिलंय :
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
यात मजा म्हणजे दुसरी ओळ रुपकात्मक आहे. अर्थ लागण्यासाठी रुपकात्मकता सोडायची तर : `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' इतकं सुद्धा स्पष्ट लिहून चालणार नाही. कवीच्या अनुभवाशी रिलेट व्हायला प्रथम काव्यविषयाशी रिलेट होता आलं पाहिजे. माझ्या मते रिलेट होणं आधी आहे आणि अर्थ उलगडणं नंतर आहे. हे व्यक्तिगत संबधाबाबत देखिल आहे. आधी त्या व्यक्तीप्रती आपण उत्सुक होतो आणि मग तीच्याशी संवाद साधला जातो. ग्रेस दुर्बोध वाटण्याच खरं तर हेच कारण आहे. आपल्याला ग्रेसच्या सौंदर्यदृष्टीचं, त्याच्या तरल संवेदनाक्षमतेचं कौतुक असेल तर त्यानं इशारा केलेला अनुभव किती मोहक आहे ते कळू शकेल. `ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया' या ओळींचा अर्थ लागायला चंद्राची शीतलता (कधी तरी) झर्‍यासारखी देहात प्रवाहित झालेली हवी. आणि `भगवी माया' चा अर्थ उलगडायला आसक्ती आणि विरक्तीचा खेळ जीवनात झालेला हवा. आणि यापैकी अगदी काहीही नसेल तर, कुणी तरी आत्मियतेनं काही लिहीतंय ते समजून घेण्याची तयारी तरी हवी. कुणी जाल का सांगाल का वर ७३ प्रतिसाद आहेत त्यापैकी किमान ३०/३५ तरी दाद देणारे आहेत. ती कविता साधी सोपी आहे, अर्थ उघड आहे, पण तुम्ही म्हटलंय :
मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची
असा जर दृष्टीकोन असेल तर कवितेसारखी नाजूक गोष्ट हाती लागणं दुष्पूर आहे. यू विल मिस अ लवली डायमेन्शन ऑफ लाईफ.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 16:51
संक्षी - तुम्ही मला ओळखत नाही, त्यामुळे यु डोंट नो व्हेदर आय मिस अनीथिंग ऑर नॉट. तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही. ते जाउ दे - मुद्दामुन दुर्बोध लिहीणे आणि त्यातुन तुम्ही ओढुन ताणुन अर्थ काढणे हे दोन्ही निरर्थक आहे. दुर्बोध म्हणजे काहीच अर्थ लागु नये असे. ज्ञानेश्वरांना , गालिब ला ,साहीर ला कधी दुर्बोध लिहावे लागले नाही. त्यांचा अर्थ ही लागत होता आणि अनुभव असेल तर relate पण होता येत होते. तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे, ज्या कविता चाली मुळे लोकांच्या मनात आहेत, त्या सोडुन दुसर्‍या घ्या, कवि अनिलांच्या कवितेचा तुम्ही जो ओढुन ताणुन अर्थ लावला आहे तो फार काही बरोबर नाही.

In reply to by प्रसाद१९७१

त्यामुळे ते जाऊं द्या. पण तुम्ही म्हटलंय
तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही.
तसं असेल तर तुम्ही एखादं रसग्रहण लिहा, आवडलं तर नक्की दाद देईन. मला काय आनंदाशी कारण!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 17:14
एक तर मला तुमच्या सारखे चांगले लिहीता येत नाही. चांगले सोडाच सामान्य दर्जाचे पण लिहीता येत नाही. दुसरे म्हणजे कविता, गाणे ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्याचे गद्य रसग्रहण काय करणार? कित्येक सिनेमे, इतके प्रचंड भावलेले आहेत आणि त्यांचा हँगओव्हर सतत असतो. तो सिनेमा बघत असताना, त्यातल्या लपलेल्या गोष्टी दुसर्‍याला व्यवस्थित उलगडुन पण सांगता येतात. पण त्या बद्दल लिहायचे म्हणले तर एक ओळ सुचत नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कार्यालयीन कामानिमित्त कवी ग्रेस ह्यांच्याशी बोलणे झाले होते ते आठवले …. काय तो मधाळ आवाज होता … संवेदनशील माणसाचा स्वभाव आवाजावरून कळतो हे खरे आहे !

मित्रहो Tue, 09/30/2014 - 21:15
पण ह्या ओळी मात्र नेहमीच चटका लावून गेल्या स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

In reply to by मित्रहो

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:42
आपल्याला "हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाच" ही ओळ एकदम आवडते. पण पहील्या ओळीचा काही अर्थ लागत नाही. आणि स्तोत्र वगैरे शब्दांचे प्रयोजन तर अजिबात कळत नाही.

मितान Tue, 09/30/2014 - 21:28
खरं आहे. ग्रेसची कविता ही प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव असतो. सीतेच्या वनवासाला, राघवशेल्याला प्रत्येकासाठी वेगळा रंग गंध असतो. लेखन आवडले.

दशानन Tue, 09/30/2014 - 21:31
>>>त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... अप्रतिम!!

रेवती Tue, 09/30/2014 - 21:35
एक नितांतसुंदर गाणं. ग्रेसांइतके प्रतिभावान नसलो तरी आपल्याला जितका अर्थ लागतो तितकाच पुरेसा असतो. अवांतर: हे गाणे संपादकांना अर्पण केलेत तरी खपून जाईल असे आहे. ;)

In reply to by जेनी...

पैसा Wed, 10/01/2014 - 09:32
नीलकांत, वल्ली, गवि, लीमाउजेट हे सगळे

माझेच्च

आयडी आहेत. झालंस्तर जास्त गडबड करणार्‍या आयडींना "ड्युप्लिकेट" आयडी चे "अदृश्य" आयडी कसं करायचं ते पण मला माहिती आहे. तुझ्यावर प्रयोग करून दाखवू? ;)

साहेब वाट बघतोय विश्लेषणाची. लताबाईंचे शब्दोपचार अतिशय स्पष्ट आहेत (सगळ्याच गाण्यात असतातच) या गाण्यात. त्या मुळे कधी कधी श्लोक असल्याचा भास होतो. धन्यवाद

सौंदाळा Wed, 10/01/2014 - 10:19
वाट बघतोय विश्लेषणाची.+१ संक्षी तुम्ही स्क्रिप्ट लिहिलय का हो कधी? खुपच सफाईदार लिहिता तुम्ही रसग्रहण च्यामारी आपले मराठी चॅनलवाले असले प्रोग्रॅम ठेवतील तो सुदिन

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:59
एक इंग्लिश चा प्राध्यापक मुलांना एका दिवंगत कवि ची एक कविता समजवुन सांगणार असतो. तेंव्हा तो म्हणतो, जेंव्हा ही कविता लिहीली तेंव्हा तिचा अर्थ दोघांना माहीती होता, एक तो कवि आणि दुसरा देव. आता कवि मेल्यावर तो फक्त देवाला माहीती आहे.

साहेब नुकताच तुमचा या विषयावर तुम्ही आधीच लिहलेला हा लेख वाचला. त्यातील खटासी खट व यकु यांंच्या वाद / प्रतिवादातुन खुप छान माहिती मिळाली.

जेपी Wed, 10/01/2014 - 17:10
हम्म, काव्य/कविता फारश्या वाचल्या नाहित पण ग्रेस यांना गाठायला पायजे

सह्यमित्र Tue, 09/30/2014 - 18:53
आपण थोड्या शब्दात अतिशय सुंदर आणि नेमके विश्लेषण केले आहे. कविवर्य ग्रेस आणि पंडित हृदयनाथ ह्या दोन मनस्वी कलाकारांच्या सर्जनशीलतेचा हा एक अजोड असा कलाविष्कार आहे.

अर्धवटराव Tue, 09/30/2014 - 18:56
आणि त्यावर चिंतन करुन अर्थ शोधण्याच्या भानगडीत देखील कधि पडावंसं वाटलं नाहि. संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.

In reply to by अर्धवटराव

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:06
संगीत आणि गायकी इतकी जबरदस्त आहे कि त्या पलिकडे लक्ष्य जातच नाहि.
हे १००००% खरे आहे. ग्रेस खरेतर एक आत्ममग्न व्यक्तीमत्व होते. दुर्बोधतेचा वसा त्यांच्या कवितेत नेहमीच असायचा. ग्रेस यांची " ती गेली तेंव्हा रिमझिम पाउस निनादत होता...... ती आइ होती म्हणून घनव्याकूळ मीही रडलो " कविता वाचताना काही वेगळ्या भावना जाणवल्या होत्या. मात्र कवितेतली "ती" कोण हे कळाल्यानंतर तर निशःब्द झालो होतो. भावना ठार कोसळल्या होत्या

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:17
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

In reply to by पिलीयन रायडर

विजुभाऊ Wed, 10/01/2014 - 15:21
कोण आहे "ती"
ती त्यांच्या वडिलांची बायको. साधारणतः ग्रेस यांच्याच वयाएवढी होती. ती ग्रेस यांना बरीच समजून घेई. काही कारणामुळे ती ग्रेस यांच्या वडिलाना सोडून दुसर्‍या कोणासोबत निघून गेली " ग्रेस याना हा जबरदस्त मानसीक धक्का होता .त्या नंतर ग्रेस नी ही कविता लिहीली असा उल्लेख आहे.

वरवर पाहता त्यांचा तसा अर्थ लागत नाही पण गाणं जसं गात्रात उतरतं तसा त्यातला भाव काळजाला भिडतो. मी माझ्याही नकळत किती वेळा हे गाणं गुणगुणलंय …. दर वेळी त्याचं काम ते चोख बजावतं …. मनाला सैरभैर करून सोडतं !!

In reply to by माम्लेदारचा पन्खा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:40
हृ मंगेशकरांची चाल उत्तम आहे म्हणुन हे गाण आवडते. बाकी अर्थ वगैरे काही लागत नाही कोणाला. मग लोक ओढुन ताणुन काहीतरी उच्च दर्जाचा अर्थ शोधतात आणि वा वा म्हणतात. ओढुनताणुनच अर्थ लावल्यामुळे कित्येक शब्दांचे प्रयोजन च कळत नाही. ह्या कवितेचे गाण नसते झाले आणि नुस्ती ही कविता वाचायला दिली असती तर कीती लोकांना आवडली असती? त्यात जर "ग्रेस" ह्या कवितेचे कवि आहेत हे सांगीतले नसते तर मग कीती लोकांना आवडली असती?

In reply to by प्रसाद१९७१

समीरसूर Wed, 10/01/2014 - 11:10
ग्रेस खूपच चांगले कवी आहेत असं म्हणतात. गाणं सुंदर आहे; कविता कशी आहे हे मला माहित नाही. अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील? बाकी गहन अर्थ, वेगवेगळे अर्थ, अर्थाचे वैविध्यपूर्ण पदर वगैरे मला कळत नाही. :-( किंबहुना सैरभैर होणं हे गाण्याच्या चालीमुळे, गायकीमुळे, आणि सुरावटींमुळे होत असावं असा अंदाज आहे. नुसतीच कविता कुणी वाचून दाखवली तर मला नाही वाटत कुणी सैरभैर होईल म्हणून. अर्थ जरी लागत नसला तरी त्यांची कविता दर्जेदार आणि सकस वाटते हे खरे. त्यांच्या कविता सगळ्यांनी उचलून धरल्या. हृदयनाथांनी त्यांच्या कवितांना अजरामर करून सोडले. त्यांच्या शेवटच्या दिवसात ते पुण्यात मंगेशकर हॉस्पीटलमध्येच होते आणी त्यांच्या उपचारांचा सगळा खर्च हृदयनाथांनी उचलला होता. त्यांची त्याकाळात विशेष काळजी अंकुश काकडे यांनीदेखील घेतली होती.

In reply to by समीरसूर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:55
अर्थच नाही कळला तर कविता (किंवा कुठलीही कलाकृती) रचण्यात काय हशील?
आधी कोणीतरी अर्थच लावता येणार नाही अशी कविता लिहायची आणि मग १० लोकांना त्याचे १० अर्थ काढायचे. पुर्वी एकदा हृ. मंगेशकर आणि ग्रेस ह्यांची चर्चा टीव्ही वर बघितली होती. ऐकायला फार छान वाटत होती, फार इम्प्रेस झालो होतो. पण दुसर्‍या दिवशी लक्षात आले की फक्त ऐकायलाच छान वाटत होती पण कसलाच अर्थ लागत नव्हता.

In reply to by स्पा

धन्यवाद! मला तुझा प्रतिसाद खुप आवडला. पण खर सांगू, आपण एका फार मोठ्या कलावंताबद्दल बोलतोय इथे. आपल्या कल्पनाशक्तिला त्या कविता झेपत नाहीत हा त्या कविचा दोष नाही. आपल्याला खुप काही कळतय असा आव आणणे जेवढे चुकीचे तेवढेच काही कळत नाही म्हणून त्या कविला दोष देणारे वा त्याची खिल्ली उडवणेही वाईटच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. मला स्पावड्याचा प्रतिसाद आवडला तो एवढ्याच करता की तो स्पष्ट त्याच्या समजूतीची कुवत सांगून मोकळा झाला. उगाच खुप कळल्याचा आवही आणला नाही आणी कळले नाही म्हणून कविच्या नावाने शंखही केला नाही.

In reply to by समीरसूर

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 12:58
तुम्ही साजणवेळा ऐकलय का? त्यात काही कवितांना (अप्रतिम) चाली लावल्या आहेत.. आणि काही कविता नुसत्याच वाचल्या आहेत... दोन्ही वेडच लावतात.. कळत नसल्या तरी... मी माझ्या लहानपणापासुन त्या ऐकतेय.. आधी काहीही कळायचं नाही.. पण ऐकायला आवडायचं म्हणुन ऐकायचे... आता पर्यंत मी पण माझ्या आयुष्यात बर्‍याच अनुभवांमधुन गेले.. स्वभाव..दृष्टीकोन.. सगळंच खुप बदलत गेलं.. आता त्या कवितांचा थोडा थोडा अर्थ लागतो.. आर्तता भिडते.. रिलेट करता येतं... कदाचित अजुन २५ वर्षांनी अजुन काही वेगळं कळेल त्यातुन... कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच... (फक्त समीरसुर ह्यांना उद्देशुन नाही.. जनरल लिहीलय...)

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:13
कळत नाही म्हणजे त्यात अर्थच नाही असं नाही... आपल्याला अजुन अर्थ सापडला नाहीये इतकंच...
तुमच्या जीवनातल्या अनुभवामुळे तुम्ही काहीतरी अर्थ चिकटवाल हो त्याला. कारण तुम्हाला ती चाल, संगीत आवडले आहे. पण तुम्हाला खरेच असे वाटते की तुमच्या मायबोली मधे लिहीलेली कविता( कविता, लेख, वाक्य ) तुम्हाला विचार केली तरी कळणार नाही. खरेच असे वाटते की तुमच्या रोजच्या बोलीभाषेतील कवितेचा अर्थ तुम्हाला लागणार नाही? तुम्हाला एखादा अनुभव भिडणार नाही, आपला वाटणार नाही, तुम्ही Relate करु शकणार नाही हे मान्य आहे. पण अर्थ कळणार नाही? अर्थ तर लागलाच पाहीजे हो, नंतर च्या जगण्यानी relate करता येऊ शकेल. पण अर्थ लागलाच पाहीजे. आणि तो लागत नसला तर त्या कवितेला काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

पिलीयन रायडर Wed, 10/01/2014 - 15:20
का अर्थ लागलाच पाहिजे? मराठीतले मला अर्थ माहित असणारे शब्द एकत्र आले की मी त्याचा अर्थ समजु शकले पाहिजे असं थोडिच असतं... त्यातला सिंबोलिझम कळायला मी त्या भावावस्थेत जायला हवे ना... त्यालाच रिलेट करणं म्हणतात ना.. लहान मुलांना मोठी माणसं काय बोलत आहेत हे समजत नाही.. शब्द माहिती असतात..पण त्यांनी विचार केला तरी त्यांना ते कळत नाही... मोठं झाल्यावर.. अनुभवांमधुन गेल्यावर आपोआप अर्थ लागतात.. तसं नसेलल तर "बबन नमन कर" आणि ग्रेसची कविता ह्यात फारसा फरक उरत नाही...

In reply to by पिलीयन रायडर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 15:30
मी काय म्हणलो आहे ते तुम्ही वाचले नाही नीट. वाक्याचा ( कवितेतील ) अर्थ लागलाच पाहीजे. तुम्ही ते relate करुन शकणार नाही हे चालेल, पण अर्थ लागलाच पाहीजे. जर अर्थ पण लागत नसेल तर निरर्थक आहे असे म्हणायला पाहीजे. उदा. ह्याच लेखात गालिब चा एक शेर दिला आहे. तुम्ही जर उर्दू समजु शकत असाल तर तुम्हाला अर्थ नक्की लागेल ( किंवा कोणी भाषांतर करुन सांगीतला तर ). पण एखाया दारुप्रेमी सारखे तुम्ही relate करु शकणार नाहीत हे शक्य आहे. पण इथे अर्थच लागत नाही. relate वगैरे काय करणार हो. बादवे "बबन नमन कर" ह्याचा अर्थ लागतो, ग्रेस च्या बर्‍याच कवितांचा अर्थ लागत नाही - हा फरक आहे. संक्षी - तुम्ही गाणे म्हणुन गाजलेल्या कविता निवडता आहात. ज्या त्याच्या चालीमुळे आणि गाणार्‍यांमुळे सर्वांना आधीच आवडतात. तरी ह्या कवितेमधल्या एका कडव्याचा अर्थ पण लागतो आणि relate पण करता येते. 'तो बोल मंद हळवासा .... "

In reply to by प्रसाद१९७१

शब्दरचना रुपकात्मक नसायला हवी. मग ग्रेसच काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सुद्धा तुम्ही नाकाराल. आता, जिथे (तुम्हाला) अर्थ लागलायं आणि रिलेट होतंय असं कडवं तुम्ही दिलंय :
तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला
यात मजा म्हणजे दुसरी ओळ रुपकात्मक आहे. अर्थ लागण्यासाठी रुपकात्मकता सोडायची तर : `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' इतकं सुद्धा स्पष्ट लिहून चालणार नाही. कवीच्या अनुभवाशी रिलेट व्हायला प्रथम काव्यविषयाशी रिलेट होता आलं पाहिजे. माझ्या मते रिलेट होणं आधी आहे आणि अर्थ उलगडणं नंतर आहे. हे व्यक्तिगत संबधाबाबत देखिल आहे. आधी त्या व्यक्तीप्रती आपण उत्सुक होतो आणि मग तीच्याशी संवाद साधला जातो. ग्रेस दुर्बोध वाटण्याच खरं तर हेच कारण आहे. आपल्याला ग्रेसच्या सौंदर्यदृष्टीचं, त्याच्या तरल संवेदनाक्षमतेचं कौतुक असेल तर त्यानं इशारा केलेला अनुभव किती मोहक आहे ते कळू शकेल. `ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया' या ओळींचा अर्थ लागायला चंद्राची शीतलता (कधी तरी) झर्‍यासारखी देहात प्रवाहित झालेली हवी. आणि `भगवी माया' चा अर्थ उलगडायला आसक्ती आणि विरक्तीचा खेळ जीवनात झालेला हवा. आणि यापैकी अगदी काहीही नसेल तर, कुणी तरी आत्मियतेनं काही लिहीतंय ते समजून घेण्याची तयारी तरी हवी. कुणी जाल का सांगाल का वर ७३ प्रतिसाद आहेत त्यापैकी किमान ३०/३५ तरी दाद देणारे आहेत. ती कविता साधी सोपी आहे, अर्थ उघड आहे, पण तुम्ही म्हटलंय :
मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची
असा जर दृष्टीकोन असेल तर कवितेसारखी नाजूक गोष्ट हाती लागणं दुष्पूर आहे. यू विल मिस अ लवली डायमेन्शन ऑफ लाईफ.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 16:51
संक्षी - तुम्ही मला ओळखत नाही, त्यामुळे यु डोंट नो व्हेदर आय मिस अनीथिंग ऑर नॉट. तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही. ते जाउ दे - मुद्दामुन दुर्बोध लिहीणे आणि त्यातुन तुम्ही ओढुन ताणुन अर्थ काढणे हे दोन्ही निरर्थक आहे. दुर्बोध म्हणजे काहीच अर्थ लागु नये असे. ज्ञानेश्वरांना , गालिब ला ,साहीर ला कधी दुर्बोध लिहावे लागले नाही. त्यांचा अर्थ ही लागत होता आणि अनुभव असेल तर relate पण होता येत होते. तुम्हाला आधीच सांगितल्या प्रमाणे, ज्या कविता चाली मुळे लोकांच्या मनात आहेत, त्या सोडुन दुसर्‍या घ्या, कवि अनिलांच्या कवितेचा तुम्ही जो ओढुन ताणुन अर्थ लावला आहे तो फार काही बरोबर नाही.

In reply to by प्रसाद१९७१

त्यामुळे ते जाऊं द्या. पण तुम्ही म्हटलंय
तुम्हाला माझा कवितांचा अभ्यास पण माहीती नाही.
तसं असेल तर तुम्ही एखादं रसग्रहण लिहा, आवडलं तर नक्की दाद देईन. मला काय आनंदाशी कारण!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 17:14
एक तर मला तुमच्या सारखे चांगले लिहीता येत नाही. चांगले सोडाच सामान्य दर्जाचे पण लिहीता येत नाही. दुसरे म्हणजे कविता, गाणे ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्याचे गद्य रसग्रहण काय करणार? कित्येक सिनेमे, इतके प्रचंड भावलेले आहेत आणि त्यांचा हँगओव्हर सतत असतो. तो सिनेमा बघत असताना, त्यातल्या लपलेल्या गोष्टी दुसर्‍याला व्यवस्थित उलगडुन पण सांगता येतात. पण त्या बद्दल लिहायचे म्हणले तर एक ओळ सुचत नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

कार्यालयीन कामानिमित्त कवी ग्रेस ह्यांच्याशी बोलणे झाले होते ते आठवले …. काय तो मधाळ आवाज होता … संवेदनशील माणसाचा स्वभाव आवाजावरून कळतो हे खरे आहे !

मित्रहो Tue, 09/30/2014 - 21:15
पण ह्या ओळी मात्र नेहमीच चटका लावून गेल्या स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

In reply to by मित्रहो

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:42
आपल्याला "हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाच" ही ओळ एकदम आवडते. पण पहील्या ओळीचा काही अर्थ लागत नाही. आणि स्तोत्र वगैरे शब्दांचे प्रयोजन तर अजिबात कळत नाही.

मितान Tue, 09/30/2014 - 21:28
खरं आहे. ग्रेसची कविता ही प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव असतो. सीतेच्या वनवासाला, राघवशेल्याला प्रत्येकासाठी वेगळा रंग गंध असतो. लेखन आवडले.

दशानन Tue, 09/30/2014 - 21:31
>>>त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... अप्रतिम!!

रेवती Tue, 09/30/2014 - 21:35
एक नितांतसुंदर गाणं. ग्रेसांइतके प्रतिभावान नसलो तरी आपल्याला जितका अर्थ लागतो तितकाच पुरेसा असतो. अवांतर: हे गाणे संपादकांना अर्पण केलेत तरी खपून जाईल असे आहे. ;)

In reply to by जेनी...

पैसा Wed, 10/01/2014 - 09:32
नीलकांत, वल्ली, गवि, लीमाउजेट हे सगळे

माझेच्च

आयडी आहेत. झालंस्तर जास्त गडबड करणार्‍या आयडींना "ड्युप्लिकेट" आयडी चे "अदृश्य" आयडी कसं करायचं ते पण मला माहिती आहे. तुझ्यावर प्रयोग करून दाखवू? ;)

साहेब वाट बघतोय विश्लेषणाची. लताबाईंचे शब्दोपचार अतिशय स्पष्ट आहेत (सगळ्याच गाण्यात असतातच) या गाण्यात. त्या मुळे कधी कधी श्लोक असल्याचा भास होतो. धन्यवाद

सौंदाळा Wed, 10/01/2014 - 10:19
वाट बघतोय विश्लेषणाची.+१ संक्षी तुम्ही स्क्रिप्ट लिहिलय का हो कधी? खुपच सफाईदार लिहिता तुम्ही रसग्रहण च्यामारी आपले मराठी चॅनलवाले असले प्रोग्रॅम ठेवतील तो सुदिन

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 11:59
एक इंग्लिश चा प्राध्यापक मुलांना एका दिवंगत कवि ची एक कविता समजवुन सांगणार असतो. तेंव्हा तो म्हणतो, जेंव्हा ही कविता लिहीली तेंव्हा तिचा अर्थ दोघांना माहीती होता, एक तो कवि आणि दुसरा देव. आता कवि मेल्यावर तो फक्त देवाला माहीती आहे.

साहेब नुकताच तुमचा या विषयावर तुम्ही आधीच लिहलेला हा लेख वाचला. त्यातील खटासी खट व यकु यांंच्या वाद / प्रतिवादातुन खुप छान माहिती मिळाली.

जेपी Wed, 10/01/2014 - 17:10
हम्म, काव्य/कविता फारश्या वाचल्या नाहित पण ग्रेस यांना गाठायला पायजे
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28992 ------------------ कवितेतून नक्की काय म्हणायचंय ते ग्रेस स्वत: कधीही सांगणार नाही. तो फक्त जीवाला सैरभैर करणारी त्याची कविता तुमच्यासमोर ठेवेल आणि प्रत्येक वेळी ती, एखाद्या कॅलिडोस्कोपसारखी असेल. हरेक रसिकाला ती कवितेत, स्वत:चा अर्थ शोधायला भाग पाडेल. आणि ग्रेसच्या कवितेचं वेगळेपण हेच, की समजत नाही म्हणून तुम्ही तिला अंतर देऊ शकणार नाही. एखाद्या विलोभनीय आणि दुष्प्राप्य कामिनीसारखी ती तुम्हाला सतत घेरुन राहील. कारण ग्रेसची मराठी ही तुमची माझी भासली, तरी स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी त्यानी निर्माण केलेलं ते त्याचं, स्वतंत्र आकाश आहे.

चार पक्षी.........

जयंत कुलकर्णी ·
चष्म्या....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire चष्म्या......समोरुन ! Simple, Free Image and File Hosting at MediaFire खंड्या.......

सौंदाळा Tue, 09/30/2014 - 17:44
मस्त तांबट तर खुपच आवडला. फोटो कुठे टिपले? सगळे एकाच ठिकाणचे का वेगवेगळ्या?

एस Tue, 09/30/2014 - 17:45
यातील कॉपरस्मिथ बार्बेट ह्या पक्ष्याचे फोटो काढायला खासच मजा येते!

सविता००१ Wed, 10/01/2014 - 13:51
तो दयाळ कसला गोडुला आलाय... कुठे पाहिलंत काका याला? मी तर पहिल्यांदाच पाहिला तोही तुमच्या फोटोत. मस्त. बाकी तुमचे सगळेच फोटो सुंदर असतात.

पैसा Wed, 10/01/2014 - 14:54
खंड्या, दयाळ आणि तांबट हे ओळखीचे. पण फोटोत खूपच छान वाटतात! आणि तो चष्म्या झिप्रा तर मस्तच आहे! =))

किल्लेदार Wed, 10/01/2014 - 15:40
चार पक्षी चुकून चार पक्ष असं वाचलं तेंव्हा भाजप , शिवसेना , रा कॉ आणि कॉं ग्रेस असे फोटोज वाटले .... :)

मदनबाण Wed, 10/01/2014 - 20:31
कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या पलिकडे आपल्याला काय पक्षी ओळखता येत नाहीत... त्यामुळे खालच्या फोटोत टिपलेला पक्षी कोणता आहे ते माहित नाही. P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

आनंद Sat, 11/22/2014 - 12:36
खुपच सुंदर फोटो पक्षी बर्‍या पैकी उंचावर असवावेत अस वाटतय फोटुतुन. तुम्ही मचाणावर बसुन काढले का हे फोटु?

सौंदाळा Tue, 09/30/2014 - 17:44
मस्त तांबट तर खुपच आवडला. फोटो कुठे टिपले? सगळे एकाच ठिकाणचे का वेगवेगळ्या?

एस Tue, 09/30/2014 - 17:45
यातील कॉपरस्मिथ बार्बेट ह्या पक्ष्याचे फोटो काढायला खासच मजा येते!

सविता००१ Wed, 10/01/2014 - 13:51
तो दयाळ कसला गोडुला आलाय... कुठे पाहिलंत काका याला? मी तर पहिल्यांदाच पाहिला तोही तुमच्या फोटोत. मस्त. बाकी तुमचे सगळेच फोटो सुंदर असतात.

पैसा Wed, 10/01/2014 - 14:54
खंड्या, दयाळ आणि तांबट हे ओळखीचे. पण फोटोत खूपच छान वाटतात! आणि तो चष्म्या झिप्रा तर मस्तच आहे! =))

किल्लेदार Wed, 10/01/2014 - 15:40
चार पक्षी चुकून चार पक्ष असं वाचलं तेंव्हा भाजप , शिवसेना , रा कॉ आणि कॉं ग्रेस असे फोटोज वाटले .... :)

मदनबाण Wed, 10/01/2014 - 20:31
कावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या पलिकडे आपल्याला काय पक्षी ओळखता येत नाहीत... त्यामुळे खालच्या फोटोत टिपलेला पक्षी कोणता आहे ते माहित नाही. P1

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

आनंद Sat, 11/22/2014 - 12:36
खुपच सुंदर फोटो पक्षी बर्‍या पैकी उंचावर असवावेत अस वाटतय फोटुतुन. तुम्ही मचाणावर बसुन काढले का हे फोटु?

गुड बाय ऑर्कुट

कपिलमुनी ·

दिपक.कुवेत Tue, 09/30/2014 - 14:27
स्क्रॅप बघणे (आपलं आणि दुसर्‍यांच) हे खासचं असायचं आणि ऑर्कुट वापरायला एकदम सोपं होतं. ह्या चेपुची निदान मला तरी अजुन सवय झाली नाहिये.

ऑर्कुटशी माझे असे एक वेगळेच नाते होते …. आयुष्यातल्या खूप बऱ्यावाईट आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत…चेपुला पहिल्यांदा पहिले तेव्हा ते अजिबात आवडले नव्हते (आताही काही खास आवडत नाही !) पण ऑर्कुटने बरंच काही दिलंय …. नंतर नंतर तर ऑर्कुटचा पासवर्ड पण आठवेना झाला लॉगीन न केल्यामुळे …आता ओर्कुट बरोबर सगळे फोटो,स्क्राप्स,त्या आठवणी पण निघून चालल्यात माझ्या आयुष्यातून कायमच्या…अलविदा ऑर्कुट !! आज टायट्यनिक मधली केट विन्स्लेट झाल्यासारखं पार्श्वसंगीत वाजतंय मनात !!

रेवती Tue, 09/30/2014 - 23:06
ऑर्कुट हा शब्द आत्ता दुसर्‍यांदा ऐकतिये. पहिल्यांना पुतणीने आठ वर्षापूर्वी बहुतेक, "काकू, तू ऑर्कुटवर आहेस का?" असे विचारले तेंव्हा आणि आत्ता!

आभासी जगताची सुरुवात हि ओर्कुट ने झाली पण पुढे चेपू मध्ये जीव रमला. पहिल्या प्रेमाला टाटा करून चेपू मध्ये मन रमले. म्हणून आज काही विशेष वाटत नाही , पण ओर्कुट मुळे मला मिसळपाव बद्दल माहिती मिळाली त्यासाठी ओर्कुट चा मी ऋणी आहे.

कपिलमुनी Wed, 10/01/2014 - 08:02
https://www.google.com/settings/takeout तुमच्या गुगल आयडीने लॉग इन करा आणि दिलेल्या लिस्ट मधून ज्या सेवेच्या माहितीचा बॅक अप घ्यायचा आहे ती सेवा सिलेक्ट करा. या द्वारे तुम्ही जीमेल, ऑर्कुट ,कॉन्टॅक्ट्स ई. सर्व गुगल सेवांचा बॅक अप घेउ शकता

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:55
ऑर्कुटवर मी कधीच नव्हतो. कधीच पाहिले देखील नाही. फेसबुकवर आहे. आजच्या पुणे मटामध्ये बातमी आहे की २०१७ पर्यंत लोकं फेसबुकला देखील कंटाळलेली असतील आणि नंतर फेसबुकदेखील बंद पडेल. हे होणारच. लोकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. फेसबुक बंद पडलं तर काही विशेष दु:ख-बिख्ख होणार नाही मला. मिपासारखा सोशल कट्टा नाही! :-)

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:49
ऑरकुट वापरलं होत आणि आवडलं देखील होतं... नंतर ऑरकुट प्रोफाइल डिलीवटला... बझ पण असेच बंद झाले. सध्या जी-प्ल्स वापरतोय... जी-प्ल्स वरचा माझा प्रोफाइल लोक कसा काय शोधुन काढतात तेच अजुन मलाच कळाले नाहीये ! ;) बाकी लग्नाळु होतो तेव्हा काही सुचवलेल्या पाखरांनी स्वतःचे निनावी ऑरकुट अकांउट बनवुन { म्हणजे आपले खरे अकांउट मला दिसु नये म्हणुन} माझे ऑरकुट पाहिल्याचे चांगलेच लक्षात आहे ! पाखरं जाम चाप्टर असतात बाँ ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

दशानन Wed, 10/01/2014 - 22:18
#‎Facebook‬ वर ओर्कुटच्या नावाने गळे काढणारे पाहून उगाच असे वाटले की मायला, ओर्कुटवर एवढे जीव ओतणारे होते, तर ओर्कुटचा अंत झालाच का? धंद्याचे बेसिक गणित आहे, ग्राहक आहे तर माल आहे व माल आहे तर ग्राहक आहे. दोन्ही पैकी एक कमी किंवा बंद झाले की धंदा बुडतो! बुडत चालेला धंदा करायला काय गुगल आपल्या गावचा वाणी नाही. त्यांना वाटले ग्राहक नाहीत, बंद करा दुकान! ज्या ग्राहकांना याचे दुख: वाटत आहे की उगाच त्यांनी दूकान बंद केले, त्यातील ९९.९९% लोकांनी गेल्या काही महिन्यात जाऊ द्या वर्षात म्हणून आपण एकदा ही लॉगीन करून देखील पाहिले नसेल ओर्कुटवर. ओर्कुटपेक्षा उत्तम आणि चांगला ऑप्शन असताना कोण जाईल मरायला त्या ओर्कुटवर =)) त्यांनी काळारूप बदल केले नाहीत ही त्यांची चूक. काळ बदलला होता, बदलत आहे, हे दिसत असताना देखील त्यांनी समयोचित बदल केले नाहीत म्हणून ग्राहक हे फेसबूकवर आले व फेसबूकचा फायदा झाला. हे त्यांना दिसले नसेल का? धंद्याची गणिते असतात हो सगळ्यांना सगळे सांगत ना गुगल बसणार आहे, ना #facebook ;) *हे कोणाला व्यक्तिगत म्हणून लिहित नाही आहे! राग नसावा.

दिपक.कुवेत Tue, 09/30/2014 - 14:27
स्क्रॅप बघणे (आपलं आणि दुसर्‍यांच) हे खासचं असायचं आणि ऑर्कुट वापरायला एकदम सोपं होतं. ह्या चेपुची निदान मला तरी अजुन सवय झाली नाहिये.

ऑर्कुटशी माझे असे एक वेगळेच नाते होते …. आयुष्यातल्या खूप बऱ्यावाईट आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत…चेपुला पहिल्यांदा पहिले तेव्हा ते अजिबात आवडले नव्हते (आताही काही खास आवडत नाही !) पण ऑर्कुटने बरंच काही दिलंय …. नंतर नंतर तर ऑर्कुटचा पासवर्ड पण आठवेना झाला लॉगीन न केल्यामुळे …आता ओर्कुट बरोबर सगळे फोटो,स्क्राप्स,त्या आठवणी पण निघून चालल्यात माझ्या आयुष्यातून कायमच्या…अलविदा ऑर्कुट !! आज टायट्यनिक मधली केट विन्स्लेट झाल्यासारखं पार्श्वसंगीत वाजतंय मनात !!

रेवती Tue, 09/30/2014 - 23:06
ऑर्कुट हा शब्द आत्ता दुसर्‍यांदा ऐकतिये. पहिल्यांना पुतणीने आठ वर्षापूर्वी बहुतेक, "काकू, तू ऑर्कुटवर आहेस का?" असे विचारले तेंव्हा आणि आत्ता!

आभासी जगताची सुरुवात हि ओर्कुट ने झाली पण पुढे चेपू मध्ये जीव रमला. पहिल्या प्रेमाला टाटा करून चेपू मध्ये मन रमले. म्हणून आज काही विशेष वाटत नाही , पण ओर्कुट मुळे मला मिसळपाव बद्दल माहिती मिळाली त्यासाठी ओर्कुट चा मी ऋणी आहे.

कपिलमुनी Wed, 10/01/2014 - 08:02
https://www.google.com/settings/takeout तुमच्या गुगल आयडीने लॉग इन करा आणि दिलेल्या लिस्ट मधून ज्या सेवेच्या माहितीचा बॅक अप घ्यायचा आहे ती सेवा सिलेक्ट करा. या द्वारे तुम्ही जीमेल, ऑर्कुट ,कॉन्टॅक्ट्स ई. सर्व गुगल सेवांचा बॅक अप घेउ शकता

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:55
ऑर्कुटवर मी कधीच नव्हतो. कधीच पाहिले देखील नाही. फेसबुकवर आहे. आजच्या पुणे मटामध्ये बातमी आहे की २०१७ पर्यंत लोकं फेसबुकला देखील कंटाळलेली असतील आणि नंतर फेसबुकदेखील बंद पडेल. हे होणारच. लोकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं. फेसबुक बंद पडलं तर काही विशेष दु:ख-बिख्ख होणार नाही मला. मिपासारखा सोशल कट्टा नाही! :-)

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:49
ऑरकुट वापरलं होत आणि आवडलं देखील होतं... नंतर ऑरकुट प्रोफाइल डिलीवटला... बझ पण असेच बंद झाले. सध्या जी-प्ल्स वापरतोय... जी-प्ल्स वरचा माझा प्रोफाइल लोक कसा काय शोधुन काढतात तेच अजुन मलाच कळाले नाहीये ! ;) बाकी लग्नाळु होतो तेव्हा काही सुचवलेल्या पाखरांनी स्वतःचे निनावी ऑरकुट अकांउट बनवुन { म्हणजे आपले खरे अकांउट मला दिसु नये म्हणुन} माझे ऑरकुट पाहिल्याचे चांगलेच लक्षात आहे ! पाखरं जाम चाप्टर असतात बाँ ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

दशानन Wed, 10/01/2014 - 22:18
#‎Facebook‬ वर ओर्कुटच्या नावाने गळे काढणारे पाहून उगाच असे वाटले की मायला, ओर्कुटवर एवढे जीव ओतणारे होते, तर ओर्कुटचा अंत झालाच का? धंद्याचे बेसिक गणित आहे, ग्राहक आहे तर माल आहे व माल आहे तर ग्राहक आहे. दोन्ही पैकी एक कमी किंवा बंद झाले की धंदा बुडतो! बुडत चालेला धंदा करायला काय गुगल आपल्या गावचा वाणी नाही. त्यांना वाटले ग्राहक नाहीत, बंद करा दुकान! ज्या ग्राहकांना याचे दुख: वाटत आहे की उगाच त्यांनी दूकान बंद केले, त्यातील ९९.९९% लोकांनी गेल्या काही महिन्यात जाऊ द्या वर्षात म्हणून आपण एकदा ही लॉगीन करून देखील पाहिले नसेल ओर्कुटवर. ओर्कुटपेक्षा उत्तम आणि चांगला ऑप्शन असताना कोण जाईल मरायला त्या ओर्कुटवर =)) त्यांनी काळारूप बदल केले नाहीत ही त्यांची चूक. काळ बदलला होता, बदलत आहे, हे दिसत असताना देखील त्यांनी समयोचित बदल केले नाहीत म्हणून ग्राहक हे फेसबूकवर आले व फेसबूकचा फायदा झाला. हे त्यांना दिसले नसेल का? धंद्याची गणिते असतात हो सगळ्यांना सगळे सांगत ना गुगल बसणार आहे, ना #facebook ;) *हे कोणाला व्यक्तिगत म्हणून लिहित नाही आहे! राग नसावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस! माझे आणि बर्‍याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला .

वाहनविश्व : भाग २ इतिहास

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आधीचा भाग : वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना ___________________________________________________________ माणसाच्या उत्त्पत्तीपासुनचं प्रवास हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. दोन पायावर चालणार्या, शिकारीमागे धावणार्या, कच्चं मासं, कंदमुळं खाणार्या माणसाला चाकाचा आणि आगीचा शोध लागला आणि आख्खं जगं झपाट्यानी बदलु लागलं. चाकं, चाकांचे हळुहळु विकसित झालेले उपप्रकार (गिअर्स, पुली, कॅम & फॉलोवर्स ई.ई.) आणि त्यापासुन विकसित झालेल्या वेगवेळ्या गतींचा वापर करुन माणसाच्या जगण्यामधे अमुलाग्र बदल होउ लागले.

मोदक Tue, 09/30/2014 - 13:36
वाचतोय... फोर्ड कंपनीच्या हेन्री फोर्ड-१ नंतरच्या प्रवासात ली आयकोकाने महत्वपूर्ण भूमीका बजावली.. आयकोकाचे आत्मचरित्र. . आणि डॅमलर क्राईसलर मर्जर संदर्भात असलेले हे पुस्तक नक्की वाचावे... .

In reply to by मोदक

IACOCCA हे पुर्वी मला एखाद्या संघटनेचा शॉर्ट फॉर्म वाटायचा. नंतर कधीतरी हे एका व्यक्तीचं नाव आहे हे समजलं. संधी मिळाली तर नक्की वाचीन. आपल्या इथे मिळतील का ही पुस्तकं अप्पा बळवंत चौकामधे?

मुक्त विहारि Tue, 09/30/2014 - 22:57
मर्सिडीझ म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो त्याचा सिंबॉल...एक तारा... आणि ह्या एक तार्‍यावरचे अप्रतिम पुस्तक.. (लेखकाचे नांव विसरलो, बहूदा डॉ.संजय ओक असावेत.)

श्रीरंग_जोशी Tue, 09/30/2014 - 23:03
ही लेखमालिका म्हणजे पर्वणी आहे. उत्तम सादरीकरण व भाषाशैली. पुढील भागांबरोबरच जाणकारांच्या प्रतिक्रियांमधून मिळणार्‍या माहितीच्या प्रतिक्षेत.

मार्मिक गोडसे Tue, 09/30/2014 - 23:11
बर्थाला ती एक स्त्री असल्याच्या कारणावरुन पेटंट नाकारण्यात आलं. तरीच गॅरेजमध्ये स्त्री मेकॅनिक दिसत नाहीत.

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत. एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे. आपण उल्लेख केलेल्या तीनचाकी रिक्षा कम घोडालेस बग्गीचे एक मॉडेल ज्या शहरात हा शोध लागला तिथे ठेवण्यात आले आहे. आत्ता नेमका फोटो नाहीये पण टाकण्याचा प्रयत्न करेन. बर्था बेंझला केवळ एक स्त्री म्हणून पेटंट मिळाले नाही हे निषेध करण्यासारखे आहेच पण त्याकाळातील जर्मनीतील पुरुषप्रधान संस्कृती बघता आश्चर्य वाटले नाही. पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती आणि ती चालवण्याचा मान एका स्त्री कडे जातो. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे.
लक्षात ठेवीन. ह्या ठिकाणाचे नावं तसं अजुन ७-८ वेळा येणार आहे. :)
पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती
१२१ मैल म्हणजे जवळ जवळ १९५ कि.मी. आणि तिनी नुसती गाडीच चालवली असं नाही. प्रवासादरम्यान गाडीच्या मेकॅनिकचीही भुमिका पार पाडली. :)
स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
लोकांचा आक्षेप स्त्रियांनी गाडी चालवण्याला नसुन उजवीकडचा ईंडीकेटर दाखऊन डावीकडे वळण्याला, दोन्ही पाय विमानाच्या पंखा सारखे बाजुला ठेऊन गाडी चालवायला, रस्त्यावर सटा-सट लेन बदलण्याला आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

टवाळ कार्टा Wed, 10/01/2014 - 07:27
स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
कोणास ठाऊक...तेव्हापासून काहिच फरक नसेल पडला तर :P

In reply to by टवाळ कार्टा

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:51
तिरकी केल्याशिवाय चालु न होणारी स्कुटर बनवल्याबद्दल श्री बजाज यांचा खास उल्लेख व्हायला हवा. अशी वदंता आहे की या मुळेच त्यांना विमाने बनवण्याचा परवाना मिळाला नाही. आणि पूणेरी दुचाकीस्वारांचाही ! ही एक वेग़ळीच जमात आहे.

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:16
उत्तम माहिती ! :) पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. :) या धाग्यात जरी ४ चाकी गाड्यांचा उल्लेख आला असला तरी मध्यंतरी तू-नळीवर एका जबरदस्त बाईकचे व्हिडीयो पाहिले होते, ते इथे देण्याचा मोह टाळता येत नाही. ;) { Self-balancing Motorcycle }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

In reply to by मदनबाण

लेखात ४ चाक्या, २ चाक्या आणि बहु चाक्या सगळं येणार आहे :)...२ चाक्यांबद्दल जास्तचं प्रेम असल्याने त्याविषयी थोडे जास्तचं येईल.

In reply to by मदनबाण

एस Wed, 10/01/2014 - 19:28
जायरो तंत्रज्ञान दुचाकींमध्ये ही संकल्पना भन्नाट आहे. भारतात ह्यावर्षी ह्या गाड्या लॉन्च होणार होत्या ना? २४००० डॉलर्स ही किंमत जरा जास्तच वाटतेय पण. भारतात अशी मॉडेल्स चालायला हवी असतील तर ती थोडी सडपातळ हवीत, ग्राऊंड क्लिअरन्स जास्त हवा, किंमत कमी हवी आणि सर्वात महत्त्वाचे मायलेज परवडेबल हवे. :-)

आदिजोशी Wed, 10/01/2014 - 18:44
विस्तारभयास्तव हातचं राखून लिहू नका. आम्ही वाचायला तयारच आहोत :)

मोदक Tue, 09/30/2014 - 13:36
वाचतोय... फोर्ड कंपनीच्या हेन्री फोर्ड-१ नंतरच्या प्रवासात ली आयकोकाने महत्वपूर्ण भूमीका बजावली.. आयकोकाचे आत्मचरित्र. . आणि डॅमलर क्राईसलर मर्जर संदर्भात असलेले हे पुस्तक नक्की वाचावे... .

In reply to by मोदक

IACOCCA हे पुर्वी मला एखाद्या संघटनेचा शॉर्ट फॉर्म वाटायचा. नंतर कधीतरी हे एका व्यक्तीचं नाव आहे हे समजलं. संधी मिळाली तर नक्की वाचीन. आपल्या इथे मिळतील का ही पुस्तकं अप्पा बळवंत चौकामधे?

मुक्त विहारि Tue, 09/30/2014 - 22:57
मर्सिडीझ म्हटले की प्रथम डोळ्यासमोर येतो तो त्याचा सिंबॉल...एक तारा... आणि ह्या एक तार्‍यावरचे अप्रतिम पुस्तक.. (लेखकाचे नांव विसरलो, बहूदा डॉ.संजय ओक असावेत.)

श्रीरंग_जोशी Tue, 09/30/2014 - 23:03
ही लेखमालिका म्हणजे पर्वणी आहे. उत्तम सादरीकरण व भाषाशैली. पुढील भागांबरोबरच जाणकारांच्या प्रतिक्रियांमधून मिळणार्‍या माहितीच्या प्रतिक्षेत.

मार्मिक गोडसे Tue, 09/30/2014 - 23:11
बर्थाला ती एक स्त्री असल्याच्या कारणावरुन पेटंट नाकारण्यात आलं. तरीच गॅरेजमध्ये स्त्री मेकॅनिक दिसत नाहीत.

दोन्ही भाग वाचले आणि आवडले. अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत. एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे. आपण उल्लेख केलेल्या तीनचाकी रिक्षा कम घोडालेस बग्गीचे एक मॉडेल ज्या शहरात हा शोध लागला तिथे ठेवण्यात आले आहे. आत्ता नेमका फोटो नाहीये पण टाकण्याचा प्रयत्न करेन. बर्था बेंझला केवळ एक स्त्री म्हणून पेटंट मिळाले नाही हे निषेध करण्यासारखे आहेच पण त्याकाळातील जर्मनीतील पुरुषप्रधान संस्कृती बघता आश्चर्य वाटले नाही. पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती आणि ती चालवण्याचा मान एका स्त्री कडे जातो. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. ;)

In reply to by मधुरा देशपांडे

एक बदल - "वाईल्स्लॉच" याचा योग्य उच्चार वीझलॉख असा आहे.
लक्षात ठेवीन. ह्या ठिकाणाचे नावं तसं अजुन ७-८ वेळा येणार आहे. :)
पण इतके दूरवरचे अंतर (१०४ किमी) कापणारी ही पहिली गाडी होती
१२१ मैल म्हणजे जवळ जवळ १९५ कि.मी. आणि तिनी नुसती गाडीच चालवली असं नाही. प्रवासादरम्यान गाडीच्या मेकॅनिकचीही भुमिका पार पाडली. :)
स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
लोकांचा आक्षेप स्त्रियांनी गाडी चालवण्याला नसुन उजवीकडचा ईंडीकेटर दाखऊन डावीकडे वळण्याला, दोन्ही पाय विमानाच्या पंखा सारखे बाजुला ठेऊन गाडी चालवायला, रस्त्यावर सटा-सट लेन बदलण्याला आहे. :)

In reply to by मधुरा देशपांडे

टवाळ कार्टा Wed, 10/01/2014 - 07:27
स्त्रियांच्या ड्रायव्हिंगवर सतत ताशेरे ओढणार्यांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
कोणास ठाऊक...तेव्हापासून काहिच फरक नसेल पडला तर :P

In reply to by टवाळ कार्टा

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:51
तिरकी केल्याशिवाय चालु न होणारी स्कुटर बनवल्याबद्दल श्री बजाज यांचा खास उल्लेख व्हायला हवा. अशी वदंता आहे की या मुळेच त्यांना विमाने बनवण्याचा परवाना मिळाला नाही. आणि पूणेरी दुचाकीस्वारांचाही ! ही एक वेग़ळीच जमात आहे.

मदनबाण Wed, 10/01/2014 - 16:16
उत्तम माहिती ! :) पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे. :) या धाग्यात जरी ४ चाकी गाड्यांचा उल्लेख आला असला तरी मध्यंतरी तू-नळीवर एका जबरदस्त बाईकचे व्हिडीयो पाहिले होते, ते इथे देण्याचा मोह टाळता येत नाही. ;) { Self-balancing Motorcycle }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Games

In reply to by मदनबाण

लेखात ४ चाक्या, २ चाक्या आणि बहु चाक्या सगळं येणार आहे :)...२ चाक्यांबद्दल जास्तचं प्रेम असल्याने त्याविषयी थोडे जास्तचं येईल.

In reply to by मदनबाण

एस Wed, 10/01/2014 - 19:28
जायरो तंत्रज्ञान दुचाकींमध्ये ही संकल्पना भन्नाट आहे. भारतात ह्यावर्षी ह्या गाड्या लॉन्च होणार होत्या ना? २४००० डॉलर्स ही किंमत जरा जास्तच वाटतेय पण. भारतात अशी मॉडेल्स चालायला हवी असतील तर ती थोडी सडपातळ हवीत, ग्राऊंड क्लिअरन्स जास्त हवा, किंमत कमी हवी आणि सर्वात महत्त्वाचे मायलेज परवडेबल हवे. :-)

आदिजोशी Wed, 10/01/2014 - 18:44
विस्तारभयास्तव हातचं राखून लिहू नका. आम्ही वाचायला तयारच आहोत :)