मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुणी प्याल का पिलवाल का

श्रीगुरुजी ·

पैसा 02/10/2014 - 21:26
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | या ओळी विडंबन म्हणून ऐकल्या आहेत पूर्वी. बाकीचे विडंबन पण छान!

In reply to by खटपट्या

मदिरा-मदिराक्षी, असा कट्टा केलेला नाही... पण तुमची इच्छा असेल तर करु या काहीतरी खटपट...

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 03/10/2014 - 09:58
नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक व्यभिचार (काय असतंय द्येवाला म्हायती) त्याच्यामदि गिनती कर्तीला आमची.

In reply to by खटपट्या

प्लाटोनिक व्यभिचार वेगळा आणि हे वेगळे.... आपण आपले सोमरस प्राशन करता-करता नाच बघत-बघत, गाणी ऐकावीत... प्रुथ्वीवरचा स्वर्गच जणू.

In reply to by खटपट्या

पण एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. आमचे काय, कट्ट्यासाठी काय पण... (व्हेज आणि बिना दारूच्या कट्ट्याला पण आमची ना नसते.)

In reply to by मुक्त विहारि

>>>> एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. म्हणजे कट्टेकरांना आपापसात बोलायची संधीच मिळणार नाही. 'सायलेंट मूव्ही' सारखं टेबल उचललं जाणार नाही एव्हढी काळजी घ्या.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

"आदर्श" कुणाचाही ठेवू शकता. मदिरेचा आस्वाद घेतांना आणि घेतल्या नंतर, कसे वागू नये आणि कसे वागावे, ही सांगणारी दोन्ही प्रकारची मंडळी आदर्शच.. (अजिबात न घेणारे, ते एक वेगळाच आदर्श घालून देतात.पण त्यांच्या वाट्याला आपण न गेलेलेच बरे.)

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:35
घेणार्‍यांपेक्षा अजिबात न घेणार्‍यांनाच जास्त आनंद मिळतो. घेतलेल्यांचे विमानोड्डाण, विमान हवेत असताना त्यांचे अखंड सुरू असलेले धावते प्रक्षेपण, त्यांना प्राप्त झालेली उन्मनी अवस्था आणि नंतर क्रॅश लँडिंग बघताना अतीव आनंदाची अनुभूती येते.

In reply to by श्रीगुरुजी

पण हेच तुम्ही मदिरेचा आस्वाद घेणार्‍यांबरोबर बसलांत तर जास्त मझा येईल. मदिरेचा काय किंवा मदिराक्षीचा काय, किंवा सिगारेट, तंबाखू ह्या व्यसनांचेकाय?, अतिरेक वाईटच.

चौकटराजा 03/10/2014 - 05:24
गुर्जी राष्ट्रावादी पडणार हाय मनसे सडणार हाय , लोकं रिजनल पार्टीला मत देनार न्हाईत . पन म्या म्हनतो आसं असताना येकदम दारूत कशाला बुडवायचं सोताला ? ऑं ? आवडले !

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:30
मद्य व मदिराक्षीवरून एक घटना आठवली. १९९३ मध्ये कंपनीची वार्षिक सहल जयपूरला जाणार होती. मुंबई सेंट्रल हून संध्याकाळी ७ वाजता जयपूरसाठी ट्रेन होती. पुण्यातून कंपनीतले ३०-४० सहकारी दुपारी ३ वाजताच दादरला पोहोचलो. गाडीला खूप अवकाश होता त्यामुळे आम्ही ४-५ जण जवळच्याच एका मद्यालयात गेलो. आश्चर्य म्हणजे तिथ मद्यप्रदान करणार्‍या तरूण महिला होत्या. मी पूर्वी पुण्यात काही वेळा मित्रांबरोबर मद्यालयात पायधूळ झाडली होती. पण महिलांना मद्यप्रदान करताना कधीच पाहिले नव्हते. मुंबईत ते पाहून जरा धक्का बसला. मी पूर्वी २-४ वेळा मद्याची व बार्लीजलाची चव घेतली होती. परंतु ती कडवट चव मला अजिबात आवडली नव्हती. एकंदरीतच कोणत्याच बाबतीत कडवटपणा मला आवडत नाही. त्यामुळे मुंबईतल्या त्या मद्यालयात इतरांनी बार्लीजलाची मागणी केली असता मी गोल्डस्पॉट हे मृदुपेय मागविले. शेजारच्या टेबलावर एक मध्यमवयीन बाप्या एकटाच मद्याचा आस्वाद घेत होता. बहुदा त्याचे विमान उडले असावे. त्याने मद्यप्रदान करणार्‍या युवतीला अचानक विचारले की, "कॅन यू गिव्ह मी कंपनी इन बेड?". त्या मदिराक्षीला असल्या भान हरपलेल्या ग्राहकांच्या बोलण्याची सवय असावी. तिने चेहर्‍यावर कोणतीच प्रतिक्रिया न दर्शविता त्याला सांगितले की, "यू फर्स्ट रिलॅक्स. देन वि विल सी.". त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या कोवळ्या बालमनावर जो सांस्कृतिक आघात झाला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. नंतर जयपूरच्या सहलीत अनेक वरिष्ठ व्यवस्थापक व इतर अनेक जण मद्याच्या धुंदीत बेभान झाल्यावर जी प्रचंड करमणूक झाली ती अजून विसरता येत नाही.

पैसा 02/10/2014 - 21:26
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | या ओळी विडंबन म्हणून ऐकल्या आहेत पूर्वी. बाकीचे विडंबन पण छान!

In reply to by खटपट्या

मदिरा-मदिराक्षी, असा कट्टा केलेला नाही... पण तुमची इच्छा असेल तर करु या काहीतरी खटपट...

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या 03/10/2014 - 09:58
नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक व्यभिचार (काय असतंय द्येवाला म्हायती) त्याच्यामदि गिनती कर्तीला आमची.

In reply to by खटपट्या

प्लाटोनिक व्यभिचार वेगळा आणि हे वेगळे.... आपण आपले सोमरस प्राशन करता-करता नाच बघत-बघत, गाणी ऐकावीत... प्रुथ्वीवरचा स्वर्गच जणू.

In reply to by खटपट्या

पण एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. आमचे काय, कट्ट्यासाठी काय पण... (व्हेज आणि बिना दारूच्या कट्ट्याला पण आमची ना नसते.)

In reply to by मुक्त विहारि

>>>> एखादे मिळाले तर, नक्की एखादा कट्टा तिथे करू या. म्हणजे कट्टेकरांना आपापसात बोलायची संधीच मिळणार नाही. 'सायलेंट मूव्ही' सारखं टेबल उचललं जाणार नाही एव्हढी काळजी घ्या.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

"आदर्श" कुणाचाही ठेवू शकता. मदिरेचा आस्वाद घेतांना आणि घेतल्या नंतर, कसे वागू नये आणि कसे वागावे, ही सांगणारी दोन्ही प्रकारची मंडळी आदर्शच.. (अजिबात न घेणारे, ते एक वेगळाच आदर्श घालून देतात.पण त्यांच्या वाट्याला आपण न गेलेलेच बरे.)

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:35
घेणार्‍यांपेक्षा अजिबात न घेणार्‍यांनाच जास्त आनंद मिळतो. घेतलेल्यांचे विमानोड्डाण, विमान हवेत असताना त्यांचे अखंड सुरू असलेले धावते प्रक्षेपण, त्यांना प्राप्त झालेली उन्मनी अवस्था आणि नंतर क्रॅश लँडिंग बघताना अतीव आनंदाची अनुभूती येते.

In reply to by श्रीगुरुजी

पण हेच तुम्ही मदिरेचा आस्वाद घेणार्‍यांबरोबर बसलांत तर जास्त मझा येईल. मदिरेचा काय किंवा मदिराक्षीचा काय, किंवा सिगारेट, तंबाखू ह्या व्यसनांचेकाय?, अतिरेक वाईटच.

चौकटराजा 03/10/2014 - 05:24
गुर्जी राष्ट्रावादी पडणार हाय मनसे सडणार हाय , लोकं रिजनल पार्टीला मत देनार न्हाईत . पन म्या म्हनतो आसं असताना येकदम दारूत कशाला बुडवायचं सोताला ? ऑं ? आवडले !

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:30
मद्य व मदिराक्षीवरून एक घटना आठवली. १९९३ मध्ये कंपनीची वार्षिक सहल जयपूरला जाणार होती. मुंबई सेंट्रल हून संध्याकाळी ७ वाजता जयपूरसाठी ट्रेन होती. पुण्यातून कंपनीतले ३०-४० सहकारी दुपारी ३ वाजताच दादरला पोहोचलो. गाडीला खूप अवकाश होता त्यामुळे आम्ही ४-५ जण जवळच्याच एका मद्यालयात गेलो. आश्चर्य म्हणजे तिथ मद्यप्रदान करणार्‍या तरूण महिला होत्या. मी पूर्वी पुण्यात काही वेळा मित्रांबरोबर मद्यालयात पायधूळ झाडली होती. पण महिलांना मद्यप्रदान करताना कधीच पाहिले नव्हते. मुंबईत ते पाहून जरा धक्का बसला. मी पूर्वी २-४ वेळा मद्याची व बार्लीजलाची चव घेतली होती. परंतु ती कडवट चव मला अजिबात आवडली नव्हती. एकंदरीतच कोणत्याच बाबतीत कडवटपणा मला आवडत नाही. त्यामुळे मुंबईतल्या त्या मद्यालयात इतरांनी बार्लीजलाची मागणी केली असता मी गोल्डस्पॉट हे मृदुपेय मागविले. शेजारच्या टेबलावर एक मध्यमवयीन बाप्या एकटाच मद्याचा आस्वाद घेत होता. बहुदा त्याचे विमान उडले असावे. त्याने मद्यप्रदान करणार्‍या युवतीला अचानक विचारले की, "कॅन यू गिव्ह मी कंपनी इन बेड?". त्या मदिराक्षीला असल्या भान हरपलेल्या ग्राहकांच्या बोलण्याची सवय असावी. तिने चेहर्‍यावर कोणतीच प्रतिक्रिया न दर्शविता त्याला सांगितले की, "यू फर्स्ट रिलॅक्स. देन वि विल सी.". त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर माझ्या कोवळ्या बालमनावर जो सांस्कृतिक आघात झाला त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. नंतर जयपूरच्या सहलीत अनेक वरिष्ठ व्यवस्थापक व इतर अनेक जण मद्याच्या धुंदीत बेभान झाल्यावर जी प्रचंड करमणूक झाली ती अजून विसरता येत नाही.
कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || आधीच संध्याकाळची पार्टी आहे लांबली | परत जाता अजून एक पेग देत थांबली || चकणा शिळा दिला जो मद्य सांडुन भिजला | आत्ताच हातातला ग्लास मी कुरवाळीला || १ || सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | बोकाणा भरताना चकण्याचा, हिची चाहूल लागली || सांगाल का त्या महिलेला, कि जास्त नाही ढोसली || आणि उतराया नशा कोणी रात्र जागून काढली || २ || कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || (कवी अनिलांची क्षमा मागून)

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु ·
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई.

बहुगुणी 02/10/2014 - 23:27
धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?) सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) ) असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

खटपट्या 03/10/2014 - 00:53
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद. गाडी घेण्याचे नक्की झाले आहे. मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ? मला इलेक्ट्रा आवडली आहे. आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.

कंजूस 03/10/2014 - 04:22
बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे. बाकी चालू दे.

एस 03/10/2014 - 11:51
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत
गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.

In reply to by एस

काउबॉय 03/10/2014 - 12:52
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ------ -- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री). ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?--- --- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये. क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?--- --- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये. ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?---- -- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला. इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?--- --- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे. फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? - यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.

In reply to by काउबॉय

ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे. जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! ' बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!

In reply to by एस

आदूबाळ 03/10/2014 - 14:52
जरा अतिसंवेदनशील होतंय का? बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो. पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही. बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.

In reply to by आदूबाळ

जरा अतिसंवेदनशील होतंय का दवणीय म्हणतात त्येला!!!! "वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल

In reply to by एस

पंतश्री 18/09/2015 - 14:45
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि. कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.

आयुर्हित 03/10/2014 - 17:53
आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते. लगे रहो !! आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे. भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित 04/10/2014 - 10:50
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense. पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही. मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे (अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित 05/10/2014 - 00:52
@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा. माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात. एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.

In reply to by आयुर्हित

खटपट्या 05/10/2014 - 04:04
अवो आयुर्हीत सायेब, _/\_ स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल. ८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.

In reply to by आयुर्हित

नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित 07/10/2014 - 02:46
तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची? असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे. http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत. व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की! BIDISHA DEY Head - Corporate Communications Eicher Motors Ltd. #96, Sector 32, Gurgaon - 122 001, Haryana, India Phone No.: +91-124-4415600 Mailto: bdey@eicher.in आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.

माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते. रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........

मस्त गाडी!!! एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती! नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!! मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!! कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :) असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! :)

इनिगोय 07/10/2014 - 08:38
बुलेट! आवाज ही काफी है! बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ ! बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं? तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?

In reply to by इनिगोय

थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत. क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.

कपिलमुनी 07/10/2014 - 12:07
नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ? माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB . तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?

हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !

मोदक 07/10/2014 - 13:23
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद. मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!) भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत. ३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते. भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही. ३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी. ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही. मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो. (पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.) रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा. आता माझ्या काही शंका.. १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?

In reply to by मोदक

मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)

In reply to by मोदक

मनराव 09/10/2014 - 11:16
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) फार काही फरक नाही...... २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो...... मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर.... ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे... ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..? आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे.... २१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....

In reply to by मनराव

मोदक 09/10/2014 - 12:49
१) ओक्के.. २) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..? ३) ओक्के. ४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी. (माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.) प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)

In reply to by मोदक

कपिलमुनी 09/10/2014 - 13:01
१. क्लासिकच बरी २. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच) ३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;) ४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका

In reply to by कपिलमुनी

मोदक 09/10/2014 - 13:30
धन्यवाद... ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..? ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?

बहुगुणी 02/10/2014 - 23:27
धाग्यावर नक्की लक्ष ठेवणार! (वाचनखूण का साठवता येत नाहीये?) सासर्‍यांनी १९७० च्या सुमारास घेतलेली आणि दहा वर्षे उत्तम स्थितीत सांभाळलेली Royal Enfield Sherpa मोटरसायकल (175cc, Villiers engine) मी १९८०-१९९० खूप वापरली. त्यानंतर एका विद्यार्थ्याला ती देऊन टाकली. आता ती वापरात आहे की नाही माहीत नाही, पण अनेक आठवणींशी निगडित अशी ती मोटरसायकल होती. आता पुन्हा एकदा बुलेट ३५० घ्यायचा विचार बळावतो आहे. ("बकेट लिस्ट सुरू केलेली दिसतेय", "साठीच्या आधीच बुद्धी नाठी" वगैरे कॉमेंट्स हळू-हळू ऐकायला मिळताहेत :-) ) असो, चांगले डीलर्स कोण, आफ्टर-मार्केट अ‍ॅक्सेसरीज कुठे मिळतील हे सर्व या धाग्यात वाचायला मिळेल अशी आशा आहे.

खटपट्या 03/10/2014 - 00:53
सर्वप्रथम हा धागा काढल्याबद्दल सोन्याबापुंचे लय म्हणजे लय धन्यवाद. गाडी घेण्याचे नक्की झाले आहे. मला जाणकारांकडून हे जाणून घ्यायचे आहे की इलेक्ट्रा आणि क्लासिक मध्ये फरक काय ? मला इलेक्ट्रा आवडली आहे. आन्जावर बरेच शोध घेतला पण मला मिपाकरांचे अनुभव/सल्ले जाणून घ्यायचे आहेत.

कंजूस 03/10/2014 - 04:22
बाईकशी मागे बसण्याइतकाही संबंध नाही परंतू फार चांगला तंत्रज्ञान विषय म्हणून आवडला. आणि हो या एका खऱ्याखुऱ्या गाडीचे एक देऊळ झालेय पंजाबात .संतती होण्यासाठी ती पावते अशी ख्याती आहे. बाकी चालू दे.

एस 03/10/2014 - 11:51
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत
गुड. तुम्हांला एक शंका विचारू का?
कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ब) त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्‍या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते? ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का? इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का? फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? वरील प्रश्न केवळ बुलेटधारकांनाच नव्हे तर असे करणार्‍या प्रत्येक वाहनचालकास तितकेच लागू आहेत. त्यांच्यापैकी कोणीही उत्तर दिले तरी चालेल. इथे जे अपेक्षित आहे त्याच्याशी माझे प्रश्न विसंगत वाटल्यास संमंला विनंती करून हा प्रतिसाद उडवू शकता.

In reply to by एस

काउबॉय 03/10/2014 - 12:52
अ) जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? ------ -- लोकांचे लक्ष वेधता येते, तसेच असले पावरबाज फायरिंगचे वाहन आपण लीलया नियंत्रित करतो ही भावना आत्मविश्वास दुणावते (प्रत्यक्ष अनुभव हिच खात्री). ब) त्यामुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का?--- --- यातून वायुप्रदुषण कसे होते ? ध्वनीप्रदुषण एका मर्यादेपर्यंत रिलेटिव कंसेप्ट आहे आणि ती मर्यादा नक्कीच इथे ओलांडली जात नाहिये. क) सिग्नलला बुलेटच्या मागे ज्यांच्या दुचाक्या असतात त्यांचे पाय अशा सायलेन्सरमधून येणार्या हवेच्या झोतामुळे भाजतात. त्याबद्दल तुम्हां लोकांना काय वाटते?--- --- वाईट वाटते पण याचा सायलेंसरशी सम्बंध नाही ये. ड) कंपनीमेड सायलेन्सर बदलून आपण कायद्याचे उल्लंघन करत आहोत अशी टोचणी कधी तुम्हां लोकांना लागते का?---- -- आम्हाला सविनय कायदेभंग काहीवेळा काही बाबतीत पटतो पण पुन्हा हां वैयक्तिक मामला झाला. इ) आपल्या हौसेपायी इतरांना त्रास देण्यामागे कोणत्या प्रकारचा बेदरकारपणा असतो? अशा प्रवृत्तीस गावगुंडगिरी म्हटले तर चालेल का?--- --- नाही. तसेही प्रमुख आव्हान दहशतवादाचे आहे त्यावर जास्त मनथन व्हावे. फ) कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? - यप. पर्सनलाइज्ड टच वेगळीच बात आहे. जमाना कस्टमायज़ेशनचा आहे.

In reply to by काउबॉय

ज्यांच्याकडे १००/१२५ सी सी ची खेळणी आहेत त्यांच्याकडुन आलेला हा मत्सरग्रस्त प्रतिसाद आहे. जाऊ द्या. आकाशाकडे बघुन म्हणावेसे वाटते ' हे आकाशातल्या बापा, यांना माफ कर, हे काय बोलताहेत यांना कळत नाही ! ' बाकी बुलेटचे चाहते-- यांच्याकडे लक्ष देउ नका ! चालु द्या!

In reply to by एस

आदूबाळ 03/10/2014 - 14:52
जरा अतिसंवेदनशील होतंय का? बुलेटच्या "दगदगदगदग" आवाजाने ध्वनिप्रदूषण होतं हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. स्वतः बुलेट न वापरल्यास तो आवाज फार तर पाच मिनिटं येईल. जास्तच डोक्यात जायला लागला तर बुलेट ओलांडून पुढे जाणे हा पर्याय असतोच. (बुलेट तशीही पिकपसाठी प्रसिद्ध नाहीये.) यापेक्षा जास्त त्रास जनरेटर, प्रिंटर, एसी आदींच्या आवाजाचा होतो. पाय भाजतात म्हणजे थोडंसं गरम लागतं असं समजतो आहे. एरवी पार सायलेन्सरला चिकटायला गेल्याखेरीज भाजायचं (म्हणजे भाजून त्वचा ब्राऊन व्हायचं) कारणच नाही. बाकी त्रास होण्याचा (आणि करून घेण्याचा) प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असला तरी त्याला गावगुंडी म्हणणं जरा अतिशयोक्त वाटतं.

In reply to by आदूबाळ

जरा अतिसंवेदनशील होतंय का दवणीय म्हणतात त्येला!!!! "वाहतो हि दुर्वाची जुडी" स्टाईल

In reply to by एस

पंतश्री 18/09/2015 - 14:45
जास्त आवाज करणारा सायलेन्सर (?) बसवून काय साधतं? म्हणजे कसला आनंद मिळतो? हा आनंद त्यालाच समजु शकतो ज्याला सामान्य जन बाएक वेडा म्हणतात. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? अहो अस म्हटले तर सरकारि बस तर इतका धुर सोडते कि आपली गाडि बरि. कंपनीफिटींग बाइक सायलेन्सर मॉडीफाय न करता चालवल्यास त्यातली शान कमी होते का? रॉयल एन्फ़िल्ड घ्यायची तर तो एक सुपरिचित आवाज तर हवाच. त्यामुळे होणार्‍या ध्वनिप्रदूषणाबद्दल आणि वायुप्रदूषणाबद्दल असे लोक कधी विचार करतात का? मी पूण्यात रहातो. रोज ह्या वाहनाच्या होर्न मुळे इतका वैताग येतो कि काय सागू? पण आपण कोणी ह्याला ध्वनिप्रदूषण म्हणत नाही. काउबॉय दादा एकदम बरोबर. पटल बुवा.

आयुर्हित 03/10/2014 - 17:53
आजकाल लाखात पगार घेणाऱ्या लोकांना जेव्हा अतिशय रहदारी असलेल्या रस्त्यावरून दररोज जावे लागते किंवा पार्किंगचा प्रश्न किंवा कारचा खर्च पेलावयाचा नसतो तेव्हा रॉयल एनफिल्ड कामास तर येतेच सोबत शायनिंगहि करता येते, काश्मीर ते कन्याकुमारी पाहिजे तेथे टूर ही करता येते थोडक्यात काय तर जीवन खऱ्या अर्थाने जगता येते. लगे रहो !! आपली आवड व क्रेझ सर्वोत्तम आहे. भारतीय पब्लिक रॉयल एनफिल्ड सारखा आकर्षक भारतिय मालकीचा प्रोडक्ट डोक्यावर घेते ज्यात जबरदस्त Value ची ताकद आहे म्हणजेच आमची चांदीच चांदीच असते. पाच वर्षात Eicher Motors चा शेअर २५ पट फायदा देवून जातो अजून काय हवे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयुर्हित 04/10/2014 - 10:50
रॉयल इनफिल्ड ही luxury आहे luxury means A state of great comfort or elegance, especially when involving great expense. पण ज्यांना चारचाकी ठेवणे अवघड आहे, परवडत नाही पण छापही पाडायची आहे किंवा रॉयल इनफिल्डची क्रेझ आहे त्यांना पर्याय नाही. मायलेजचे म्हणाल तर २५% मायलेज सहज वाढविता येतो!

अतृप्त आत्मा, मला सिटी अड़तीस ते बेचाळीस च्या मद्गे अन हाईवे ला ४५ पर्यंत देते आहे (अर्थात मी पंचावन ते सत्तर च्या मधे असतो जास्त क५पंचावनचीच स्पीड ठेवतो)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित 05/10/2014 - 00:52
@सोन्याबापु: ८० किमी/तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते याचे कारण कदाचित स्पोक्स वाकून व्हीलचा ब्यालेंस गेला असावा. एकदा व्हीलब्यालेंस करून घ्यावा. माझ्या मते साईड स्टेंडला गाडी लावल्यास आणि/किंवा त्या अवस्थेत कोणी त्यावर बसल्यास स्पोक्स लगेच वाकतात. एकदा तपासल्यावर असे आढळ्यास मला जरूर कळवा/कन्फर्म करावे हि विनंती.

In reply to by आयुर्हित

खटपट्या 05/10/2014 - 04:04
अवो आयुर्हीत सायेब, _/\_ स्पोक वाकले असतील तर ४० च्या स्पीड ला पण वायब्रेट होईल. ८० च्या पुढे इंजिन वायब्रेट होते म्हणून गाडी वायब्रेट होते.

In reply to by आयुर्हित

नाही आयुर्हीत सर, मला पण आगोदर तिच शंका आलेली, चेक केले व्हिल्स पर्फेक्ट आहेत, तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आयुर्हित 07/10/2014 - 02:46
तो मॉडेल चा इन हाउस फ्लॉ आहे तर कंपनीची technical team काय कामाची? असे असेल तर हा प्रश्न सरळ कंपनीच्या मालकांना कळवावा अशी माझी आपणास विनंती आहे. http://www.eicher.in/eichergroup-board.aspx येथे नाव आहेत. व त्या सर्वांचे email id डे मॅडम देतीलच की! BIDISHA DEY Head - Corporate Communications Eicher Motors Ltd. #96, Sector 32, Gurgaon - 122 001, Haryana, India Phone No.: +91-124-4415600 Mailto: bdey@eicher.in आणि जो पर्यंत आपण १००% खुश होत नाहीत तो पर्यंत पिच्छा पुरवावाच.

माझ्या तरूणपणी रॉयल एन्फिल्ड (३५०) आणि जावा (२५०) हे दोनच पर्याय उपलब्ध होते. रॉयल एन्फिल्ड ही आर्मी बाईक म्हणून प्रसिद्ध होती. (त्यामुळे) रॉयल एन्फिल्ड्शी भावनिक दृष्ट्या 'मर्दानगी' जोडलेली होती. 'जावा' पेक्षा जास्त ताकद, उंच बांधणी, ढक..ढक..ढक असा धीरगंभीर आवाज आणि विशेषतः चढावावर चारचाकी वाहनांना सहज ओलांडून जाण्याची क्षमता ह्या सर्व गुणांमुळे रॉयल एन्फिल्ड ही त्या काळच्या तरूणाईचे एक स्वप्न असायची. जावाचा आवाज खुपच चिरका होता. एखाद्या जवळ साधी सायकल असणं हेही कौतुकाच्या नजरांच कारण असताना (७०च्या दशकात) रॉयल एन्फिल्ड हे श्रीमंतीचं द्योतक होतं. जावा ३५०० ते ४००० ला होती तेंव्हा रॉयल एन्फिल्ड ६५०० हजाराला होती. चारचाकींच्या पंगतीत स्टँडर्ड हेराल्ड १२००० हजाराला तर दणकट अँबॅसॅडर (मार्क टू) १८००० ते २२००० च्या दरम्यान होती. (साठचे दशक). माझा कारकुनाचा पगार ३५० रुपये (१९७३) होता. चारचाकीचं स्वप्नही महाग होतं पण रॉयल एन्फिल्ड अनेकदा स्वप्नात यायची. अगदी नाहीच जमलं तर, निवृत्तीनंतर प्रॉव्हिडंट फंडात का होईना, बुलेट घ्यायचीच असा पक्का निर्णय झाला होता. पुढे आखाती प्रदेशात नोकरी निमित्त आलो आणि पहिली बाईक घेतली सुझुकी २५० आणि वाहन सुखाला सुरुवात झाली........

मस्त गाडी!!! एकेकाळी ही गाडी विकत घ्यायची सॉल्लीड महत्वाकांक्षा होती! नशीबाने ती अपूर्ण राहिली!!!!!!! मी आणि माझे ऑटोमोबाईल इंजिनियर सासरे यांच्यात सहमत होण्याचा हा एकच मुद्दा!! कदाचित त्यामुळेच त्यांनी मला त्यांच्या लाडक्या लेकीशी विवाह करण्यास संमती दिली असावी असा दाट संशय आहे!!! :) असो. पोरगी पटवली पण ती बुलेट साली राहिलीच!!!! :)

इनिगोय 07/10/2014 - 08:38
बुलेट! आवाज ही काफी है! बुलेट कुठेही कधीही दिसली तरी नजरेआड होईपर्यंत वळून पाहिल्याखेरीज आणि तिचा तो पेशल आवाज ऎकल्याखेरीज पुढे जाणं होत नाही. एकदाच थोडंसं अंतर चालवून बघितलीय... _/\_ ! बुलेटच्या बाबतीत अमूक पाॅवरच्या इंजिनलाच अमूक रंग असं काॅम्बिनेशन असण्याचं काय कारण असतं? तसंच थंडरबर्ड की इलेक्ट्रा? दोन्हीत काय फरक आहे?

In reply to by इनिगोय

थंडर्बर्ड क्रूझर बाईक आहे. स्टाईल पण क्रूझर सारखी आहे. पुढचा फोर्क खूप उंच. उंच वळून आलेले हँडल. इलेक्ट्रा स्ट्यांडर्ड चे एक सुधारीत रूप. फक्त त्याला बटन स्टार्ट आहे व डिस्क ब्रेक आहेत. जे स्ट्यांडर्ड मधे नाहीत. क्लासिक प्लॅटफॉर्म हा स्टायलिंग आस्पेक्ट १९६०च्या ब्रिटनमधील बाईक नुसार केला आहे. नवीन रीफाईन्ड युसीई इंजिन. झॅपर टायर्स ई.

कपिलमुनी 07/10/2014 - 12:07
नवीन गाड्यांमध्ये सेल्फ स्टार्टची सुविधा असते. जुन्या बुलेटना त्या प्रकारची सुविधा बसवता येते का ? माझी AVL इंजिन असलेली थंडरबर्ड आहे.TBTS नाही फक्त TB . तिला सेल्फ स्टार्ट किट बसवण्यासंबंधी कोणास माहिती आहे का ?

हा असला प्रतिसाद मिळाल्यावर पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ! माझ्याकडेही १९७२ सालची एक बुलेट आहे. नुकतेच मी र.५० हजार खर्च करुन तिचा जीर्णोधार करुन घेतला. तिच्यावर स्वार होऊन बाहेर पडलो ना की वळुन वळुन बघणार्क्ष्या माना पाहुन उर भरुन येतो हो ! हो आणि सायलेन्सर बदलुन घेतला आहे. अगदी ' बुलेट आली ! ' हे ओरडुन सांगणारा . ही बुलेट आमची वंशपरंपरागत चालत आलेली कौटुम्बिक मालमत्ता आहे. सुदैवाने पुढच्या पिढीतही तिचे चाहते आहेत !

मोदक 07/10/2014 - 13:23
सर्वप्रथम धाग्याबद्दल धन्यवाद. मला रॉयल एन्फिल्डबद्दल असलेली माहिती. (माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड नाहीये, अजून!) भारी गाडी..!!! "BULL" - दुसरे शब्द नाहीत. ३५० CC असल्याचा उघड फायदा - चढ, वेग, वजन वगैरे अडचणीच्या गोष्टींचा लिलया सामना करते. भरपूर अंतर विनासायास कापते आणि गाडीला व चालकाला फारसा त्रास नाही. ३५० CC, २०० किलोच्या आसपास असलेले वजन हे आणि या प्रकारच्या एकंदर वैशिष्ट्यांमुळे माईलेज कमी. ही गाडी घ्यावयाची असल्यास माईलेजचा विचार करायचा नाही. मोठा ऑईल टँक असल्याने ऑईल बदली आणि सर्विसींगच्या वेळेस नेहमीच्या गाडीपेक्षा जास्त खर्च येतो. (पुन्हा तेच - ही गाडी घ्यावयाची असल्यास खर्चाचा विचार करायचा नाही.) रोजच्या शहरातील वापरासाठी घ्यायची असल्यास पुन्हा विचार करावा. आता माझ्या काही शंका.. १) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..?

In reply to by मोदक

मोदक , सद्ध्या प्रचंड कार्यबाहुल्यामुळे प्रतिसाद बयाजावर देता येत नाहिए जरा निश्चिंत झालो की डिटेल्स देतो :)

In reply to by मोदक

मनराव 09/10/2014 - 11:16
१) "क्लासीक विरूद्ध थंडरबर्ड" यांमध्ये गाडी चालवतानाची आरामदायक रचना वगळता आणखी काय फरक आहे. (डिजीटल स्पीडॉमीटर आणि लाईटमधले बदल हे दुर्लक्षावे इतके किरकोळ बदल असतात की खूप खूप महत्वाचे आहेत.) फार काही फरक नाही...... २) क्लासीक ३५० मध्ये कंपनीने दिलेला सायलेन्सर कमी उंचीचा असल्याने बदलणे क्रमप्राप्त आहे. मात्र सायलेन्सर मार्केटमध्ये 'इंदोर', 'ग्लास वूल', 'स्टॉक', 'अपस्वेप्ट', 'शॉर्ट बॉटल' असे अनेक सायलेन्सर उपलब्ध आहेत. यातल्या कोणत्या सायलेन्सरचा नक्की कसा उपयोग असतो..? तुला आवाज कसा हवाय आणि मायलेज किती हवय त्यावर अवलंबुन आहे..... काही सायलेन्सर्स मायलेज कमी करतात पण अवाज दणदणीत असतो...... मि 'ग्लास वूल' लावला आहे.... गाडीला एक वर्ष झाल्या नंतर.... ३) एखाद्या मोठ्या, ३५०० / ४००० किमी सारख्या प्रवासाआधी साधारणपणे किती रनींग व्हावे..? गाडी नविन असेल तर लिहिलेस तेवढे तरी झालेले बरे... ४) गाडी सुरूवातीचे १०,००० किमी व्यवस्थीत चालवली तर इंजीन स्मूथ होते व नंतर चांगला परफॉमन्स देते हे खरे आहे का..? आधी सांग व्यवस्थीत चालवली म्हण्जे कशी चालवणे अपेक्षित आहे.... २१००० फिरवुन झाली अता पर्यंत आजुन तरी काही त्रास नाही.....

In reply to by मनराव

मोदक 09/10/2014 - 12:49
१) ओक्के.. २) कानठळ्या न बसवणारा पण दमदार आवाज आणि माईलेजवर फारसा फरक न करणारा साईलेन्सर कोणता आहे..? ३) ओक्के. ४) व्यवस्थीत म्हणजे ६० च्या आत, वेळच्यावेळी सर्विसींग आणि उगाच "शून्य ते साठ - पांच सेकंदात" असले अत्याचार न करता - असे सुरूवातीचे किमान काही हजार किमी तरी. (माझी पॅशन प्लस या पद्धतीने चालवली आणि सध्या ५०,००० च्या आसपास रनींग होवूनही शहरात ६५ पेक्षा जास्त व हायवेला ६८-७० पेक्षा जास्त माईलेज मिळते.) प्लीज नोट - माझी बुलेट अजून बाजारातच आहे. सध्या केवळ माहिती गोळा करत आहे. ;)

In reply to by मोदक

कपिलमुनी 09/10/2014 - 13:01
१. क्लासिकच बरी २. गोल्डस्टार विथ ग्लासवूल ( पाय न भाजणारा कव्हर असेल तर अगदी उत्तम) ( ग्लासवूल हवेच) ३. साधरण १००० किमी गाडी प्रेमानेच चालवावी.. नंतर च्या लाँग रनिंग साठी एक धागा आला होता तो रेफेर करा ;) ४. गाडी चांगली रहायसाठी नवीन असो वा जुनी प्रेमाने चालवा. जास्त वजन लादू नका.. शेल मधला पेट्रोल भरा ..मोटूल चा ऑईल वापरा आणि ऑफिशियल सर्विस सेंटर मधे कधीही सर्विसिंग करू नका

In reply to by कपिलमुनी

मोदक 09/10/2014 - 13:30
धन्यवाद... ऑफिशियल सर्विस सेंटर वाईट अनुभव आहे का..? ग्लासवूलचा एखादा फोटो मिळेल का..?

उपवासाचे अनारसे

विजय पिंपळापुरे ·

जेपी 02/10/2014 - 17:29
फोटो?????? बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.

जेपी 02/10/2014 - 17:29
फोटो?????? बाकी उशिर केला पाकक्रुती टाकायला. आज शेवटचा उपवास होता. आता पुढच्या नवरात्रीपर्यंत वाट पहावी लागेल यासाठी.
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

निलेश ·

शिद 02/10/2014 - 18:01
1 भारत सरकारच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे संचालक अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड केली आहे. अधिक माहिती.

उत्तम लेख ! साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे. +100 सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे चूक आहे इतके जरी सर्वसामान्य जनतेला समजले तरी खूप फरक पडेल.

तिमा 02/10/2014 - 19:49
पान वगैरे न खाताही रस्त्यात थुंकणारी माणसे असंख्य आहेत. आपलीच थुंकी आपण गिळायची नसते अशी चुकीची शिकवण त्यांना मिळालेली असते. अशी माणसे भारतात ८० टक्के तरी असावीत. त्यांना कोण सुधारणार ?

विनोद१८ 02/10/2014 - 23:42
..या विषयात आपल्या देशात सुधारणा होणे आवश्यक आहे, माझ्या मते याविषयी कडक कायदे करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी सक्तीने व्हायला हवी.

भृशुंडी 03/10/2014 - 08:46
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

भृशुंडी 03/10/2014 - 08:47
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

विवेकपटाईत 03/10/2014 - 09:21
आज रामदेव बाबांच्या चेल्यांना संपूर्ण हरद्वार स्वच्छ करताना बघितले. कांग्रेस गवत बरोबर उपटीत होते. निदान एक आठवडा तरी आता रस्ते स्वच्छ दिसतील.

In reply to by जिन्गल बेल

निलेश 03/10/2014 - 14:27
चुकी बद्दल क्षमस्व. लेख प्रकाशित केल्यावर लक्षात आले. पण मिपावर प्रकाशित केलेला लेख दुरुस्त करण्याची सोय नाही.

कवितानागेश 03/10/2014 - 11:08
उत्तम उपक्रम आहे हा. हे गंभीरपणे चालू रहायला हवंय. लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हेदेखिल एक कारण आहेच.

उदयन 03/10/2014 - 13:27
बाकी अहिंसे ने हिंसावाद्यांना जिंकले निव्वळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी का होईना जे गांधींना मानत नव्हते ते देखील त्यांचे गुणगाण करत आहे. ;)

गांधीविचार कालातीत आहेत, संघाच्या पठडीत वाढलेल्या मोदींनी गांधीँच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरु केले हा एका अर्थी काँग्रेसच्याच विचारांचा विजय आहे.असो ,मोदी व देश दोघांना शुभेच्छा.

उदयन 03/10/2014 - 18:38
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चीन अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत?.

दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ केलात मग?

In reply to by उदयन

यसवायजी 03/10/2014 - 21:38
काविळीचं मी बघतो. टेंशन इल्ले. तुमच्या मुद्द्याकडे- @ काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत? >>> (समजा) तुम्हाला खरुज झालाय आणी घरी पाव्हणे आलेत तर, १. तुम्ही पुर्ण बाह्यांचा शर्ट घालून बसता + उपचारांकडेसुद्दा नंतर लक्ष देता. २. उघडबंब राहून २-२ मिंटाला खाजवून दाखवता?

शिद 02/10/2014 - 18:01
1 भारत सरकारच्यावतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी कोल्हापुरातील निर्मिती ग्राफिक्सचे संचालक अनंत खासबारदार यांनी डिझाइन केलेल्या लोगोची निवड केली आहे. अधिक माहिती.

उत्तम लेख ! साफसफाई करणे हे फक्त सफाई कर्मचाऱ्यांचे काम नसून, आपले पण कर्तव्य आहे. +100 सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे चूक आहे इतके जरी सर्वसामान्य जनतेला समजले तरी खूप फरक पडेल.

तिमा 02/10/2014 - 19:49
पान वगैरे न खाताही रस्त्यात थुंकणारी माणसे असंख्य आहेत. आपलीच थुंकी आपण गिळायची नसते अशी चुकीची शिकवण त्यांना मिळालेली असते. अशी माणसे भारतात ८० टक्के तरी असावीत. त्यांना कोण सुधारणार ?

विनोद१८ 02/10/2014 - 23:42
..या विषयात आपल्या देशात सुधारणा होणे आवश्यक आहे, माझ्या मते याविषयी कडक कायदे करायला हवेत व त्यांची अंमलबजावणी सक्तीने व्हायला हवी.

भृशुंडी 03/10/2014 - 08:46
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

भृशुंडी 03/10/2014 - 08:47
गाडगेबाबा थकले सांगून. नागरिकशास्त्राची पुस्तकंसुद्धा कामी येयीनात. हजारेंच्या अण्णांनीही प्रयत्न केलेच. आता मोदी. चालायचंच.

विवेकपटाईत 03/10/2014 - 09:21
आज रामदेव बाबांच्या चेल्यांना संपूर्ण हरद्वार स्वच्छ करताना बघितले. कांग्रेस गवत बरोबर उपटीत होते. निदान एक आठवडा तरी आता रस्ते स्वच्छ दिसतील.

In reply to by जिन्गल बेल

निलेश 03/10/2014 - 14:27
चुकी बद्दल क्षमस्व. लेख प्रकाशित केल्यावर लक्षात आले. पण मिपावर प्रकाशित केलेला लेख दुरुस्त करण्याची सोय नाही.

कवितानागेश 03/10/2014 - 11:08
उत्तम उपक्रम आहे हा. हे गंभीरपणे चालू रहायला हवंय. लोक फक्त आपल्या स्वतःच्या रहात्या घराला घर समजतात, शहराला/ गावाला/ देशाला 'आपले घर' समजत नाहीत, हा खरा प्रॉब्लेम आहे. लोकांमध्ये एकमेकांमधली दरी कमी होत नाही आणि नागरिक विरुद्ध सरकार असा एक विनाकारण बसलेला तिढा सुटत नाही, तोपर्यंत लोक स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वा रहाणार हेदेखिल एक कारण आहेच.

उदयन 03/10/2014 - 13:27
बाकी अहिंसे ने हिंसावाद्यांना जिंकले निव्वळ स्वतःच्या प्रसिध्दीसाठी का होईना जे गांधींना मानत नव्हते ते देखील त्यांचे गुणगाण करत आहे. ;)

गांधीविचार कालातीत आहेत, संघाच्या पठडीत वाढलेल्या मोदींनी गांधीँच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान सुरु केले हा एका अर्थी काँग्रेसच्याच विचारांचा विजय आहे.असो ,मोदी व देश दोघांना शुभेच्छा.

उदयन 03/10/2014 - 18:38
स्वच्छतेचा एवढा पुळका होता तर गुजरातची झोपडपट्टी चीन अध्यक्षांपासून लपवण्यासाठी काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत?.

दहा वर्ष गुजरात कसला स्वच्छ केलात मग?

In reply to by उदयन

यसवायजी 03/10/2014 - 21:38
काविळीचं मी बघतो. टेंशन इल्ले. तुमच्या मुद्द्याकडे- @ काही किलोमीटर हिरवं कापड का लावलं होत? >>> (समजा) तुम्हाला खरुज झालाय आणी घरी पाव्हणे आलेत तर, १. तुम्ही पुर्ण बाह्यांचा शर्ट घालून बसता + उपचारांकडेसुद्दा नंतर लक्ष देता. २. उघडबंब राहून २-२ मिंटाला खाजवून दाखवता?
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

छायाचित्रणकला स्पर्धा ३ प्रवेशिका आणि मतदान....

संपादक मंडळ ·

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:37
१. ३ २. ७ ३. २४ २५, २७ आणि २२८ देखील खुप सुंदर. पण पहिले ३ वरचेच

शिद 02/10/2014 - 18:19
१. ३ २. ३३ ३. १४ मागच्या दोन स्पर्धेपेक्षा ह्यावेळी मत देणं थोडं कठीण गेलं. सगळेच फोटो सुंदर आहेत.

चतुरंग 02/10/2014 - 21:16
इतके सुंदर फोटो इतक्या जास्त संख्येने असताना तीनच निवडायचे म्हणजे जाम कठिण... ....माझी निवड पुढीलप्रमाणे - १) ७ २) १० ३) ३

एस 03/10/2014 - 14:36
मला आवडलेली छायाचित्रे: २) 1 २५) aa २४) हिवाळा पहिल्या दोन छाचिंमध्ये रचनाविचार चांगलाय. तिसर्‍या छाचित विषयानुरूपता चांगली पकडली गेलीय. इतर प्रतिमांपैकी उल्लेखनीय अशा दोन-तीनच प्रतिमा वाटल्या. मिपाकर छायाचित्रकारांनी अजून थोडासा वेगळ्या धाटणीने विचार करून पहायला हवा असे वाटते. चारचौघे ज्या पद्धतीने एखाद्या विषयवस्तूचे छायाचित्र काढतील त्यापेक्षा मी काय वेगळे करू शकेन ही कसोटी लावून प्रतिमा घ्या. नक्कीच चांगल्या येतील. स्वतःची शैली विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. तांत्रिकता वगैरे नंतर आपोआप येते.

सखी 03/10/2014 - 17:50
कालपासुन १०० वेळा फोटो बघुन झाले, तीनच मते द्यायची अवघड आहे. १) २८ २) ३३ ३) २७

निसर्गचित्रे म्हणून सगळीच सुरेख आहेत.. पण 'ऋतू' हा विषय दिलेला असल्याने त्या दृष्टीने विचार करून सांगायचं तर माझं मत, १) २० २) २ ३) १

सर्वसाक्षी 05/10/2014 - 22:27
खूप सुंदर चित्रे पाहायला मिळाली प्रथम क्रमांक २ - पावसाळी म्हणुन हिरवाई अनेकांनी दाखवली आहे, काही चित्रे प्रथमदर्शनी आकर्षक वाटली तरी थोडी भगभगीत वाटतात. या चित्रात विषय सुंदर रित्या प्रकट झाला आहे द्वितिय क्रमांक १४ - अल्पमतात असलेला उन्हाळा बहरलेल्या गुलमोहरातुन उत्तम व्यक्त झाला आहे. दृश्याचा ओघ मस्त आणि आर जी बी म्हणजे पाकळ्यांचा लाल, पानांचा हिरवा आणि आकाशाचा निळा ही रंगसंगती अतिशय सुरेख आहे. तृतिय क्रमांक २७ - पाणी आणि हिरवाई यांना छेदणारा पिवळ्या रंगाचा परिणाम झकास आहे. होडी चित्रास प्रभावी करत आहे.

दशानन 05/10/2014 - 22:35
२ आणि ३३! २, या फोटोमध्ये निसर्ग, भव्यता आणि आज याचे प्रतिरूप आहेत असे मला दिसत आहे, आणि कृष्णधवल असल्यामुळे फोटोची डेप्थ अजून वाढते. ३३. जेव्हा निसर्गाचा फोटो आपण काढत असू आणि त्यात त्याचे सर्व रुंग उत्कृष्टपणे उठून दिसत असतील तर त्या फोटोपेक्षा सुंदर फोटो दुसरा असूच शकत नाही, खूप नैसर्गिक वाटतो आहे हा फोटो. ***** ३ नंबरचा फोटो देखील माझ्या लिस्ट मध्ये खरा तर हवा होता, पण ऑब्जेक्ट जास्त फोकस होत नाही आहे असे वाटत आहे, रंगाचा भडकपणा ऑब्जेक्टला खाऊन टाकत आहे, नाहीतर माझ्या तीन मध्ये नक्कीच या फोटोला स्थान होते.

In reply to by दशानन

स्पा 06/10/2014 - 10:18
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, करत एक स्पेसिफिक असा विषय नाहीये उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल करत सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये. सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .

In reply to by स्पा

स्पा 06/10/2014 - 10:20
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, कारण एक स्पेसिफिक असा विषय नाहीये उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल कारण सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये. सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .

स्पंदना 06/10/2014 - 14:17
१) १४ २) ११ ३) ३. २७ सुद्धा खुप आवडला आहे, पण १४ चा फोटो काढायचा अँगल आवडला. बाकि सारेच फोटो अतिशय सुंदर मनमोहक.

उदयन 06/10/2014 - 15:12
विषय "ऋतु" असल्याकारणाने केवळ तीच चौकट लावुन बघितल्यावर २ फोटो आवडले १) २ - मुसळधार पावसाचे वातावरण, वाड्याबाहेर उभी असणारी लोक. तुफान पडणार्या पावसाचे उडणारे तुषार सोबतीला जोरदार वारा. यातुन फोटोतुन देखील ओलावा दिसुन येतो. २) ३ - नुसताच येउन गेलेला जोरदार पाउस. नदी दुथडी भरुन वाहत आहे. स्वच्छ नितळ पाणी. सभोवताल हिरवाकंच गालिचा पसरलेला. मंदीर आणि बाजुची वास्तु पावसाने धुवुन निघाल्याने स्वच्छ लख्ख दिसुन येत आहे. अतिशय सुंदर चित्र कॅप्चर झाले आहे. ३) २० - बर्फाळ वातावरण सतत भुरभुर पडणारा बर्फ त्यामुळे काही मीटर वरचेच दिसत आहे. त्यातुन वाट काढत जाणारी लोक ---------------

१. ३ २. ११ ३. २४ निसर्गचित्र म्हणुन अनेक चांगले फोटो आहेत पण "ऋतु" म्हणुन चपखल असे कमी आहेत असं वाटलं...

चौकटराजा 06/10/2014 - 18:53
मुख्य्तः फोटोची स्पर्धा एखादा विषय घेऊन असेल तर स्पष्टपणे तोच विषय फोटोत प्रामुख्याने दिसला पाहिजे. असा येथील फोटो म्हणजे फोटो क्र २. ( वर्षा ). क्र २० ( शिशिर) क्र ६ ग्रीष्म . अगदी विषयाला नीट धरून. १. क्र २ २. क्र.२० ३. क्र.६

सार्थबोध 10/10/2014 - 14:28
जबर्दस्त, २८ क्रमान्क, नन्तर ३, मग १३ .. सग्लेच चन अहेत, पन पहिले ३ मझ्य द्रुश्तिने ,

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:37
१. ३ २. ७ ३. २४ २५, २७ आणि २२८ देखील खुप सुंदर. पण पहिले ३ वरचेच

शिद 02/10/2014 - 18:19
१. ३ २. ३३ ३. १४ मागच्या दोन स्पर्धेपेक्षा ह्यावेळी मत देणं थोडं कठीण गेलं. सगळेच फोटो सुंदर आहेत.

चतुरंग 02/10/2014 - 21:16
इतके सुंदर फोटो इतक्या जास्त संख्येने असताना तीनच निवडायचे म्हणजे जाम कठिण... ....माझी निवड पुढीलप्रमाणे - १) ७ २) १० ३) ३

एस 03/10/2014 - 14:36
मला आवडलेली छायाचित्रे: २) 1 २५) aa २४) हिवाळा पहिल्या दोन छाचिंमध्ये रचनाविचार चांगलाय. तिसर्‍या छाचित विषयानुरूपता चांगली पकडली गेलीय. इतर प्रतिमांपैकी उल्लेखनीय अशा दोन-तीनच प्रतिमा वाटल्या. मिपाकर छायाचित्रकारांनी अजून थोडासा वेगळ्या धाटणीने विचार करून पहायला हवा असे वाटते. चारचौघे ज्या पद्धतीने एखाद्या विषयवस्तूचे छायाचित्र काढतील त्यापेक्षा मी काय वेगळे करू शकेन ही कसोटी लावून प्रतिमा घ्या. नक्कीच चांगल्या येतील. स्वतःची शैली विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल करा. तांत्रिकता वगैरे नंतर आपोआप येते.

सखी 03/10/2014 - 17:50
कालपासुन १०० वेळा फोटो बघुन झाले, तीनच मते द्यायची अवघड आहे. १) २८ २) ३३ ३) २७

निसर्गचित्रे म्हणून सगळीच सुरेख आहेत.. पण 'ऋतू' हा विषय दिलेला असल्याने त्या दृष्टीने विचार करून सांगायचं तर माझं मत, १) २० २) २ ३) १

सर्वसाक्षी 05/10/2014 - 22:27
खूप सुंदर चित्रे पाहायला मिळाली प्रथम क्रमांक २ - पावसाळी म्हणुन हिरवाई अनेकांनी दाखवली आहे, काही चित्रे प्रथमदर्शनी आकर्षक वाटली तरी थोडी भगभगीत वाटतात. या चित्रात विषय सुंदर रित्या प्रकट झाला आहे द्वितिय क्रमांक १४ - अल्पमतात असलेला उन्हाळा बहरलेल्या गुलमोहरातुन उत्तम व्यक्त झाला आहे. दृश्याचा ओघ मस्त आणि आर जी बी म्हणजे पाकळ्यांचा लाल, पानांचा हिरवा आणि आकाशाचा निळा ही रंगसंगती अतिशय सुरेख आहे. तृतिय क्रमांक २७ - पाणी आणि हिरवाई यांना छेदणारा पिवळ्या रंगाचा परिणाम झकास आहे. होडी चित्रास प्रभावी करत आहे.

दशानन 05/10/2014 - 22:35
२ आणि ३३! २, या फोटोमध्ये निसर्ग, भव्यता आणि आज याचे प्रतिरूप आहेत असे मला दिसत आहे, आणि कृष्णधवल असल्यामुळे फोटोची डेप्थ अजून वाढते. ३३. जेव्हा निसर्गाचा फोटो आपण काढत असू आणि त्यात त्याचे सर्व रुंग उत्कृष्टपणे उठून दिसत असतील तर त्या फोटोपेक्षा सुंदर फोटो दुसरा असूच शकत नाही, खूप नैसर्गिक वाटतो आहे हा फोटो. ***** ३ नंबरचा फोटो देखील माझ्या लिस्ट मध्ये खरा तर हवा होता, पण ऑब्जेक्ट जास्त फोकस होत नाही आहे असे वाटत आहे, रंगाचा भडकपणा ऑब्जेक्टला खाऊन टाकत आहे, नाहीतर माझ्या तीन मध्ये नक्कीच या फोटोला स्थान होते.

In reply to by दशानन

स्पा 06/10/2014 - 10:18
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, करत एक स्पेसिफिक असा विषय नाहीये उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल करत सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये. सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .

In reply to by स्पा

स्पा 06/10/2014 - 10:20
मी शक्यतो स्वताच्याच फोतोंवर कमेंट देणे टाळतो. पण आता विषय निघाला म्हणून थोडेसे एक्स्प्लनेशन मी ह्या फोटोत एक कुठलाही ऑब्जेकट हायलाईट केलेला नाही, एखाद्या चीत्र्सार्खीच अक्खी फ्रेम मला भावली म्हणून मी ती तशीच टिपली हिरव्या रंगाचा भडकपणा (?) तो आहे तसा क्यामेरात उतरला गेलाय बाकीही विषयाबद्दल म्हणायचं तर "ऋतू" हा खूपच मोठा आवाका असलेला विषय आल्याने भरपूर प्रकारचे फोटो येणारच, पण असाच फोटो यायला हवा होता, किंवा तसाच .. असं म्हणणे मला तरी पटत नाही, कारण एक स्पेसिफिक असा विषय नाहीये उदा : खांब असा विषय आला , तर मग त्यात फोटोग्राफर चे कौशल्य दिसेल कारण सगळे एकाच लेवल वर असतील . खांब हा मेन ऑब्जेक्ट असेल , त्याला अनुसरून फोटो असतील, पण इथे तसे नाहीये. सो माझ्या मते मला सगळेच फोटो आवडलेत .

स्पंदना 06/10/2014 - 14:17
१) १४ २) ११ ३) ३. २७ सुद्धा खुप आवडला आहे, पण १४ चा फोटो काढायचा अँगल आवडला. बाकि सारेच फोटो अतिशय सुंदर मनमोहक.

उदयन 06/10/2014 - 15:12
विषय "ऋतु" असल्याकारणाने केवळ तीच चौकट लावुन बघितल्यावर २ फोटो आवडले १) २ - मुसळधार पावसाचे वातावरण, वाड्याबाहेर उभी असणारी लोक. तुफान पडणार्या पावसाचे उडणारे तुषार सोबतीला जोरदार वारा. यातुन फोटोतुन देखील ओलावा दिसुन येतो. २) ३ - नुसताच येउन गेलेला जोरदार पाउस. नदी दुथडी भरुन वाहत आहे. स्वच्छ नितळ पाणी. सभोवताल हिरवाकंच गालिचा पसरलेला. मंदीर आणि बाजुची वास्तु पावसाने धुवुन निघाल्याने स्वच्छ लख्ख दिसुन येत आहे. अतिशय सुंदर चित्र कॅप्चर झाले आहे. ३) २० - बर्फाळ वातावरण सतत भुरभुर पडणारा बर्फ त्यामुळे काही मीटर वरचेच दिसत आहे. त्यातुन वाट काढत जाणारी लोक ---------------

१. ३ २. ११ ३. २४ निसर्गचित्र म्हणुन अनेक चांगले फोटो आहेत पण "ऋतु" म्हणुन चपखल असे कमी आहेत असं वाटलं...

चौकटराजा 06/10/2014 - 18:53
मुख्य्तः फोटोची स्पर्धा एखादा विषय घेऊन असेल तर स्पष्टपणे तोच विषय फोटोत प्रामुख्याने दिसला पाहिजे. असा येथील फोटो म्हणजे फोटो क्र २. ( वर्षा ). क्र २० ( शिशिर) क्र ६ ग्रीष्म . अगदी विषयाला नीट धरून. १. क्र २ २. क्र.२० ३. क्र.६

सार्थबोध 10/10/2014 - 14:28
जबर्दस्त, २८ क्रमान्क, नन्तर ३, मग १३ .. सग्लेच चन अहेत, पन पहिले ३ मझ्य द्रुश्तिने ,
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

लाल बहादुर शास्त्री जयंती......

_मनश्री_ ·

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ 02/10/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा 03/10/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस 03/10/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

_मनश्री_ 02/10/2014 - 15:45
शाप कि दुर्दैव ते माहीत नाही पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात . लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ... पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ? नाही ?? बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ... बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे... ह्म्म्म

पैसा 03/10/2014 - 14:39
साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा
अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस 03/10/2014 - 14:40
देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

बाबा पाटील ·

मृत्युन्जय 02/10/2014 - 13:25
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात, यात चूक पांढरपेशा जमातीची नसून रियल एस्टेट मधल्या त्या हरामखोर टग्यांचा आहे याकडे का दुर्लक्ष करता. आयाबहिणीं वरुन शिव्या देउन दादागिरी करणारे बहुधा आभाळातुन टपकलेले असतात. अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, खरे की काय? ऐकावे ते नवलच.

In reply to by मृत्युन्जय

देशाला स्वातंत्र्य दुसर्‍या महायुद्धामुळे त्याने ब्रिटीश साम्राज्य मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले, त्याने मिळाले , गांधी व सुभाष ह्यांनी योग्य वेळी आपापल्या मार्गाने योग्य वेळ साधून ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला चढवला , सरत शेवटी सत्तेचे लोणी नेहरू व जीना खाऊन तृप्त झाले. जीना ह्यांच्या डायरेक्ट ऍक्शन ह्या बार्बारिक कृत्याच्या हाकेला गांधी व त्यांची अहिंसा साफ विफल झाली , अल्पसंख्याक गटाने हिंसेच्या जोरावर बहुसंख्य समूहावर हा विजय मिळवला. अरे ला कारे पहिल्याच वेळी म्हणणारा नेता त्यावेळी भारतात गांधी एवढे राजकीय महात्म्य राखून नव्हता. पाकिस्तान झाल्यावर ह्यांची सत्तेची जागेची भूक भागेल अशी सुतराम शक्यता त्यावेळी त्यांच्या कृत्यातून दिसत नव्हती तेव्हा पाकिस्तानला संमती देण्यात काहीही अर्थ नव्हता. पूर्वी गुजरात मध्ये २००२ पर्यंत साठीचे रोग जसे आलटून पालटून वर्षाआड येतात तश्या दंगली व्हायच्या , मात्र २००२ नंतर एकही दंगल आजतागायत झाली नाही , १९९२ नंतर मुंबईत झाली नाही , कारण अरे ला कारे तो पर्यंत कोणी म्हटले नव्हते दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो म्हणून त्या होऊ नये असे वाटते. दुर्दैवाने युपी मध्ये त्या नियमित स्वरुपात होतात. ज्या देशाल शोले सिनेमा आजही लोकप्रिय टिकवून आहे तेथे हिंसा ही अहिंसेवर अनेकदा विजय मिळवतांना आपण वृत्त पत्रातून नित्यनियमाने वाचत असतो.

In reply to by निनाद मुक्काम …

उदयन 03/10/2014 - 13:48
इतके विनोदी लिहित जाउ नका.. दंगल झाल्यात परंतु मिडीयाने दाखवल्या नाहीत काही दिवसांपुर्वी वडोदरा पेटलेले कुठे वाचले आहेत का सांगा जरा इतका लाळघोटेपणा करु नये

In reply to by उदयन

इरसाल 04/10/2014 - 12:49
बीबीसी हिंदीवर न्युज आली होती फोटोंसहीत. आणी हो वडोदरा पेटलेले बिटलेले काही नव्हते हां ! मुळात दोन घटना घडल्या त्या काळात. एक मुस्लिम वि. मुस्लिम दुसरी मुस्लिम वि. हिन्दु डिटेल्स हव्यातर त्यापन देतो.उगाच रक्त नका हो जाळु स्वतःच.

अनुप ढेरे 02/10/2014 - 13:37
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण अहिंसेची महती सांगताना तुम्ही स्वतःकडे बंदूक असल्याचा उल्लेख केला आहे. ते रोचक वाटलं. ज्यासाठी तुम्ही बंदूक ठेवली आहे ते प्रॉब्लेम्स अहिंसेने सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटलं का?

बाबा पाटील 02/10/2014 - 13:45
मग काय रक्तरंजित क्रांती करायची होती,देश म्हणजे काय ? अथवा हा भारत देश याची तरी सिंधुपासुन कन्याकुमारीपर्यंत जाणिव होती का. गांधींनी देश स्वतंत्रच नाही तर एकत्र आणला,एका झेंड्या खाली आणला अन्यथा इथले राजे महाराजे, संस्थानिक यांनी काय काय केले असते याचा विचार करा गांधीबाबाने सामान्य माणसाला एक आत्मविश्वास दिला,तो खुल्या दिलाने मैदानात उतरला,स्त्रिया,शेतकरी,कामगार असे सगळेच लढ्यात उतरले, हे फक्त अहिंसेच्या मुळे,अन्यथा १८५७ लाच देश स्वतंत्र झाला असता नाही का ? ज्यात इंग्रजांइतकेच अत्याचार बंडवाल्यांनी केले. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा,एक जुनी म्हण आहे क्रांती तिचीच पिल्ले खाते,याचा अनुभव भारतातही नक्कीच आला असता, असा आला देखिल,पण मर्यादित स्वरुपात होता. अभ्यास वाढवा हो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:46
सन्मानाने देश परत मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र लढ्याचा होता. गांधींचे देशाच्या स्वातंत्र्य ल\ढ्यातील योगदान नाकारु पाहणारा मुर्ख असेल. तसेच स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे म्हणणेही मुर्खपणाचे आहे. इंग्रजांनी गांधीजींना ५ दशके भीक घातली नाही. त्यापुढेही घातली नसती. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना इतके देश सांभाळणे अवघड होउन बसले. शिवाय भारतात लुटायला फार काही उरले नव्हते. होते ते पुरते लुटुन झाले होते. बाकी लुटण्यासाठी स्वातंत्र्य देउनही सनदशीर मार्ग अस्तित्वात होते. शिवाय दूसरर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने इंग्लंडवर त्यांच्या अधिपत्याखालील देशांना विशेषतः भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रचंड दबाव आणला. तसे केले असते तरच स्वतःची लोकशाहीचे संवर्धक म्हणून प्रौढी मिरवता आली असती. नाहितर ते आणी हिटलर एकाचा तराजूत गेले असते. दूसरर्‍या महायुद्धानंतर इंग्लंड बेचिराखच झाला होता. एकावेळेस स्वदेश आणी दूरवरची संस्थाने यावर अंमल ठेवणे त्यांना आर्थैकदृष्ट्या शक्य नव्हते. या सर्व कारणांंमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले. देशाला एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करु शकतील अश्या लोकांची मोट बांधणे याचे श्रेय नि:संशयपणे गांधीजींचे. दुसर्‍याला अभ्यास वाढवा असे सांगण्यापुर्वी स्वतः एवढा अभ्यास कराच पाटील. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा शस्त्र हाती असलेल्या एकेकट्या माणसाला तरी भान असते का की शस्त्राची गर्मी अंगात गुर्मी आणते?

In reply to by मृत्युन्जय

काउबॉय 10/10/2014 - 11:51
पण ब्रिटन एव्हडा कमकुवत झाला होता तर सशस्त्र लढाच का उभारला गेला नाही ? तसेच गांधी अस्तित्वात आले नसते तरीही महायुध्दानंतर ब्रिटनवर स्वातंत्र्य देण्याचा दबाव आला असता काय ? (मग एकुणच स्वातंत्र्य लढयातिलांचे स्वतंत्रतेत प्रत्यक्ष प्रभावी योगदान हा वेगळाच विषय उपस्थित होतो) - प्रामाणिक उहापोह अपेक्षित.

प्रतापराव 02/10/2014 - 17:02
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. वास्तविक जीवनात नेभळटा सारखे जगणारे लोकच अहिंसेला शिव्या घालतात.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान हे गांधीजीन्चेच होते. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सर्कार्विरुद्धात सशस्त्र लढा आपण कुठल्या आधारावर करणार होतो.जे नेते हिंसेच्या बाजूने होते त्यांना लोकांची सहानभूती होती मात्र लोकशक्ती कधीच त्यांच्या मागे उभी राहिली नाही. गांधीजींनी जो अहिंसेचा जादुई वापर केला त्यानेच सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला प्रत्येकाला गांधीजींच्या आंदोलनामुळे आपण हि स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहोत हे अनुभवता आले.

In reply to by आजानुकर्ण

प्रतापराव 02/10/2014 - 17:44
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही. उद्या सावरकरांचे राष्ट्रकार्य ह्यावर लेख लिहला तर दुसरा म्हणेल कोलू ओढला ते ठीक आहे पण ते भगतसिहाप्रमाणे देशासाठी शहीद का झाले नाही.ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का?

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:47
लोकांना इतके कळायला लागले तर काय घ्या. सगळीकडे जमेल तशी घाण करुन ठेवायची आणि मग मोदींचे स्वच्छ भारत आंदोलन अयशस्वी झाले असे ओरडत सुटायचे.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण 02/10/2014 - 18:03
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:32
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर सावरकरांच्या नावाने ओकार्‍या नाही काढल्या तरी लोकांना कळायला लागेल. धागा गांधींबद्दल आहे तर त्यांच्याबद्दल बोला. त्यांना महान म्हटलेले तुम्हाला दिसले नाही. एखाद्याने गांधींवर काही टीका केली की लगेच लोकांना सावरकरांच्या नावाने ओकार्‍या का काढावाश्या वाटतात कोण जाणए? ते सुद्धा सावरकरांचा धाग्यात किंवा प्रतिसादात कुठेही उल्लेखही केलेला नसताना. असो. विजयादशमीच्या शुभेच्छा.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण 03/10/2014 - 15:15
महाशय, या धाग्यावर गांधींना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा मूर्खपणा असल्याचा सर्वात पहिला प्रतिसाद तुमचा आहे. (थोडक्यात सुरुवात कोणी केली?) नंतर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या निघणार आहेत याचे स्वप्न पडले होते की काय? गांधींनी कोलू ओढला का या शब्दात सावरकरांची ओकारी कुठे दिसली? कोलू या शब्दावर सावरकरांचा कॉपीराईट आहे काय? सावरकर वगळता इतर कोणी कोलू ओढला नाही वाट्टं!

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 03/10/2014 - 16:02
मी गांधींच्या धाग्यावर गांधींचे महानपण मान्य करुन योग्य त्या गोष्टीबद्दल प्रतिसाद दिला नव्हता, कोलू आणी सावरकरांचा काय संबंध असे तोंड वर करुन विचारणे म्हणजे सौ चूहे खाकर..... कोणी गांधींवर टीका केली की सावरकरांवर पण टीका होणारच असे गृहीत का धरले पाहिजे म्हणे. असो. सावरकरांच्या नावाने तुम्ही ओकार्‍या काढल्या असे मी तरी कुठे म्हणालो आहे? तुम्हाला काय स्वप्न पदले काय?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 07/10/2014 - 17:35
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.
मधला केवळ हा शब्द खाल्लात काय हो? ड्राय डे चा एव्हढा परिणाम? केवळ गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे

In reply to by प्रतापराव

शिद 02/10/2014 - 18:05
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही.
१००% सहमत. तसेच "पण सावरकरांच्या लेखात गांधीजींना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही" हे सुद्धा लागू होतंय.

जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते. पण ओझरता उल्लेख करतांना असे म्हणतो , क्रांतिकारक असो किंवा गांधी ह्यांचा इंग्रजांशी लढा योग्य होता का त्याचवेळी गाडगे महाराज , फुले , आंबेडकर , रानडे , कर्वे पिता पुत्र हे समाजात आपल्या परीने समाजात सुधारणा आणत होते. हजारो वर्ष चालत आलेल्या अनेक रूढी व परंपरा कधी कायदा करून तर कधी लोकांचे मत परिवर्तन करून समाजात आणत होते, सुशिक्षित समाज मिळालेले स्वातंत्र्य अधिक सक्षमतेने भोगू शकतो.

In reply to by निनाद मुक्काम …

असंका 02/10/2014 - 18:07
जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते.
अर्थ काय घ्यायचा ह्याचा? (तो जोक आठवला..किती वेळा वाटते! सरळ मिक्सरमधून काढावे?)

In reply to by असंका

गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मी सहमत होईल अशी पुसटशी शंका सुध्धा माझ्या मनाला काळ परवा पर्यंत शिवली नव्हती पण आज ह्या प्रतिसादाला सहमत आह फक्त त्यात थोडी भर घालू इच्छितो. दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे ब्रिटन मध्ये मजूर पक्षांची पहिल्यांदा सत्ता , आणि त्यांच्या जाहीरनाम्यात पूर्वीच भारताला स्वातंत्र्य देण्याचे म्हटले होते , दुसरा मुद्दा म्हणजे नुसती अमेरिका नाही तर रशिया सुद्धा वसाहतीवादाच्या विरोधात इंग्लंड वर दबाव आणला. ह्या तिन्ही देशाच्या प्रमुखांची युद्धानंतर च्या बैठकीत ह्या मुद्यांवर जोर दिला त्यामागे काही प्रमुख कारण माझ्या मते वेगळे होते. मला असते वाटते की दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे जागतिक पटलावर रशिया व अमेरिकेचा उदय ह्यात अमेरिकेला बाजारपेठ तर रशियाला आपली विचारसरणी जगावर लागायची होती किंबहुना अमेरिकाला जग आपल्या विचारसरणीत रानागावयाचे होते जर वसाहती देशांनी आपल्या वसाहती कायम ठेवल्या असत्या तर फ्रेंच व इंग्रज ह्यांनी दुसर्या महायुद्धाचे नुकसान वसाहतींच्या कडून वाट्टेल त्या मार्गाने भरून काढून परत आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला असता दुसरा मुद्दा असा कि वसाहतीत इंग्रज व फ्रेंच लोकांनी असमतोल व्यापारी कायदे कायम ठेवले असते व अमेरिकेला आपले उत्पादन विकणे अशक्य झाले असते , सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरोपवर पर्यायाने जगावर त्यांची पकड सैल झाली असती , ज्या दिवशी भारत इंग्रजांच्या हातातून निसटला तसे ब्रिटीश राजकीय सामर्थ्याला जगाच्या अवकाशात ग्रहण लागले ,आज ब्रिटन ची ओळख जगात अमेरिकन पोलिटीकल बीच अशी आहे , अवांतर पोलिटीकल बीच हा केजीबी च्या शब्दकोशातील आवडता व महत्वाचा शब्द आहे , त्यांच्या अनुषंगाने एक लेख लिहिण्याचा मानस आहे पाहूया कधी वेळ मिळतो ते . बाकी त्यांची एक पिढी नष्ट झाल्याने त्यांच्या लोकांची मानसिकता पार ढासळली होती , जगात अधिकारी म्हणून ज्यास ते नाखूष होते कारण येथे त्यांनी युद्धात सर्वस्व गमावले होते. अश्यावेळी लोहा गरम हे , मार दो हातोडा हाय ठाकूर च्या डायलॉग प्रमाणे गांधी ह्यांनी चळवळ उभारून मौका देख के चौकां मारला.पण ह्यात खरी सिक्सर मारली ती त्यांच्या अनुयायांनी सत्तेचा गोळा मटकावला व गांधीना मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला , गांधीचे आपल्याच अनुयायांच्या विरोधात उपोषण केलेले पाहून ह्या लोकांनी कधीतरी मानाने गांधीवाद समजून आत्मसात केला होता का ह्यांची शंका येते , गांधीच्या समोर मोठी झालेली इंदू ने पुढे राजकारणात केलेले राडाकरण पाहता गांधी कुठेतरी अनुयायी घडविण्यात कमी पडले की मुद्दलात म्हणजे त्यांचे विचारच पराकोटीचे नैतिक व वास्तवाशी विसंगत होते म्हणून बदलत्या कालखंडात ते लोकांत जीरपले नाही.

In reply to by असंका

@अर्थ काय घ्यायचा ह्याचा? ह्याचा अर्थी सोपा आहे तुम्हाला नक्की काय आठवले हे मला माहिती नाही ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे , व मला जो विषय अभिप्रेत आहे त्या बद्द्ल एकेकाळी समाजात चर्चा झालेली आहे. टिळक विरुद्ध आगरकर असा वाद पूर्वी गाजला होता ह्यात आजची परिस्थिती व अजूनही अर्ध्याहून जास्त भारताचे १८ व्या शतकातील सामाजिक जीवन पाहता आगरकरांचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात.

बाबा पाटील 02/10/2014 - 18:42
बादरायण संबध जोडु नका,माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही, बाहेरच्या जगातल्या गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत दवाखाण्याच्या व घराच्या उंबर्‍याबाहेरच ठेवुन जातो, येथे मी माझ्या कुठल्याही व्यवसायाचा उल्लेख केला नसताना तुम्ही तो का जोडताय हे कळत नाहिये. संपादक मंडळींना विनंती कृपया रेवतीताईंचा वरिल प्रतिसाद उडवावा अन्यथा माझा धागाच काढुन टाकावा.

रेवती 02/10/2014 - 19:06
काही हरकत नाही. संमंला वाटल्यास किंवा आपल्याला अस्वस्थता आली असल्यास माझा प्रतिसाद नक्कीच उडायला हवा. तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही, पण वाचक म्हणून आमच्या मनात प्रतिमा असते ते तरी आपल्याला समजेल अशी आशा! तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा मला आदर आहे.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 20:42
>>> अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. नक्कीच शक्य झाले असते.

अवतार 03/10/2014 - 01:10
हो. कदाचित शक्य झाले असते. इथे मूळ मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य हे कोणाही एका व्यक्ती किंवा संघटनेमुळे मिळाले नसून या देशातील सर्व सामान्य जनतेच्या संघटित लढ्यातून मिळाले आहे. गांधींचे राजकीय महात्म्य हेच की त्यांनी हे सर्वात आधी ओळखले. १८५७ च्या लढ्यात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १८५७ नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जनतेची हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करायला सुरुवात केली. त्यातूनच मुस्लिमांना झुकते माप देणे, मुस्लिम राजकीय नेतृत्वाला पद्धतशीरपणे पुढे आणणे हे ब्रिटिशांचे सत्ता टिकविण्याचे सूत्र होते. हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश हे समीकरण बदलून ब्रिटीश आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असे करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे समीकरण बदलण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच पुढे ब्रिटीश तुम्हाला जे देतील त्यापेक्षा अधिक आम्ही देऊ ही कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा राहिली. १९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. ह्या सर्व घडामोडी चालू असतांना गांधींचा भारतीय राजकारणात धड प्रवेश देखील झाला नव्हता. गांधींनी टिळकांच्या आणखी दोन पावले पुढे जाऊन मुस्लिमांच्या खिलाफत आंदोलनाचे नेतृत्वच खेचून आणले. ह्यात मानवता कमी आणि राजकीय शहाणपणाचा भाग अधिक होता. गांधींच्या मुस्लिम अनुनयाची ही पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुद्ध सुरु होणार हे साधारणत: १९३७ सालीच कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यात अमेरिका युद्धात उतरली की जर्मनी-जपानचा पराभव निश्चित होणार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे अनुमान होते. शेवटी महायुद्ध हे केवळ सैन्याच्या बळावर लढले जात नाही. त्यापाठी युद्धसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा राबवणे ह्या गोष्टींचा भक्कम आधार असावा लागतो. अमेरिका ब्रिटीशांच्या बाजूनेच युद्धात उतरणार हे स्पष्ट होते. ह्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा जाहीर करणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला भाग होते. अर्थातच त्या बदल्यात स्वातंत्र्य जाहीर करणे ही अट कॉंग्रेसने ब्रिटिशांना घातली. १९४२ मधे क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर (ज्याचे वर्णन गांधी-नेहरू यांनी "पोस्ट डेटेड चेक" असे केले.) "चले जाव" आंदोलन कॉंग्रेसने सुरु केले. हे आंदोलन जरी अपयशी ठरले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. केवळ मुस्लिम लीगला हाताशी धरून कॉंग्रेसच्या तोंडाला पाने पुसता येणार नाहीत हे ब्रिटिशांना त्या आंदोलनातून जाणवले. शेवटी फाळणी झाली. पण ती मुस्लिम लीग आणि ब्रिटीश ह्यांना हवी तशी न होता कॉंग्रेसला हवी तशी करावी लागली. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही देणार नाही" ह्या दुर्योधनाच्या अट्टाहासापायी हस्तिनापूरचे काय झाले हे सर्वांना माहित आहेच. "राष्ट्र किंवा भूमी" ह्यातून एकाची निवड करायची वेळ आली तर राष्ट्र टिकवणे हे अधिक महत्वाचे असते हे शिवाजी महाराजांना १६६५ मध्ये कळले होते, आंबेडकरांना देखील १९४० मधेच कळले होते. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by अवतार

अर्धवटराव 03/10/2014 - 04:07
गांधीजींच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय शहाणपण होते हे निश्चित. मराठेशाही बुडाली आणि राज्यकर्ते वि. राज्यकर्ते असा संघर्ष ब्रिटीशांविरुद्ध पेटण्याची शक्यता निमाली. त्यानंतर पब्लीक वि. ब्रिटीश अशाच संघर्षाची शक्यता होती व त्यात धार्मीक रंग येणे स्वाभावीक होते. ब्रिटीशांनी याच पद्धतीने मध्यपूर्वेत बरच राजकारण केलें होतं. काहि बाबतीत मतभेद. दुसर्‍या महायुद्धाची कल्पना प्रत्यक्ष इंग्लंडला देखील नव्हती, हिटलरला देखील नव्हती. अमेरीका युद्धात उतरेल कि नाहि याची शाश्वती बराच काळ खुद्द चर्चील साहेबांना नव्हती. . काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे. जर्मनीने रशीयावर आक्रमण करण्यापुर्वी महायुद्धात जर्मनीचा पराभव होईल असे कुणालाच वाटत नव्हते. फ्रान्स पडल्यानंतर युद्ध फार काळ चालायची देखील आशा नव्हती. मांडवलीचा स्कोप खुप वेळपर्यंत होता. त्यामुळे युद्धात ब्रिटीशांचा विजय हा केवळ छाप-काट्याचा विषय होता, ते कन्फर्म नव्हतं. काँग्रेसचं "चले जाव" वगैरे सुभाष बाबुंच्या पराक्रमाला घाबरुन सुरु झालं. सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता व नेहरुंना हात चोळणे आणि गांधीजींना आशिर्वाद देण्यापलिकडे काहिच ऑप्शन नसता. कदाचीत त्यानंतर फाळणी देखील झाली नसती, आणि झाली असती तरी गांधीजी+नेहरु कंपू+मुस्लीम लीग विरुद्ध सुभाष कंपू अशा संघर्षातुन झाली असती. स्वातंत्र्य लढ्याला हे हिंसक-अहिंसकतेचं माप का लावतात हेच मला कळत नाहि. हिंसा या शब्दाऐवजी "सशस्त्र सैन्य पद्धतीने" असं म्हणायला हवं. ते प्रॅक्टीकली शक्य होतं काय? तर उत्तर आहे "होय". किंबहुना तेच प्रॅक्टीकली शक्य होतं आणि तोच एकमेव ऑप्शन होता. अन्यथा आज जे अण्णा हजारेंचं झालं तेच ब्रिटीशांनी गांधीजींचं केलं असतं आणि गांधीजींच्या पश्चात त्यांच्या तोलामोलाचा कुणीच नेता नसल्यामुळे त्यामार्गाची स्वातंत्र्याची चळवळ केवळ औपचारीकता म्हणुन उरली असती. गांधीजींनी, काँग्रेसने संपूर्ण भारताला स्वातंत्र्य नावाची काहि चिजवस्तु असते व त्याकरता आपल्या शत्रुशी म्हणजेच ब्रिटीशांशी संघर्ष करायला लागणार हे पटवुन दिलं (कि ब्रिटीशांनीच ते तसं पटवु दिलं ??? ). तो गोवर्धन उचलायला प्रत्येकाने आपापली काठी लावण्याची प्रेरणा गांधीजींनीच मजबुत केली. पण अ‍ॅक्च्युअल गोवर्धन त्या काठ्यांनी उचललेला गेला नाहि. त्या संपूर्ण चित्रातुन हवेत विरुन जावा तसा खरा श्रीकृष्ण गायब झाला/करण्यात आला. असो.

In reply to by अर्धवटराव

अवतार 03/10/2014 - 15:58
सुभाषबाबूंचे महत्व अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. नेहरू की सुभाष यापैकी मला सुभाषच अधिक आवडतात. पण प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना हे वारंवार सिध्द करतात की तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात नेहरू हे सुभाष यांच्यापेक्षा अधिक यशस्वी झाले. अर्थात दुसऱ्या महायुद्धाची कल्पना सुभाषना देखील आली होतीच. म्हणूनच त्याच वेळी ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची विनंती ते वारंवार गांधीजींना करत होते. दुसऱ्या महायुद्धाची कल्पना इंग्लंडच्या नेतृत्वाला फार पूर्वीच आलेली होती. हिटलरने चेकोस्लोव्हाकिया गिळून टाकतांना इंग्लंड आणि फ्रांस यांनी चेकोस्लोव्हाकियाला दिलेले मदतीचे वचन सोयीस्करपणे विसरणे आणि जर्मनीच्या विरोधात दुसरी आघाडी उघडा या स्टालिनच्या हाकेला वाटण्याच्या अक्षता लावणे ह्या गोष्टी योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्याचमुळे स्टालिनला अखेर जर्मनीबरोबर २३ ऑगस्ट १९३९ मध्ये अनाक्रमण करार करावा लागला. १० मार्च १९३९ ला स्टालिनचे भाषण झाले. त्यात त्याने पुढील उद्गार काढले आहेत.
पश्चिमेकडील दोस्त हे जर्मनीला जास्त जास्त पूर्वेकडे ढकलत आहेत. काही होत नाही, कर आक्रमण असे सांगत त्यांनी जर्मनीला सांगितलेले दिसते की काही करून बोल्शेविकांशी युद्ध सुरु कर.
३ सप्टेंबर १९३९ पासून इंग्लंड आणि फ्रांस ह्यांनी जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केली खरी. पण पुढच्या पंधरा दिवसांत एक गोळीही जर्मनी विरोधात झाडली गेली नाही. अखेर ह्या युद्धाला बैठे युद्ध असे म्हटले जाऊ लागले. पोलंड पडल्यानंतर ३ आठवड्यांनी इंग्लंडचे ४ डिव्हिजन सैन्य फ्रांस मध्ये आले होते. पुढचा दीड महिना हे सैन्य एकाच जागी बसून होते. ९ डिसेंबरला या सैन्यातील एक कोर्पोरल टेहळणी करतांना जर्मनांनी मारला. हाच फ्रान्समध्ये मरण पावलेला पहिला ब्रिटीश सैनिक! २६ डिव्हिजन जर्मन सैन्याविरुद्ध ११० डिव्हिजन सैन्य दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या पिछाडीवर धाडू शकली असती तर जर्मनीचा युद्ध बनाव त्यावेळीच कोसळला असता, अशी कबुली खुद्द जर्मन अधिकाऱ्यांनी न्युरेम्बर्ग खटल्यात दिली होती.
सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता.
हाच पराक्रम सुभाष हे कॉंग्रेसमध्ये असतांना देखील करू शकत होते. गांधींच्या विरोधात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. पण तसे घडलेले नाही. गांधी की सुभाष असा प्रश्न आला तेव्हा बहुसंख्य कॉंग्रेस गांधींच्या मागे होती. नेहरू देखील गांधींच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत नव्हते. पण गांधींच्या विरोधी जाऊन स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवता येणे कठीण आहे हे त्यांना कळले होते. सशत्र सैन्य १८५७ च्या उठावात देखील उपलब्ध होते. कानपूर येथे नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश स्त्रिया-मुलांची निर्घृण कत्तल देखील झाली होती.पण त्यानंतरही ब्रिटीश साम्राज्य ढासळले नाही. कारण ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात लढण्याची गरज आहे हे इथल्या सामान्य जनतेपुढे मांडण्यातच आले नाही. ते सर्वप्रथम गांधींनी मांडले. कॉंग्रेस ही केवळ दिल्ली आणि मुंबई येथील अधिवेशन इतकीच मर्यादित न राहता भारताच्या खेड्यापाड्यांत गांधीमुळेच पोचली. भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे आणि त्या खेड्यांतील जनतेचा राजकारणात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, हे सूत्र ओळखून ते पक्के धरून ठेवणे हे गांधीजींच्या राजकारणाचे मर्म आहे. अधिवेशन आणि वाटाघाटी यांच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे देशभरातील जनतेला संघटित करून एकाच वेळी रस्त्यावर उतरवणे गरजेचे आहे हे गांधींनी प्रथम जाणले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. समजा गांधी नसते तर जनतेच्या असंतोषाचे प्रकटन करणारे इतर कोणीतरी नेतृत्व पुढे आले असतेच. ते नेतृत्व वैयक्तिक दृष्ट्या गांधींच्या तोलामोलाचे असले असते का हा प्रश्न निराळा. शेवटी गांधी हा एक माणूसच होता आणि त्या माणसाच्या चुका देखील स्पष्टपणे मांडल्याच पाहिजेत. पण त्यादेखील वास्तवाच्या आधारावरच मांडायला हव्यात. गांधींचे राजकीय आडाखे अनेकदा चुकलेले आहेत. पण सामान्य जनतेला वारंवार प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम देऊन गांधींनी जितक्या वेळा रस्त्यावर उतरवले त्याच्या एक दशांशही जागृती इतर कोणतेही नेतृत्व करू शकले नाही हे देखील वास्तव आहे.

In reply to by अवतार

अर्धवटराव 03/10/2014 - 19:18
एक 'बैठे' युद्ध, युरोपीय युद्ध, ते ही जर्मन वि. रशीया असं होणार याची कल्पना सर्वांना येत होती. पण ब्रिटीशांची प्रचंड कोंडी होणारं महायुद्ध होणार असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेजोंच्या हाती जपानी सत्ता येत पावेतो अमेरीका देखील या युद्धात उतरेल असं कोणाला वाटत नव्हतं. काँग्रेसचं तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण युरोपात भारताविषयी सहानुभूती निर्माण करण्या इतपतच होतं, इंग्लंडची कोंडी करणारं नव्हे. त्यामुळे नेहरुंचं याबाबतीतलं कर्तुत्व काय हे मला तरी माहित नाहि. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडची कोंडी करणारा प्रॅक्टीकल डाव सुभाषबाबु खेळले, नेहरु नाहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नेहरुंनी काय मोठी आंतरराष्ट्रीय समजदारी दाखवली मला माहित नाहि. सुभाषबाबु भारताबाहेर पडायचं एक कारण हे ही होतं कि त्यांना अपेक्षीत असं भव्य समर भारतात उभं राहु शकत नव्हतं ... त्याला गांधीजींची संमतीच नव्हती. पुढे कधितरी असं भव्य आंदोलन होईल याची खात्री सुभाषबाबुंना असती तर ते कदाचीत भारतातच राहाते. सुभाषबाबुंनी काँग्रेस गांधीजींच्या पंखाखालुन पुष्कळसं मोकळं केलं होतं. पुढे इंग्रजांविरुद्ध सुभाषबाबु निर्णायक लढा देताना जनता गांधीजींप्रमाणे हायबर्नेट राहाण्यापेक्षा सुभाषबाबुंच्या मागे उभी राहिली असती. गांधींचा आदर, प्रभाव कमि होता म्हणुन नाहि, पण जनता आंदोलनाला तयार होतच होती. १८५७ आणि महायुद्धाची सशस्त्र क्रांतीची तुलना करताच येत नाहि. २०व्या शतकात लढा देणारी जनता होती सांस्थानीक नव्हे. गांधीजींनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याला उभं केलं हे निर्वीवाद. गांधीजींचा मार्ग अत्यंत माणुसकीचा होता/आहे हे ही खरं. पण तो मार्ग एखाद्या देशाची घडी बसवणारा मार्ग आहे, स्वातंत्र्यप्राप्तीचा नाहि... इंग्रजांसारख्या कावेबाज राष्ट्राशी लढताना तर अजीबात नाहि.

In reply to by अर्धवटराव

बाबा पाटील 03/10/2014 - 19:39
इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्याची पुर्ण वाट लावली होती, शस्त्र परवाना कायदा होता, युद्धे सक्षम शस्त्रांवर लढली जातात्,दगड गोट्यांनी नाही. भारतीयांच्या मालकीचा कुठला शस्त्र कारखाणा होया,कुठले हवाइदळ ,पायदळ अथवा आरमार होते, युद्ध खेळण्याकरिता कुठली साधन सामुग्री होती. च्यायला वस्तुस्थितीचा थोडा तरी विचार करा राव,जपान पडल आणी आझाद हिंद फौज पराभुत झाली,युद्ध खेळायला अर्थव्यवस्था मजबुत लागते, इंग्रजांच्या विरोधात भारतीयांची काय अर्थव्यवस्था होती, १५० वर्षाच्या कालखंडात इंग्रजांनी तुम्हाला काय शिल्लक ठेवले होते.अबे स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न उपासमारीचा होता की या कोट्यावधींच्या तोंडात घास कुठुन भरवायचा. साधा हिशोब सांगा तुम्ही नोकरी करता आहात्,तुमची चिल्ली पिली तुमच्यावरच अवलंबुन आहेत आणी अचानक तुमची नोकरी गेली,त्याच वेळी तुमची कोनाबरोबर तरी जागेच्या वादावरुन जोरदार भांडण झाल तर तुम्ही काय कराल ? तुमची जागा त्याने बळकावलीय्,तुम्ही स्वबळाचा वापर करणार पण त्या साठीच पैस्याच पाठबळ कुठुन आणाल. उपाशी पोटी राहुन युद्ध जिंकता येत नाही.आणी शस्त्र बळाखेरीज तर कधीच नाही,त्यावेळी चर्चा आणी अहिंसा हे दोनच पर्याय शिल्लक होते आणी गांधी बाबाने ते अमलात आणले.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव 03/10/2014 - 20:22
भारत वि. इंग्रज लढा प्रॅक्टीकली अशक्य तरी (वाटत) होता. गांधीमार्गाने मुद्दलात 'स्वातंत्र्य लढा' हि शक्यताच निकालात निघते. जगाच्या पाठीवर जि काहि स्वातंत्र्ययुद्धे झाली त्यांची मूळ परिस्थिती भारतासारखीच होती. त्यातुन मार्ग काढुन कढा उभारणे हे त्या त्या एक्सपर्ट लोकांचं काम आहे. आपल्याला त्यात विजयाच्या शक्यता न दिसणं स्वाभावीक आहे. आपल्याला मंगळयानाचं प्लॅनींग देखील अशक्य वाटेल... कारण सरळ आहे... इट्स नॉट अवर डोमेन. गांधीबाबाने उपलब्ध परिस्थीत शक्य तो मार्ग पत्करला यात त्यांचं शहाणपण निर्वीवाद आहे. पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... आय डोण्ट थींक सो. आणि त्यामुळे गांधीजींची महानता तिळभर तरी कमि होते... आय डोण्ट थिंक सो दॅट इदर.

In reply to by अर्धवटराव

अवतार 03/10/2014 - 22:55
प्रश्न निव्वळ गांधींच्या महानतेचा नसून गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाने जे काही केले ते का केले हे समजून घेण्याचा आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर देखील जनतेने काही काळ जमेल त्या मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवले होते. महात्मा गांधी की जय ह्या घोषणा देऊन हातबॉम्ब फेकले जात होते. ब्रिटीशांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता जनता रस्त्यावर उतरू लागली होती. ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी पद्धतशीर मार्गाने वर्षानुवर्षे जनतेला लढ्यासाठी तयार करावे लागते. गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती. सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते. शिवाय माघार घेताना भारताची स्वत:च्या भू-राजकीय धोरणाप्रमाणे फाळणी करणे हे देखील त्यांचे लक्ष्य होते. सशस्त्र संघर्षातून ना कॉंग्रेस, ना ब्रिटीश, ना मुस्लिम लीगचा फायदा होता. कारण त्या संघर्षाचे परिणाम नेमके काय होतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. म्हणूनच या सर्वच पक्षांना इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्थिर आणि शांततेच्या मार्गानेच सत्तांतर अपेक्षित होते. मात्र शांततेच्या मार्गाने हवे तसे पाकिस्तान मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली सुरु झाल्या. तरीही दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तानच त्यांना स्वीकारावे लागले. हिंसा किंवा अहिंसा हा दुय्यम प्रश्न होता. त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले. आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे. एनीवे, लेट्स अग्री टू डिसअग्री !

In reply to by अवतार

अर्धवटराव 04/10/2014 - 00:44
१९४२ च्या चले जाव आंदोलनात ... गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती.
१९४२ चं आंदोलन गांधीजींची/काँग्रेसची स्वातंत्र्यप्राप्तीप्रित्यर्थ फायनल अशी स्वयंभू कृती होती का हाच मला पहिला डाऊट आहे. आणि तसं ते असेल तरी गांधी मार्गाच्या इतर आंदोलनांप्रमाणे त्याचीही परिणीती पेल्यातलं वादळ शमण्यात झाली. त्यापेक्षा वेगळं काहि घडणं अशक्यच होतं. गांधींनी आणि काँग्रेसने ते आंदोलन सुरु केलं ते इंग्रजांचा युद्धात अडकलेला पाय आणि सुभाषबाबुंना मिळणारा प्रचंड पाठिंबा या पार्श्वभूमीवर.
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत.
अर्थात. भारताची स्वतःची अशी सशस्त्र क्रांती सुभाषबाबुंच्या काळी देखील प्रॅक्टीकली फार अवघड होती (प्राप्त साधनांचा धांडोळा घेतल्यास जवळपास अशक्य) मग टिळकांच्या काळची तर बातच सोडा. स्वतः सुभाषबाबु देखील गांधीमार्गाचेच मरेपर्यंत अनुकरण करायला सज्ज होते. महायुद्ध झाले नसते तर सुभाषबाबुंनी स्वबळावर (थँक्स टु युती अ‍ॅण्ड आघाडी फॉर धीस वंडरफुल शब्द) सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला असता असं खात्रीने म्हणता येत नाहि.
ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते.
गांधीजींनी हि आठ आणे खात्री निर्माण केली हे निर्वीवाद. पण त्याचं श्रेय जातं महायुद्धाला. अन्यथा पुढील ५०-७५ वर्षं इंग्रज जागचा हालला नसता. या ५० वर्षात नॉर्थ इस्ट, द्रवीड, हैद्राबाद (ते तसंही "भारतात" नव्हतच), अवध, काश्मीर, पाकिस्तान (पूर्व-पश्चिम) कदाचीत पंजाब देखील, आणि उर्वरीत असा भारताचा राजकीय नकाशा तयार झाला असता... अगदी सांसदीय मार्गाने. तोपर्यंत गांधी अगोदरच निजधामाला गेलेले असते व दुसरा गांधी निर्माण व्हायचे चान्सेस फार म्हणजे फारच कमि होते. गांधींच्या कुठल्याच अनुयायात साबरमती किंवा सेवाग्राम पिठाची जबाबदारी घेण्याचं कौशल्य नव्हतं. त्यांचे वन ऑफ द सर्वोत्तम शिष्य जे सुभाषबाबु, परिस्थिती येताच गांधी मार्गाला त्यागायला तयार होते मग इतरांच्या मानसीक घडणीची काय कथा.
त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले.
काँग्रेसने डेफीनेटली जे करायचं ते केलच. पण काँग्रेस म्हणजे गांधीमार्ग नव्हे. जो मार्ग सुभाषबाबुंनी पत्करला, पुरेशी शक्यता जाणवताच तोच मार्ग काँग्रेसने पत्करला असता. देशकारणाचे जे मोस्ट इंपोर्ट्ण्ट घटक, संसद-न्यायव्यवस्था-नागरी प्रशासन-पोलीस-सैन्य, त्यातल्या सांसदीय घटकाची पायाभरणी काँग्रेसने केलीच. व मार्ग कुठलाही असो, तशी पायाभरणी करावीच लागणार होती. नो एस्केप. सशस्त्र क्रांतीनंतर सुभाषबाबुंना देखील असलीच व्यवस्था अपेक्षीत होती.
आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
तत्कालीन परिस्थीती लक्षात घेता सुभाषबाबुंची वाटचाल गांधीजी आणि कंपूपेक्षा जास्त प्रॅक्टीकल होती हा माझा कयास. किंबहुना कुणी अशी कॉन्स्पीरसी थेअरी काढली कि सुभाषबाबुंनी बाहेरुन सैन्य आणावे व गांधीजींनी आतुन आंदोलन करावे असाच प्लॅन होता, तर मला त्यात फार हास्यास्पद काहि वाटणार नाहि. महायुद्ध होऊन इंग्रज कमजोर झाले नसते आणि तरी ४०च्या दशकात गांधीमार्गाचे पुनर्संपादन झाले नसते तर ट्रॅडीशनल गांधीमार्ग स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे नेण्यात असमर्थ होता असं मला वाटते.
गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे.
सेम फॉर सुभाषबाबु. असो.

In reply to by अवतार

बाबा पाटील 03/10/2014 - 12:06
१९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. आजच्या सगळ्या गोंधळाचे मुळ याच तर ठिकाणी आहे.त्याचबरोब १९०६ लॉर्ड मिंटोने मुस्लिम लिगला दिलेले प्रोत्साहन किंवा त्याच्यात पुढाकाराने तिची स्थापना झाली व इथुनच भारतीय समाजात प्रचंड दरी पडु लागली.दुर्देवान टिळकांसह तत्कालिन पुढार्‍यांना ही परिस्थिती हाताळता आली नाही असेच म्हणावे लागेल.गांधी बाबा तर त्यानंतर फार उशिरा जवळ जवळ १५ वर्षांनी राष्ट्रिय राजकारणात आले.तोपर्यंत समाज प्रग्लभ नव्हाता,कारण मुंबई प्रांत ,बंगाल ,पंजाब व काही प्रमाणात मद्रास प्रांत सोडला तर राजकिय नेतृत्व फारसे पुढे आले नाही.किंवा चळवळ ही फारसी पुढे नव्हती. बुद्धीवादी सोडले तर तळागाळातला समाज देखिल फारसा पुढे नव्हता.गांधींनी सर्व प्रथम हा दिन दलित वर्ग,स्त्रिया शेतकरी कामगार चळवळित आणले,हिच तर त्यांची महती,हा एकुनात भित्रा समाज फक्त अहिंसेच्याच धोरणाने पुढे येवु शकत होता,सशस्त्र क्रांतीने नाही. क्रांतीकारक चळवळ सुद्धा कुठे मागे न्हवती पण १०३० नंतर त्यांचे नेतृत्व संपले,तसेल समाजातुन त्याला सक्रिय पाठिंबा बिल्कुल मिळाला नाही.लोक काँग्रेसच्या मागे उभे राहिले.सुभाष बाबुंना फारच मर्यादित यश मिळाले.इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींची आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सैन्यातुन फुटुन बाहेर पडलेली फौज नव्हती,तर जपान्यांना शरण आलेल्या सैन्याची रासबिहारींनी तयार केलेले सैन्य संघटन होते,ज्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्विकारले,त्याने जनतेत आत्मविष्वास नक्की आला पण हे सैन्य अपयशी ठरले. मात्र चलेजाव चळवळीचा परिणामस्वरुप जेंव्हा तलवार युद्धनौकेवर बंड झाले,व सरहद्द प्रांतात ब्रिटीश-भारतिय सैन्याने आंदोलकांवर गोळिबार करण्यास नकार दिला तेंव्हा मात्र ब्रिटिशांची पायाखालची वाळु सरकली होती. हा सर्व परिणाम १८८५ पासुन १९४२ पर्यंत सुरु असलेल्या चळवळिंचा होता.यात १९२० नंतर गांधीयुगाने सर्वात प्रखर संघर्ष केला होता. दोन चार अधिकार्‍यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.या एकाच कारणास्त्व त्यांना श्रेय नक्कीच द्यायला हवे.

In reply to by बाबा पाटील

काउबॉय 03/10/2014 - 14:43
तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या सवयीमुळे आहे
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by काउबॉय

काउबॉय 03/10/2014 - 14:46
दोन चार अधिकार्यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by अवतार

@. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.>>> प्रचंड टाळ्या !!!! अवतार बाबा की जय!!!

काळा पहाड 03/10/2014 - 01:30
माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा
हे खरंच असेल तर काळजी वाटते. जर चुकून तुम्ही तिला सांगितलं की ते रिकामं आहे आणि तसं ते नसेल तर? लहान मुलांना अशा गोष्टी चुकूनही हाताला लागू देवू नयेत ही कळकळीची विनंती. तुम्ही तर हे तुमच्या संमतीनं होतंय असं सांगताय. दुसरं असं की शस्त्र हाताळायला लायसन्सरुपी कायदा आहे असा माझा समज आहे. तसं असेल तर गांधीजींच्या धाग्यावरच तुम्ही कायदा मोडल्याचं कबूल करताय. बाकी काहीही असो, तुमची मुलगी ही तुमची जबाबदारी असल्यानं तुम्ही या सूचनेचा गांभीर्यानं विचार करावा ही पुन्हा विनंती.
माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही
रेवती ताईंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. डॉक्टर हा पेशा शस्त्र धारण न करणार्‍यांचा आहे. तुमची भाषा आणि तुमचं वर्तन त्या पेशाशी साजेसं हवं. पेशंट हा डॉक्टरला देव समजतो (निदान माझी तरी डॉक्टरांकडे जाताना तशीच भावना असते). बाकी तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

बाबा पाटील 03/10/2014 - 12:35
डॉक्टरने फक्त वैद्यकिच करावी असा काही नियम आहे का ? माझी पुण्यापासुन ४० किमीवर शेती आहे, त्यामुळे मला बर्‍याचदा रात्री १० नंतर ओपिडी संपली की गावी जावे लागते, आजपर्यंत दोन वेळा तरी एका नाल्याजवळ माझी गाडी दगड टाकुन अडवण्याचा प्रयत्न झाला होता नशिबाने दोन्ही वेळेस माझ्याकडे बोलेरो असल्याने सरळ चारीत गाडी घालुन मला निघुन जाता आले,आमच्या भागातले चोर्/ दरोडेखोर काही गांधीवादी नाहित ते प्रथम दगडांचा मारा करतात नंतर जवळ आले की कटावण्या आणी तलावारींचे वार होतात्,इतक्या लवकर मरायची माझी तरी मानसिक तयारी नाही.पोलिस काही प्रत्येक ठिकाणी पोहचु शकत नाहीत,शेतघरही गावापासुन अडिच ते तिन किमी आहे,अशा वेळेस संरक्षणास दुसरा काहीही उपाय नसतो,आमच्या रानातल्या वस्ती च्या आसपास ७/८ घरे आहेत प्रत्येक घरात , दोन तीन कुत्री, व परवानाधारक शस्त्रे आहेत्,उस बागायताचा परिसर असल्याने त्याला काहीही पर्याय नाही. दुसरी गोष्ट माझे इतरही काही व्यवसाय असल्याने बहुतेक मिटिंग अथवा भेट मी रात्री १० नंतर ठेवतो,रात्री घरी पोहचन्याचा वेळ कधीच फिक्स नसतो,त्यामुळे शस्त्र जवळ ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मी पेशंटशी कसा बोलतो कसा वागतो हे पाहण्यासाठी कृपा करुन तुम्ही माझ्या ओपीडीत भेट द्या,म्हणजे तुमच्या लक्षात येइल. बाकी राहिल माझ्या लेकीच,ते पिल्लु स्टेट लेव्हल कराटे खेळतय्,ती शरिर व मनाने माझ्यापेक्षाही स्थिर आहे,मी जर तिच्या पासुन हे लपवुन ठेवल तर बालस्वभावानुसार ती नक्की ते पाहण्याचा प्रयत्न करनार्,त्यापेक्षा ते तिला हँडल कस करायच ते दाखवुन त्याच धोके समजावलेले कधीही चांगलेच ना.शिवाय ते फेकुन मारल तरी त्यातुन मिस फायर होणार नाही हे माहिती आहे, रेग्युलर शुटर सोडुन ते कुनालाही फायर करन शक्य नाही,त्यासाठी फार सराव लागतो. किंवा दुर्देवाने कधी वेळ आलीच तर ते कस वापराव हे माहिती पाहिजे ना. फुकट शहिद होण्याची मला तरी हौस नाही. आणी असही काही वर्षांनी तिलाच हे सगळे उद्योग पहायचेत्,आत्ता पासुनच तिची मानसिक तयारी झाली तर पुढे अडचन होत नाही,किंवा काही अडत नाही. मी तिला बहुतेक सगळे गड किल्ले फिरुन आणलेत्,शिवाजी आणी कृश्न नुसता भिनलाय तिच्यात, तिच्या प्रत्येक टुर्नामेंटला मी तिच्याबरोबर फिरत असतो.

बाबा पाटील 03/10/2014 - 12:48
विषय गांधीबाबा आहे,बाबा पाटील नाही माझी एव्हडीच माहिती हवी असेल सगळे येवुन भेटा शेतावर जावु, चार पाच कोंबड्या कापु,दणकुन खा प्या आणी निवांत माझे रामायण एका.

In reply to by मुक्त विहारि

बाबा पाटील 04/10/2014 - 11:13
अगदी लांब जायचे नसेल तर इथे वाघोली जवळ एक निसर्ग म्हणुन ढाबा आहे , गावरान कोंबडी,रस्सा + सुक्क बरोबर सुकट व ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी,एक नंबर जेवन असत. कधी बसताय सांगा,कोंबड्या माझ्याकडुन.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव 04/10/2014 - 23:21
च्यामारी.. उगाच त्या पवित्र अहिंसावादी आत्म्याला धाग्यावर धागे अन् हज्जार बायटी प्रतिसाद देऊन त्रास देण्यापरिस असलं काहि खाय-प्यायचं विंट्रेष्टींग बोलाना राव.

In reply to by अर्धवटराव

कुणीही येवो अन कुणीही जावो, आपले पोट आपल्यालाच भरायचे आहे. असो, कट्ट्यासाठी हार्दिक निमंत्रण.... बाद्वे, इतर मिपाकर गांधीवादावर चर्चा करत असतांना, दुसर्‍या मिपाकरांचा पक्षी-तीर्थ कट्टा ठरला देखील.ह्यालाच म्हणतात खरी मिपाशाही.

बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. कारण ह्या पैकी कुठल्याच विषयात मला प्रत्यक्ष अनुभव कांही नाहीए. त्यामुळे काहीच बोलत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन 03/10/2014 - 21:56
>>>धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. एवढेच, नाही तर मला असे वाटू लागले आहे, मी कुठल्याच लायकिचा नाही व मी आता या पुढे, लेखणी, किबोर्ड हातात धरू पण नये ;)

धडपड्या 03/10/2014 - 13:45
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या वेगवेगळ्या टर्मस् आहेत का? कारण गांधी आधी स्वायत्तता मागत होते, नंतर त्यांनी क्रांतिकारकांना पाहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, असे बरेच उल्लेख वाचण्यात आलेत... हे खरे आहे का?

बाबा पाटील 03/10/2014 - 19:02
स्वायत्तता - म्हणजे मर्यादित स्वातंत्र, यात चलन, परराष्ट्र्,व संरक्षण ही खाती जेत्या राष्ट्राकडेच असतात व इतर खाती वसाहतीकडे असतात्,किंवा यालाच वसाहतीचे स्वातंत्र असेही म्हणतात,१९३५ च्या कायद्याने बर्‍यापैकी वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालु होती,तर स्वातंत्र म्हणजे निरंकुश/ निर्विवाद सत्ता. म्हणजेच सध्याचा भारत देश. अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

श्रीगुरुजी 04/10/2014 - 13:55
>>> काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, बापूंच्या अहिंसेचे समर्थन करणारेच शस्त्रास्त्रे बाळगून हिंसा करताना दिसतात. >>> आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. तुमच्यासारखा बापूंचा समर्थक पिस्तुल का वापरतो? टगे आडवे आले तर अहिंसक मार्गाने त्यांचे हृदयपरीवर्तन करायचे, त्यांचा मार्ग चुकला हे त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे, हृदयपरीवर्तन होईपर्यंत उपोषण करायचे, मौन पाळायचे, निषेध करायचा ... पण त्यासाठी शस्त्र कशाला जवळ हवे?

बाबा पाटील 04/10/2014 - 14:06
वरती आख्खा उतारा त्याच्या स्पष्टीकरणात घातला आहे जरा वाचायचे कष्ट घ्या आणी परत परत फिरुन भोपळे चौकात येवु नका.

बाबा पाटील 04/10/2014 - 18:39
हे तर आमच्या पिताश्रींनाही पटत नव्हत हो, हळु हळु त्यांना काही गोष्टी लक्षात आल्यावर मात्र ते खंबिर मागे उभे राहिले. जाउ द्या ना आपला धागा गांधी बाबावर आहे माझ्यावर नाही.

In reply to by बाबा पाटील

श्रीगुरुजी 04/10/2014 - 20:44
बरोबर आहे. धागा गांधीजींवर आहे, तुमच्यावर नाही. परंतु तुम्ही गांधींजींच्या मार्गाचे समर्थन करताकरता स्वतःकडे स्वसंरक्षणार्थ शस्त्र आहे असं लिहिलंत आणि ते जरा विसंगत वाटलं, म्हणून प्रतिसाद दिला. बाकी काही नाही. उलट स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे धाडस तुमच्याकडे आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगण्याचे धाडस स्वप्नात सुद्धा होणार नाही हेही तितकंच खरं.

बोका-ए-आझम 05/10/2014 - 10:39
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!

प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!

सुधीर 05/10/2014 - 13:03
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.

In reply to by बाबा पाटील

सुधीर 06/10/2014 - 14:36
धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 11:19
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 11:23
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )

In reply to by प्रसाद१९७१

सुधीर 06/10/2014 - 23:13
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.

भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 12:42
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.

ऋषिकेश 06/10/2014 - 15:31
वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)

In reply to by ऋषिकेश

बाबा पाटील 06/10/2014 - 19:12
तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.

मृत्युन्जय 02/10/2014 - 13:25
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर..... गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात, यात चूक पांढरपेशा जमातीची नसून रियल एस्टेट मधल्या त्या हरामखोर टग्यांचा आहे याकडे का दुर्लक्ष करता. आयाबहिणीं वरुन शिव्या देउन दादागिरी करणारे बहुधा आभाळातुन टपकलेले असतात. अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, खरे की काय? ऐकावे ते नवलच.

In reply to by मृत्युन्जय

देशाला स्वातंत्र्य दुसर्‍या महायुद्धामुळे त्याने ब्रिटीश साम्राज्य मानसिक व आर्थिक दृष्ट्या खचले, त्याने मिळाले , गांधी व सुभाष ह्यांनी योग्य वेळी आपापल्या मार्गाने योग्य वेळ साधून ब्रिटीश साम्राज्यावर हल्ला चढवला , सरत शेवटी सत्तेचे लोणी नेहरू व जीना खाऊन तृप्त झाले. जीना ह्यांच्या डायरेक्ट ऍक्शन ह्या बार्बारिक कृत्याच्या हाकेला गांधी व त्यांची अहिंसा साफ विफल झाली , अल्पसंख्याक गटाने हिंसेच्या जोरावर बहुसंख्य समूहावर हा विजय मिळवला. अरे ला कारे पहिल्याच वेळी म्हणणारा नेता त्यावेळी भारतात गांधी एवढे राजकीय महात्म्य राखून नव्हता. पाकिस्तान झाल्यावर ह्यांची सत्तेची जागेची भूक भागेल अशी सुतराम शक्यता त्यावेळी त्यांच्या कृत्यातून दिसत नव्हती तेव्हा पाकिस्तानला संमती देण्यात काहीही अर्थ नव्हता. पूर्वी गुजरात मध्ये २००२ पर्यंत साठीचे रोग जसे आलटून पालटून वर्षाआड येतात तश्या दंगली व्हायच्या , मात्र २००२ नंतर एकही दंगल आजतागायत झाली नाही , १९९२ नंतर मुंबईत झाली नाही , कारण अरे ला कारे तो पर्यंत कोणी म्हटले नव्हते दंगलीत सामान्य माणूस भरडला जातो म्हणून त्या होऊ नये असे वाटते. दुर्दैवाने युपी मध्ये त्या नियमित स्वरुपात होतात. ज्या देशाल शोले सिनेमा आजही लोकप्रिय टिकवून आहे तेथे हिंसा ही अहिंसेवर अनेकदा विजय मिळवतांना आपण वृत्त पत्रातून नित्यनियमाने वाचत असतो.

In reply to by निनाद मुक्काम …

उदयन 03/10/2014 - 13:48
इतके विनोदी लिहित जाउ नका.. दंगल झाल्यात परंतु मिडीयाने दाखवल्या नाहीत काही दिवसांपुर्वी वडोदरा पेटलेले कुठे वाचले आहेत का सांगा जरा इतका लाळघोटेपणा करु नये

In reply to by उदयन

इरसाल 04/10/2014 - 12:49
बीबीसी हिंदीवर न्युज आली होती फोटोंसहीत. आणी हो वडोदरा पेटलेले बिटलेले काही नव्हते हां ! मुळात दोन घटना घडल्या त्या काळात. एक मुस्लिम वि. मुस्लिम दुसरी मुस्लिम वि. हिन्दु डिटेल्स हव्यातर त्यापन देतो.उगाच रक्त नका हो जाळु स्वतःच.

अनुप ढेरे 02/10/2014 - 13:37
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत. पण अहिंसेची महती सांगताना तुम्ही स्वतःकडे बंदूक असल्याचा उल्लेख केला आहे. ते रोचक वाटलं. ज्यासाठी तुम्ही बंदूक ठेवली आहे ते प्रॉब्लेम्स अहिंसेने सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटलं का?

बाबा पाटील 02/10/2014 - 13:45
मग काय रक्तरंजित क्रांती करायची होती,देश म्हणजे काय ? अथवा हा भारत देश याची तरी सिंधुपासुन कन्याकुमारीपर्यंत जाणिव होती का. गांधींनी देश स्वतंत्रच नाही तर एकत्र आणला,एका झेंड्या खाली आणला अन्यथा इथले राजे महाराजे, संस्थानिक यांनी काय काय केले असते याचा विचार करा गांधीबाबाने सामान्य माणसाला एक आत्मविश्वास दिला,तो खुल्या दिलाने मैदानात उतरला,स्त्रिया,शेतकरी,कामगार असे सगळेच लढ्यात उतरले, हे फक्त अहिंसेच्या मुळे,अन्यथा १८५७ लाच देश स्वतंत्र झाला असता नाही का ? ज्यात इंग्रजांइतकेच अत्याचार बंडवाल्यांनी केले. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा,एक जुनी म्हण आहे क्रांती तिचीच पिल्ले खाते,याचा अनुभव भारतातही नक्कीच आला असता, असा आला देखिल,पण मर्यादित स्वरुपात होता. अभ्यास वाढवा हो.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:46
सन्मानाने देश परत मिळवण्याचा एकमेव मार्ग सशस्त्र लढ्याचा होता. गांधींचे देशाच्या स्वातंत्र्य ल\ढ्यातील योगदान नाकारु पाहणारा मुर्ख असेल. तसेच स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे म्हणणेही मुर्खपणाचे आहे. इंग्रजांनी गांधीजींना ५ दशके भीक घातली नाही. त्यापुढेही घातली नसती. परंतु दुसर्‍या महायुद्धानंतर त्यांना इतके देश सांभाळणे अवघड होउन बसले. शिवाय भारतात लुटायला फार काही उरले नव्हते. होते ते पुरते लुटुन झाले होते. बाकी लुटण्यासाठी स्वातंत्र्य देउनही सनदशीर मार्ग अस्तित्वात होते. शिवाय दूसरर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेने इंग्लंडवर त्यांच्या अधिपत्याखालील देशांना विशेषतः भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत प्रचंड दबाव आणला. तसे केले असते तरच स्वतःची लोकशाहीचे संवर्धक म्हणून प्रौढी मिरवता आली असती. नाहितर ते आणी हिटलर एकाचा तराजूत गेले असते. दूसरर्‍या महायुद्धानंतर इंग्लंड बेचिराखच झाला होता. एकावेळेस स्वदेश आणी दूरवरची संस्थाने यावर अंमल ठेवणे त्यांना आर्थैकदृष्ट्या शक्य नव्हते. या सर्व कारणांंमुळे त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले. देशाला एकत्र आणणे आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य करु शकतील अश्या लोकांची मोट बांधणे याचे श्रेय नि:संशयपणे गांधीजींचे. दुसर्‍याला अभ्यास वाढवा असे सांगण्यापुर्वी स्वतः एवढा अभ्यास कराच पाटील. शस्त्र हाती असलेल्या जमावाला भान नसत सायबा शस्त्र हाती असलेल्या एकेकट्या माणसाला तरी भान असते का की शस्त्राची गर्मी अंगात गुर्मी आणते?

In reply to by मृत्युन्जय

काउबॉय 10/10/2014 - 11:51
पण ब्रिटन एव्हडा कमकुवत झाला होता तर सशस्त्र लढाच का उभारला गेला नाही ? तसेच गांधी अस्तित्वात आले नसते तरीही महायुध्दानंतर ब्रिटनवर स्वातंत्र्य देण्याचा दबाव आला असता काय ? (मग एकुणच स्वातंत्र्य लढयातिलांचे स्वतंत्रतेत प्रत्यक्ष प्रभावी योगदान हा वेगळाच विषय उपस्थित होतो) - प्रामाणिक उहापोह अपेक्षित.

प्रतापराव 02/10/2014 - 17:02
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. वास्तविक जीवनात नेभळटा सारखे जगणारे लोकच अहिंसेला शिव्या घालतात.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान हे गांधीजीन्चेच होते. जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटीश सर्कार्विरुद्धात सशस्त्र लढा आपण कुठल्या आधारावर करणार होतो.जे नेते हिंसेच्या बाजूने होते त्यांना लोकांची सहानभूती होती मात्र लोकशक्ती कधीच त्यांच्या मागे उभी राहिली नाही. गांधीजींनी जो अहिंसेचा जादुई वापर केला त्यानेच सारा देश त्यांच्या पाठीशी उभा राहिला प्रत्येकाला गांधीजींच्या आंदोलनामुळे आपण हि स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहोत हे अनुभवता आले.

In reply to by आजानुकर्ण

प्रतापराव 02/10/2014 - 17:44
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही. उद्या सावरकरांचे राष्ट्रकार्य ह्यावर लेख लिहला तर दुसरा म्हणेल कोलू ओढला ते ठीक आहे पण ते भगतसिहाप्रमाणे देशासाठी शहीद का झाले नाही.ह्या गोष्टीला काही अर्थ आहे का?

In reply to by प्रतापराव

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:47
लोकांना इतके कळायला लागले तर काय घ्या. सगळीकडे जमेल तशी घाण करुन ठेवायची आणि मग मोदींचे स्वच्छ भारत आंदोलन अयशस्वी झाले असे ओरडत सुटायचे.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण 02/10/2014 - 18:03
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:32
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर सावरकरांच्या नावाने ओकार्‍या नाही काढल्या तरी लोकांना कळायला लागेल. धागा गांधींबद्दल आहे तर त्यांच्याबद्दल बोला. त्यांना महान म्हटलेले तुम्हाला दिसले नाही. एखाद्याने गांधींवर काही टीका केली की लगेच लोकांना सावरकरांच्या नावाने ओकार्‍या का काढावाश्या वाटतात कोण जाणए? ते सुद्धा सावरकरांचा धाग्यात किंवा प्रतिसादात कुठेही उल्लेखही केलेला नसताना. असो. विजयादशमीच्या शुभेच्छा.

In reply to by मृत्युन्जय

आजानुकर्ण 03/10/2014 - 15:15
महाशय, या धाग्यावर गांधींना स्वातंत्र्याचे श्रेय देणे हा मूर्खपणा असल्याचा सर्वात पहिला प्रतिसाद तुमचा आहे. (थोडक्यात सुरुवात कोणी केली?) नंतर सावरकरांच्या नावाने ओकाऱ्या निघणार आहेत याचे स्वप्न पडले होते की काय? गांधींनी कोलू ओढला का या शब्दात सावरकरांची ओकारी कुठे दिसली? कोलू या शब्दावर सावरकरांचा कॉपीराईट आहे काय? सावरकर वगळता इतर कोणी कोलू ओढला नाही वाट्टं!

In reply to by आजानुकर्ण

मृत्युन्जय 03/10/2014 - 16:02
मी गांधींच्या धाग्यावर गांधींचे महानपण मान्य करुन योग्य त्या गोष्टीबद्दल प्रतिसाद दिला नव्हता, कोलू आणी सावरकरांचा काय संबंध असे तोंड वर करुन विचारणे म्हणजे सौ चूहे खाकर..... कोणी गांधींवर टीका केली की सावरकरांवर पण टीका होणारच असे गृहीत का धरले पाहिजे म्हणे. असो. सावरकरांच्या नावाने तुम्ही ओकार्‍या काढल्या असे मी तरी कुठे म्हणालो आहे? तुम्हाला काय स्वप्न पदले काय?

In reply to by आजानुकर्ण

आनन्दा 07/10/2014 - 17:35
हो मात्र गांधीजयंतीला गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे एवढे ओरडत सुटायचे म्हणजे लोकांना जरा कळायला लागेल.
मधला केवळ हा शब्द खाल्लात काय हो? ड्राय डे चा एव्हढा परिणाम? केवळ गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले हा मूर्खपणा आहे

In reply to by प्रतापराव

शिद 02/10/2014 - 18:05
पण गांधीजींच्या लेखात सावरकरांना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही.
१००% सहमत. तसेच "पण सावरकरांच्या लेखात गांधीजींना ओढून ताणून का आणले जातेय ते कळत नाही" हे सुद्धा लागू होतंय.

जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते. पण ओझरता उल्लेख करतांना असे म्हणतो , क्रांतिकारक असो किंवा गांधी ह्यांचा इंग्रजांशी लढा योग्य होता का त्याचवेळी गाडगे महाराज , फुले , आंबेडकर , रानडे , कर्वे पिता पुत्र हे समाजात आपल्या परीने समाजात सुधारणा आणत होते. हजारो वर्ष चालत आलेल्या अनेक रूढी व परंपरा कधी कायदा करून तर कधी लोकांचे मत परिवर्तन करून समाजात आणत होते, सुशिक्षित समाज मिळालेले स्वातंत्र्य अधिक सक्षमतेने भोगू शकतो.

In reply to by निनाद मुक्काम …

असंका 02/10/2014 - 18:07
जरा विषयांतर होईल पण खरे तर मला जे वाटते ते चर्चा सत्रात एक धागा काढून आपले मत मांडावे असे मला वाटते पण ह्या विषयावर आज चर्चा नको , असे मला वाटते.
अर्थ काय घ्यायचा ह्याचा? (तो जोक आठवला..किती वेळा वाटते! सरळ मिक्सरमधून काढावे?)

In reply to by असंका

गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय ह्यांच्या संपूर्ण प्रतिसादाला मी सहमत होईल अशी पुसटशी शंका सुध्धा माझ्या मनाला काळ परवा पर्यंत शिवली नव्हती पण आज ह्या प्रतिसादाला सहमत आह फक्त त्यात थोडी भर घालू इच्छितो. दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे ब्रिटन मध्ये मजूर पक्षांची पहिल्यांदा सत्ता , आणि त्यांच्या जाहीरनाम्यात पूर्वीच भारताला स्वातंत्र्य देण्याचे म्हटले होते , दुसरा मुद्दा म्हणजे नुसती अमेरिका नाही तर रशिया सुद्धा वसाहतीवादाच्या विरोधात इंग्लंड वर दबाव आणला. ह्या तिन्ही देशाच्या प्रमुखांची युद्धानंतर च्या बैठकीत ह्या मुद्यांवर जोर दिला त्यामागे काही प्रमुख कारण माझ्या मते वेगळे होते. मला असते वाटते की दुसर्या महायुद्धाचे फलित म्हणजे जागतिक पटलावर रशिया व अमेरिकेचा उदय ह्यात अमेरिकेला बाजारपेठ तर रशियाला आपली विचारसरणी जगावर लागायची होती किंबहुना अमेरिकाला जग आपल्या विचारसरणीत रानागावयाचे होते जर वसाहती देशांनी आपल्या वसाहती कायम ठेवल्या असत्या तर फ्रेंच व इंग्रज ह्यांनी दुसर्या महायुद्धाचे नुकसान वसाहतींच्या कडून वाट्टेल त्या मार्गाने भरून काढून परत आपले वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न केला असता दुसरा मुद्दा असा कि वसाहतीत इंग्रज व फ्रेंच लोकांनी असमतोल व्यापारी कायदे कायम ठेवले असते व अमेरिकेला आपले उत्पादन विकणे अशक्य झाले असते , सगळ्यात महत्वाचे म्हणजे युरोपवर पर्यायाने जगावर त्यांची पकड सैल झाली असती , ज्या दिवशी भारत इंग्रजांच्या हातातून निसटला तसे ब्रिटीश राजकीय सामर्थ्याला जगाच्या अवकाशात ग्रहण लागले ,आज ब्रिटन ची ओळख जगात अमेरिकन पोलिटीकल बीच अशी आहे , अवांतर पोलिटीकल बीच हा केजीबी च्या शब्दकोशातील आवडता व महत्वाचा शब्द आहे , त्यांच्या अनुषंगाने एक लेख लिहिण्याचा मानस आहे पाहूया कधी वेळ मिळतो ते . बाकी त्यांची एक पिढी नष्ट झाल्याने त्यांच्या लोकांची मानसिकता पार ढासळली होती , जगात अधिकारी म्हणून ज्यास ते नाखूष होते कारण येथे त्यांनी युद्धात सर्वस्व गमावले होते. अश्यावेळी लोहा गरम हे , मार दो हातोडा हाय ठाकूर च्या डायलॉग प्रमाणे गांधी ह्यांनी चळवळ उभारून मौका देख के चौकां मारला.पण ह्यात खरी सिक्सर मारली ती त्यांच्या अनुयायांनी सत्तेचा गोळा मटकावला व गांधीना मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला , गांधीचे आपल्याच अनुयायांच्या विरोधात उपोषण केलेले पाहून ह्या लोकांनी कधीतरी मानाने गांधीवाद समजून आत्मसात केला होता का ह्यांची शंका येते , गांधीच्या समोर मोठी झालेली इंदू ने पुढे राजकारणात केलेले राडाकरण पाहता गांधी कुठेतरी अनुयायी घडविण्यात कमी पडले की मुद्दलात म्हणजे त्यांचे विचारच पराकोटीचे नैतिक व वास्तवाशी विसंगत होते म्हणून बदलत्या कालखंडात ते लोकांत जीरपले नाही.

In reply to by असंका

@अर्थ काय घ्यायचा ह्याचा? ह्याचा अर्थी सोपा आहे तुम्हाला नक्की काय आठवले हे मला माहिती नाही ह्या धाग्याचा विषय वेगळा आहे , व मला जो विषय अभिप्रेत आहे त्या बद्द्ल एकेकाळी समाजात चर्चा झालेली आहे. टिळक विरुद्ध आगरकर असा वाद पूर्वी गाजला होता ह्यात आजची परिस्थिती व अजूनही अर्ध्याहून जास्त भारताचे १८ व्या शतकातील सामाजिक जीवन पाहता आगरकरांचे विचार मला अधिक महत्त्वाचे वाटतात.

बाबा पाटील 02/10/2014 - 18:42
बादरायण संबध जोडु नका,माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही, बाहेरच्या जगातल्या गोष्टी मी कुठल्याही परिस्थितीत दवाखाण्याच्या व घराच्या उंबर्‍याबाहेरच ठेवुन जातो, येथे मी माझ्या कुठल्याही व्यवसायाचा उल्लेख केला नसताना तुम्ही तो का जोडताय हे कळत नाहिये. संपादक मंडळींना विनंती कृपया रेवतीताईंचा वरिल प्रतिसाद उडवावा अन्यथा माझा धागाच काढुन टाकावा.

रेवती 02/10/2014 - 19:06
काही हरकत नाही. संमंला वाटल्यास किंवा आपल्याला अस्वस्थता आली असल्यास माझा प्रतिसाद नक्कीच उडायला हवा. तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही, पण वाचक म्हणून आमच्या मनात प्रतिमा असते ते तरी आपल्याला समजेल अशी आशा! तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा मला आदर आहे.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 20:42
>>> अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्‍याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. नक्कीच शक्य झाले असते.

अवतार 03/10/2014 - 01:10
हो. कदाचित शक्य झाले असते. इथे मूळ मुद्दा हा आहे की स्वातंत्र्य हे कोणाही एका व्यक्ती किंवा संघटनेमुळे मिळाले नसून या देशातील सर्व सामान्य जनतेच्या संघटित लढ्यातून मिळाले आहे. गांधींचे राजकीय महात्म्य हेच की त्यांनी हे सर्वात आधी ओळखले. १८५७ च्या लढ्यात प्रथमच हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १८५७ नंतर ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक जनतेची हिंदू-मुस्लिम अशी विभागणी करायला सुरुवात केली. त्यातूनच मुस्लिमांना झुकते माप देणे, मुस्लिम राजकीय नेतृत्वाला पद्धतशीरपणे पुढे आणणे हे ब्रिटिशांचे सत्ता टिकविण्याचे सूत्र होते. हिंदू आणि मुस्लिम विरुद्ध ब्रिटीश हे समीकरण बदलून ब्रिटीश आणि मुस्लिम विरुद्ध हिंदू असे करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता. साधारणत: विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे समीकरण बदलण्याची गरज वाटू लागली. त्यातूनच पुढे ब्रिटीश तुम्हाला जे देतील त्यापेक्षा अधिक आम्ही देऊ ही कॉंग्रेसच्या राजकारणाची दिशा राहिली. १९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. ह्या सर्व घडामोडी चालू असतांना गांधींचा भारतीय राजकारणात धड प्रवेश देखील झाला नव्हता. गांधींनी टिळकांच्या आणखी दोन पावले पुढे जाऊन मुस्लिमांच्या खिलाफत आंदोलनाचे नेतृत्वच खेचून आणले. ह्यात मानवता कमी आणि राजकीय शहाणपणाचा भाग अधिक होता. गांधींच्या मुस्लिम अनुनयाची ही पार्श्वभूमी आहे. दुसरे महायुद्ध सुरु होणार हे साधारणत: १९३७ सालीच कॉंग्रेसच्या नेतृत्वाला कळून चुकले होते. त्यात अमेरिका युद्धात उतरली की जर्मनी-जपानचा पराभव निश्चित होणार हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाचे अनुमान होते. शेवटी महायुद्ध हे केवळ सैन्याच्या बळावर लढले जात नाही. त्यापाठी युद्धसामुग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे आणि प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा राबवणे ह्या गोष्टींचा भक्कम आधार असावा लागतो. अमेरिका ब्रिटीशांच्या बाजूनेच युद्धात उतरणार हे स्पष्ट होते. ह्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना पाठींबा जाहीर करणे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला भाग होते. अर्थातच त्या बदल्यात स्वातंत्र्य जाहीर करणे ही अट कॉंग्रेसने ब्रिटिशांना घातली. १९४२ मधे क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर (ज्याचे वर्णन गांधी-नेहरू यांनी "पोस्ट डेटेड चेक" असे केले.) "चले जाव" आंदोलन कॉंग्रेसने सुरु केले. हे आंदोलन जरी अपयशी ठरले तरी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते हे ब्रिटीशांच्या लक्षात आले. केवळ मुस्लिम लीगला हाताशी धरून कॉंग्रेसच्या तोंडाला पाने पुसता येणार नाहीत हे ब्रिटिशांना त्या आंदोलनातून जाणवले. शेवटी फाळणी झाली. पण ती मुस्लिम लीग आणि ब्रिटीश ह्यांना हवी तशी न होता कॉंग्रेसला हवी तशी करावी लागली. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमीही देणार नाही" ह्या दुर्योधनाच्या अट्टाहासापायी हस्तिनापूरचे काय झाले हे सर्वांना माहित आहेच. "राष्ट्र किंवा भूमी" ह्यातून एकाची निवड करायची वेळ आली तर राष्ट्र टिकवणे हे अधिक महत्वाचे असते हे शिवाजी महाराजांना १६६५ मध्ये कळले होते, आंबेडकरांना देखील १९४० मधेच कळले होते. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.

In reply to by अवतार

अर्धवटराव 03/10/2014 - 04:07
गांधीजींच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय शहाणपण होते हे निश्चित. मराठेशाही बुडाली आणि राज्यकर्ते वि. राज्यकर्ते असा संघर्ष ब्रिटीशांविरुद्ध पेटण्याची शक्यता निमाली. त्यानंतर पब्लीक वि. ब्रिटीश अशाच संघर्षाची शक्यता होती व त्यात धार्मीक रंग येणे स्वाभावीक होते. ब्रिटीशांनी याच पद्धतीने मध्यपूर्वेत बरच राजकारण केलें होतं. काहि बाबतीत मतभेद. दुसर्‍या महायुद्धाची कल्पना प्रत्यक्ष इंग्लंडला देखील नव्हती, हिटलरला देखील नव्हती. अमेरीका युद्धात उतरेल कि नाहि याची शाश्वती बराच काळ खुद्द चर्चील साहेबांना नव्हती. . काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे. जर्मनीने रशीयावर आक्रमण करण्यापुर्वी महायुद्धात जर्मनीचा पराभव होईल असे कुणालाच वाटत नव्हते. फ्रान्स पडल्यानंतर युद्ध फार काळ चालायची देखील आशा नव्हती. मांडवलीचा स्कोप खुप वेळपर्यंत होता. त्यामुळे युद्धात ब्रिटीशांचा विजय हा केवळ छाप-काट्याचा विषय होता, ते कन्फर्म नव्हतं. काँग्रेसचं "चले जाव" वगैरे सुभाष बाबुंच्या पराक्रमाला घाबरुन सुरु झालं. सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता व नेहरुंना हात चोळणे आणि गांधीजींना आशिर्वाद देण्यापलिकडे काहिच ऑप्शन नसता. कदाचीत त्यानंतर फाळणी देखील झाली नसती, आणि झाली असती तरी गांधीजी+नेहरु कंपू+मुस्लीम लीग विरुद्ध सुभाष कंपू अशा संघर्षातुन झाली असती. स्वातंत्र्य लढ्याला हे हिंसक-अहिंसकतेचं माप का लावतात हेच मला कळत नाहि. हिंसा या शब्दाऐवजी "सशस्त्र सैन्य पद्धतीने" असं म्हणायला हवं. ते प्रॅक्टीकली शक्य होतं काय? तर उत्तर आहे "होय". किंबहुना तेच प्रॅक्टीकली शक्य होतं आणि तोच एकमेव ऑप्शन होता. अन्यथा आज जे अण्णा हजारेंचं झालं तेच ब्रिटीशांनी गांधीजींचं केलं असतं आणि गांधीजींच्या पश्चात त्यांच्या तोलामोलाचा कुणीच नेता नसल्यामुळे त्यामार्गाची स्वातंत्र्याची चळवळ केवळ औपचारीकता म्हणुन उरली असती. गांधीजींनी, काँग्रेसने संपूर्ण भारताला स्वातंत्र्य नावाची काहि चिजवस्तु असते व त्याकरता आपल्या शत्रुशी म्हणजेच ब्रिटीशांशी संघर्ष करायला लागणार हे पटवुन दिलं (कि ब्रिटीशांनीच ते तसं पटवु दिलं ??? ). तो गोवर्धन उचलायला प्रत्येकाने आपापली काठी लावण्याची प्रेरणा गांधीजींनीच मजबुत केली. पण अ‍ॅक्च्युअल गोवर्धन त्या काठ्यांनी उचललेला गेला नाहि. त्या संपूर्ण चित्रातुन हवेत विरुन जावा तसा खरा श्रीकृष्ण गायब झाला/करण्यात आला. असो.

In reply to by अर्धवटराव

अवतार 03/10/2014 - 15:58
सुभाषबाबूंचे महत्व अमान्य करण्याचा नतद्रष्टपणा मी करणार नाही. नेहरू की सुभाष यापैकी मला सुभाषच अधिक आवडतात. पण प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटना हे वारंवार सिध्द करतात की तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करण्यात नेहरू हे सुभाष यांच्यापेक्षा अधिक यशस्वी झाले. अर्थात दुसऱ्या महायुद्धाची कल्पना सुभाषना देखील आली होतीच. म्हणूनच त्याच वेळी ब्रिटिशांना कोंडीत पकडण्याची विनंती ते वारंवार गांधीजींना करत होते. दुसऱ्या महायुद्धाची कल्पना इंग्लंडच्या नेतृत्वाला फार पूर्वीच आलेली होती. हिटलरने चेकोस्लोव्हाकिया गिळून टाकतांना इंग्लंड आणि फ्रांस यांनी चेकोस्लोव्हाकियाला दिलेले मदतीचे वचन सोयीस्करपणे विसरणे आणि जर्मनीच्या विरोधात दुसरी आघाडी उघडा या स्टालिनच्या हाकेला वाटण्याच्या अक्षता लावणे ह्या गोष्टी योगायोगाने घडलेल्या नाहीत. त्याचमुळे स्टालिनला अखेर जर्मनीबरोबर २३ ऑगस्ट १९३९ मध्ये अनाक्रमण करार करावा लागला. १० मार्च १९३९ ला स्टालिनचे भाषण झाले. त्यात त्याने पुढील उद्गार काढले आहेत.
पश्चिमेकडील दोस्त हे जर्मनीला जास्त जास्त पूर्वेकडे ढकलत आहेत. काही होत नाही, कर आक्रमण असे सांगत त्यांनी जर्मनीला सांगितलेले दिसते की काही करून बोल्शेविकांशी युद्ध सुरु कर.
३ सप्टेंबर १९३९ पासून इंग्लंड आणि फ्रांस ह्यांनी जर्मनी विरोधात युद्धाची घोषणा केली खरी. पण पुढच्या पंधरा दिवसांत एक गोळीही जर्मनी विरोधात झाडली गेली नाही. अखेर ह्या युद्धाला बैठे युद्ध असे म्हटले जाऊ लागले. पोलंड पडल्यानंतर ३ आठवड्यांनी इंग्लंडचे ४ डिव्हिजन सैन्य फ्रांस मध्ये आले होते. पुढचा दीड महिना हे सैन्य एकाच जागी बसून होते. ९ डिसेंबरला या सैन्यातील एक कोर्पोरल टेहळणी करतांना जर्मनांनी मारला. हाच फ्रान्समध्ये मरण पावलेला पहिला ब्रिटीश सैनिक! २६ डिव्हिजन जर्मन सैन्याविरुद्ध ११० डिव्हिजन सैन्य दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या पिछाडीवर धाडू शकली असती तर जर्मनीचा युद्ध बनाव त्यावेळीच कोसळला असता, अशी कबुली खुद्द जर्मन अधिकाऱ्यांनी न्युरेम्बर्ग खटल्यात दिली होती.
सुभाष बाबु जर खरच दिल्लीला धडकले असते तर संपूर्ण देश, काँग्रेस सहीत, त्यांच्या मागे गेला असता.
हाच पराक्रम सुभाष हे कॉंग्रेसमध्ये असतांना देखील करू शकत होते. गांधींच्या विरोधात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी जिंकली होती. पण तसे घडलेले नाही. गांधी की सुभाष असा प्रश्न आला तेव्हा बहुसंख्य कॉंग्रेस गांधींच्या मागे होती. नेहरू देखील गांधींच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत नव्हते. पण गांधींच्या विरोधी जाऊन स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवता येणे कठीण आहे हे त्यांना कळले होते. सशत्र सैन्य १८५७ च्या उठावात देखील उपलब्ध होते. कानपूर येथे नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश स्त्रिया-मुलांची निर्घृण कत्तल देखील झाली होती.पण त्यानंतरही ब्रिटीश साम्राज्य ढासळले नाही. कारण ब्रिटीश साम्राज्यवादाविरोधात लढण्याची गरज आहे हे इथल्या सामान्य जनतेपुढे मांडण्यातच आले नाही. ते सर्वप्रथम गांधींनी मांडले. कॉंग्रेस ही केवळ दिल्ली आणि मुंबई येथील अधिवेशन इतकीच मर्यादित न राहता भारताच्या खेड्यापाड्यांत गांधीमुळेच पोचली. भारत हा सात लाख खेड्यांचा देश आहे आणि त्या खेड्यांतील जनतेचा राजकारणात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, हे सूत्र ओळखून ते पक्के धरून ठेवणे हे गांधीजींच्या राजकारणाचे मर्म आहे. अधिवेशन आणि वाटाघाटी यांच्या पुढे जाऊन स्वातंत्र्याची चळवळ निर्माण होणे आवश्यक आहे देशभरातील जनतेला संघटित करून एकाच वेळी रस्त्यावर उतरवणे गरजेचे आहे हे गांधींनी प्रथम जाणले ह्यातच त्यांचे महात्म्य आहे. समजा गांधी नसते तर जनतेच्या असंतोषाचे प्रकटन करणारे इतर कोणीतरी नेतृत्व पुढे आले असतेच. ते नेतृत्व वैयक्तिक दृष्ट्या गांधींच्या तोलामोलाचे असले असते का हा प्रश्न निराळा. शेवटी गांधी हा एक माणूसच होता आणि त्या माणसाच्या चुका देखील स्पष्टपणे मांडल्याच पाहिजेत. पण त्यादेखील वास्तवाच्या आधारावरच मांडायला हव्यात. गांधींचे राजकीय आडाखे अनेकदा चुकलेले आहेत. पण सामान्य जनतेला वारंवार प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम देऊन गांधींनी जितक्या वेळा रस्त्यावर उतरवले त्याच्या एक दशांशही जागृती इतर कोणतेही नेतृत्व करू शकले नाही हे देखील वास्तव आहे.

In reply to by अवतार

अर्धवटराव 03/10/2014 - 19:18
एक 'बैठे' युद्ध, युरोपीय युद्ध, ते ही जर्मन वि. रशीया असं होणार याची कल्पना सर्वांना येत होती. पण ब्रिटीशांची प्रचंड कोंडी होणारं महायुद्ध होणार असं कुणालाच वाटलं नव्हतं. तेजोंच्या हाती जपानी सत्ता येत पावेतो अमेरीका देखील या युद्धात उतरेल असं कोणाला वाटत नव्हतं. काँग्रेसचं तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण युरोपात भारताविषयी सहानुभूती निर्माण करण्या इतपतच होतं, इंग्लंडची कोंडी करणारं नव्हे. त्यामुळे नेहरुंचं याबाबतीतलं कर्तुत्व काय हे मला तरी माहित नाहि. आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंडची कोंडी करणारा प्रॅक्टीकल डाव सुभाषबाबु खेळले, नेहरु नाहि. स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील नेहरुंनी काय मोठी आंतरराष्ट्रीय समजदारी दाखवली मला माहित नाहि. सुभाषबाबु भारताबाहेर पडायचं एक कारण हे ही होतं कि त्यांना अपेक्षीत असं भव्य समर भारतात उभं राहु शकत नव्हतं ... त्याला गांधीजींची संमतीच नव्हती. पुढे कधितरी असं भव्य आंदोलन होईल याची खात्री सुभाषबाबुंना असती तर ते कदाचीत भारतातच राहाते. सुभाषबाबुंनी काँग्रेस गांधीजींच्या पंखाखालुन पुष्कळसं मोकळं केलं होतं. पुढे इंग्रजांविरुद्ध सुभाषबाबु निर्णायक लढा देताना जनता गांधीजींप्रमाणे हायबर्नेट राहाण्यापेक्षा सुभाषबाबुंच्या मागे उभी राहिली असती. गांधींचा आदर, प्रभाव कमि होता म्हणुन नाहि, पण जनता आंदोलनाला तयार होतच होती. १८५७ आणि महायुद्धाची सशस्त्र क्रांतीची तुलना करताच येत नाहि. २०व्या शतकात लढा देणारी जनता होती सांस्थानीक नव्हे. गांधीजींनी सामान्य जनतेला स्वातंत्र्य लढ्याला उभं केलं हे निर्वीवाद. गांधीजींचा मार्ग अत्यंत माणुसकीचा होता/आहे हे ही खरं. पण तो मार्ग एखाद्या देशाची घडी बसवणारा मार्ग आहे, स्वातंत्र्यप्राप्तीचा नाहि... इंग्रजांसारख्या कावेबाज राष्ट्राशी लढताना तर अजीबात नाहि.

In reply to by अर्धवटराव

बाबा पाटील 03/10/2014 - 19:39
इंग्रजांनी भारतीय उद्योग धंद्याची पुर्ण वाट लावली होती, शस्त्र परवाना कायदा होता, युद्धे सक्षम शस्त्रांवर लढली जातात्,दगड गोट्यांनी नाही. भारतीयांच्या मालकीचा कुठला शस्त्र कारखाणा होया,कुठले हवाइदळ ,पायदळ अथवा आरमार होते, युद्ध खेळण्याकरिता कुठली साधन सामुग्री होती. च्यायला वस्तुस्थितीचा थोडा तरी विचार करा राव,जपान पडल आणी आझाद हिंद फौज पराभुत झाली,युद्ध खेळायला अर्थव्यवस्था मजबुत लागते, इंग्रजांच्या विरोधात भारतीयांची काय अर्थव्यवस्था होती, १५० वर्षाच्या कालखंडात इंग्रजांनी तुम्हाला काय शिल्लक ठेवले होते.अबे स्वतंत्र झाल्यावर पहिला प्रश्न उपासमारीचा होता की या कोट्यावधींच्या तोंडात घास कुठुन भरवायचा. साधा हिशोब सांगा तुम्ही नोकरी करता आहात्,तुमची चिल्ली पिली तुमच्यावरच अवलंबुन आहेत आणी अचानक तुमची नोकरी गेली,त्याच वेळी तुमची कोनाबरोबर तरी जागेच्या वादावरुन जोरदार भांडण झाल तर तुम्ही काय कराल ? तुमची जागा त्याने बळकावलीय्,तुम्ही स्वबळाचा वापर करणार पण त्या साठीच पैस्याच पाठबळ कुठुन आणाल. उपाशी पोटी राहुन युद्ध जिंकता येत नाही.आणी शस्त्र बळाखेरीज तर कधीच नाही,त्यावेळी चर्चा आणी अहिंसा हे दोनच पर्याय शिल्लक होते आणी गांधी बाबाने ते अमलात आणले.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव 03/10/2014 - 20:22
भारत वि. इंग्रज लढा प्रॅक्टीकली अशक्य तरी (वाटत) होता. गांधीमार्गाने मुद्दलात 'स्वातंत्र्य लढा' हि शक्यताच निकालात निघते. जगाच्या पाठीवर जि काहि स्वातंत्र्ययुद्धे झाली त्यांची मूळ परिस्थिती भारतासारखीच होती. त्यातुन मार्ग काढुन कढा उभारणे हे त्या त्या एक्सपर्ट लोकांचं काम आहे. आपल्याला त्यात विजयाच्या शक्यता न दिसणं स्वाभावीक आहे. आपल्याला मंगळयानाचं प्लॅनींग देखील अशक्य वाटेल... कारण सरळ आहे... इट्स नॉट अवर डोमेन. गांधीबाबाने उपलब्ध परिस्थीत शक्य तो मार्ग पत्करला यात त्यांचं शहाणपण निर्वीवाद आहे. पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... आय डोण्ट थींक सो. आणि त्यामुळे गांधीजींची महानता तिळभर तरी कमि होते... आय डोण्ट थिंक सो दॅट इदर.

In reply to by अर्धवटराव

अवतार 03/10/2014 - 22:55
प्रश्न निव्वळ गांधींच्या महानतेचा नसून गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाने जे काही केले ते का केले हे समजून घेण्याचा आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. त्यानंतर देखील जनतेने काही काळ जमेल त्या मार्गाने हे आंदोलन चालूच ठेवले होते. महात्मा गांधी की जय ह्या घोषणा देऊन हातबॉम्ब फेकले जात होते. ब्रिटीशांच्या लाठीमार आणि गोळीबाराला न जुमानता जनता रस्त्यावर उतरू लागली होती. ही परिस्थिती अचानक निर्माण होत नाही. त्यासाठी पद्धतशीर मार्गाने वर्षानुवर्षे जनतेला लढ्यासाठी तयार करावे लागते. गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती. सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत. ही खात्री त्यांना वाटत नव्हती म्हणूनच त्यांनी तो मार्ग टाळला. ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते. शिवाय माघार घेताना भारताची स्वत:च्या भू-राजकीय धोरणाप्रमाणे फाळणी करणे हे देखील त्यांचे लक्ष्य होते. सशस्त्र संघर्षातून ना कॉंग्रेस, ना ब्रिटीश, ना मुस्लिम लीगचा फायदा होता. कारण त्या संघर्षाचे परिणाम नेमके काय होतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. म्हणूनच या सर्वच पक्षांना इप्सित ध्येय गाठण्यासाठी स्थिर आणि शांततेच्या मार्गानेच सत्तांतर अपेक्षित होते. मात्र शांततेच्या मार्गाने हवे तसे पाकिस्तान मिळणार नाही हे लक्षात आल्यावरच मुस्लिम बहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली सुरु झाल्या. तरीही दोन तुकड्यांत विभागलेले पाकिस्तानच त्यांना स्वीकारावे लागले. हिंसा किंवा अहिंसा हा दुय्यम प्रश्न होता. त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले. आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे. एनीवे, लेट्स अग्री टू डिसअग्री !

In reply to by अवतार

अर्धवटराव 04/10/2014 - 00:44
१९४२ च्या चले जाव आंदोलनात ... गांधींचा उदय झाला तेव्हा शस्त्रे तर सोडाच जनता ब्रिटीश राज्याला उघड विरोध करायलाही तयार नव्हती.
१९४२ चं आंदोलन गांधीजींची/काँग्रेसची स्वातंत्र्यप्राप्तीप्रित्यर्थ फायनल अशी स्वयंभू कृती होती का हाच मला पहिला डाऊट आहे. आणि तसं ते असेल तरी गांधी मार्गाच्या इतर आंदोलनांप्रमाणे त्याचीही परिणीती पेल्यातलं वादळ शमण्यात झाली. त्यापेक्षा वेगळं काहि घडणं अशक्यच होतं. गांधींनी आणि काँग्रेसने ते आंदोलन सुरु केलं ते इंग्रजांचा युद्धात अडकलेला पाय आणि सुभाषबाबुंना मिळणारा प्रचंड पाठिंबा या पार्श्वभूमीवर.
सशस्त्र क्रांतीत यशाची आठ आणे खात्री असेल तर उरलेल्या आठ आण्यांची शक्यता पडताळून पाहता येते हे टिळकांचे शब्द आहेत.
अर्थात. भारताची स्वतःची अशी सशस्त्र क्रांती सुभाषबाबुंच्या काळी देखील प्रॅक्टीकली फार अवघड होती (प्राप्त साधनांचा धांडोळा घेतल्यास जवळपास अशक्य) मग टिळकांच्या काळची तर बातच सोडा. स्वतः सुभाषबाबु देखील गांधीमार्गाचेच मरेपर्यंत अनुकरण करायला सज्ज होते. महायुद्ध झाले नसते तर सुभाषबाबुंनी स्वबळावर (थँक्स टु युती अ‍ॅण्ड आघाडी फॉर धीस वंडरफुल शब्द) सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला असता असं खात्रीने म्हणता येत नाहि.
ही आठ आणे खात्री निर्माण करण्याचे श्रेय गांधींचे आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती ओळखण्याएवढे ब्रिटीश चाणाक्ष होते. तुटेपर्यंत ताणून धरण्यापेक्षा आधीच सन्मानजनक माघार घेणे हे त्यांच्या हिताचे होते.
गांधीजींनी हि आठ आणे खात्री निर्माण केली हे निर्वीवाद. पण त्याचं श्रेय जातं महायुद्धाला. अन्यथा पुढील ५०-७५ वर्षं इंग्रज जागचा हालला नसता. या ५० वर्षात नॉर्थ इस्ट, द्रवीड, हैद्राबाद (ते तसंही "भारतात" नव्हतच), अवध, काश्मीर, पाकिस्तान (पूर्व-पश्चिम) कदाचीत पंजाब देखील, आणि उर्वरीत असा भारताचा राजकीय नकाशा तयार झाला असता... अगदी सांसदीय मार्गाने. तोपर्यंत गांधी अगोदरच निजधामाला गेलेले असते व दुसरा गांधी निर्माण व्हायचे चान्सेस फार म्हणजे फारच कमि होते. गांधींच्या कुठल्याच अनुयायात साबरमती किंवा सेवाग्राम पिठाची जबाबदारी घेण्याचं कौशल्य नव्हतं. त्यांचे वन ऑफ द सर्वोत्तम शिष्य जे सुभाषबाबु, परिस्थिती येताच गांधी मार्गाला त्यागायला तयार होते मग इतरांच्या मानसीक घडणीची काय कथा.
त्या लढ्यातून कोणाच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न होता. स्वातंत्र्य नेमके कशासाठी मिळवायचे हा महत्वाचा प्रश्न होता. भारत हे पाच हजार वर्षांची परंपरा असलेले राष्ट्र आहे हे वाक्य नेहरूंनी वापरले आहे. हे राष्ट्र टिकवण्यासाठी जे काही करावे लागले ते कॉंग्रेसच्या नेतृत्वाने केले.
काँग्रेसने डेफीनेटली जे करायचं ते केलच. पण काँग्रेस म्हणजे गांधीमार्ग नव्हे. जो मार्ग सुभाषबाबुंनी पत्करला, पुरेशी शक्यता जाणवताच तोच मार्ग काँग्रेसने पत्करला असता. देशकारणाचे जे मोस्ट इंपोर्ट्ण्ट घटक, संसद-न्यायव्यवस्था-नागरी प्रशासन-पोलीस-सैन्य, त्यातल्या सांसदीय घटकाची पायाभरणी काँग्रेसने केलीच. व मार्ग कुठलाही असो, तशी पायाभरणी करावीच लागणार होती. नो एस्केप. सशस्त्र क्रांतीनंतर सुभाषबाबुंना देखील असलीच व्यवस्था अपेक्षीत होती.
आझाद हिंद सेना आणि सुभाष ह्यांचे शौर्य आणि त्याग वादातीत आहेत. पण ह्या सर्व राजकीय वास्तवाच्या आधारावर त्यांची वाटचाल चालू होती असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
तत्कालीन परिस्थीती लक्षात घेता सुभाषबाबुंची वाटचाल गांधीजी आणि कंपूपेक्षा जास्त प्रॅक्टीकल होती हा माझा कयास. किंबहुना कुणी अशी कॉन्स्पीरसी थेअरी काढली कि सुभाषबाबुंनी बाहेरुन सैन्य आणावे व गांधीजींनी आतुन आंदोलन करावे असाच प्लॅन होता, तर मला त्यात फार हास्यास्पद काहि वाटणार नाहि. महायुद्ध होऊन इंग्रज कमजोर झाले नसते आणि तरी ४०च्या दशकात गांधीमार्गाचे पुनर्संपादन झाले नसते तर ट्रॅडीशनल गांधीमार्ग स्वातंत्र्याचे आंदोलन पुढे नेण्यात असमर्थ होता असं मला वाटते.
गांधी आणि कॉंग्रेस नेतृत्वाचे श्रेय मान्य करणे हे त्यांच्या व्यक्तीपूजेसाठी नसून त्या काळातील राजकीय वास्तव समजून घेण्यासाठी महत्वाचे आहे.
सेम फॉर सुभाषबाबु. असो.

In reply to by अवतार

बाबा पाटील 03/10/2014 - 12:06
१९१५ मध्ये कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली झालेला लखनौ करार ही त्याचीच परिणती होय. आजच्या सगळ्या गोंधळाचे मुळ याच तर ठिकाणी आहे.त्याचबरोब १९०६ लॉर्ड मिंटोने मुस्लिम लिगला दिलेले प्रोत्साहन किंवा त्याच्यात पुढाकाराने तिची स्थापना झाली व इथुनच भारतीय समाजात प्रचंड दरी पडु लागली.दुर्देवान टिळकांसह तत्कालिन पुढार्‍यांना ही परिस्थिती हाताळता आली नाही असेच म्हणावे लागेल.गांधी बाबा तर त्यानंतर फार उशिरा जवळ जवळ १५ वर्षांनी राष्ट्रिय राजकारणात आले.तोपर्यंत समाज प्रग्लभ नव्हाता,कारण मुंबई प्रांत ,बंगाल ,पंजाब व काही प्रमाणात मद्रास प्रांत सोडला तर राजकिय नेतृत्व फारसे पुढे आले नाही.किंवा चळवळ ही फारसी पुढे नव्हती. बुद्धीवादी सोडले तर तळागाळातला समाज देखिल फारसा पुढे नव्हता.गांधींनी सर्व प्रथम हा दिन दलित वर्ग,स्त्रिया शेतकरी कामगार चळवळित आणले,हिच तर त्यांची महती,हा एकुनात भित्रा समाज फक्त अहिंसेच्याच धोरणाने पुढे येवु शकत होता,सशस्त्र क्रांतीने नाही. क्रांतीकारक चळवळ सुद्धा कुठे मागे न्हवती पण १०३० नंतर त्यांचे नेतृत्व संपले,तसेल समाजातुन त्याला सक्रिय पाठिंबा बिल्कुल मिळाला नाही.लोक काँग्रेसच्या मागे उभे राहिले.सुभाष बाबुंना फारच मर्यादित यश मिळाले.इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेताजींची आझाद हिंद फौज ही ब्रिटिश सैन्यातुन फुटुन बाहेर पडलेली फौज नव्हती,तर जपान्यांना शरण आलेल्या सैन्याची रासबिहारींनी तयार केलेले सैन्य संघटन होते,ज्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्विकारले,त्याने जनतेत आत्मविष्वास नक्की आला पण हे सैन्य अपयशी ठरले. मात्र चलेजाव चळवळीचा परिणामस्वरुप जेंव्हा तलवार युद्धनौकेवर बंड झाले,व सरहद्द प्रांतात ब्रिटीश-भारतिय सैन्याने आंदोलकांवर गोळिबार करण्यास नकार दिला तेंव्हा मात्र ब्रिटिशांची पायाखालची वाळु सरकली होती. हा सर्व परिणाम १८८५ पासुन १९४२ पर्यंत सुरु असलेल्या चळवळिंचा होता.यात १९२० नंतर गांधीयुगाने सर्वात प्रखर संघर्ष केला होता. दोन चार अधिकार्‍यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.या एकाच कारणास्त्व त्यांना श्रेय नक्कीच द्यायला हवे.

In reply to by बाबा पाटील

काउबॉय 03/10/2014 - 14:43
तेथील स्वच्छता ही तेथे राहणाऱ्या लोकांमुळे आहे, त्यांच्या सवयीमुळे आहे
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by काउबॉय

काउबॉय 03/10/2014 - 14:46
दोन चार अधिकार्यांना ठार करुन स्वातंत्र मिळत नाही हो,नाहीतर पंजाब/कश्मिर्/आसाम/नागालँड कधीच स्वतंत्र झाले असते,स्वातंत्र्याकरिता लोकचळवळ बनावी लागते आणी ती गांधीबाबाच्या नेतॄत्वात भारतात झाली.
क्या बात...! गांधिना स्वातंत्र्याचे क्रेडिट न देणे हे अजूनही गुलामी मानसिकता आणि लोकशाही प्रणालीवर अविश्वास असण्याचे द्योतक आहे हे शिरोमनींना क्ळेल तो सुदिन. आले मोठे अहिंसेचे टीकाकार. डॉक तुम्ही अगदी मर्मावर बोट ठेवलय. विषयाला हात घातल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.

In reply to by अवतार

@. एकविसाव्या शतकातील पिढ्यांना ते कळावे एवढीच माफक अपेक्षा आहे.>>> प्रचंड टाळ्या !!!! अवतार बाबा की जय!!!

काळा पहाड 03/10/2014 - 01:30
माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा
हे खरंच असेल तर काळजी वाटते. जर चुकून तुम्ही तिला सांगितलं की ते रिकामं आहे आणि तसं ते नसेल तर? लहान मुलांना अशा गोष्टी चुकूनही हाताला लागू देवू नयेत ही कळकळीची विनंती. तुम्ही तर हे तुमच्या संमतीनं होतंय असं सांगताय. दुसरं असं की शस्त्र हाताळायला लायसन्सरुपी कायदा आहे असा माझा समज आहे. तसं असेल तर गांधीजींच्या धाग्यावरच तुम्ही कायदा मोडल्याचं कबूल करताय. बाकी काहीही असो, तुमची मुलगी ही तुमची जबाबदारी असल्यानं तुम्ही या सूचनेचा गांभीर्यानं विचार करावा ही पुन्हा विनंती.
माझ्या वैद्यकिय व्यवसायाचा माझ्या इतर गोष्टींशी काही संबध नाही
रेवती ताईंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. डॉक्टर हा पेशा शस्त्र धारण न करणार्‍यांचा आहे. तुमची भाषा आणि तुमचं वर्तन त्या पेशाशी साजेसं हवं. पेशंट हा डॉक्टरला देव समजतो (निदान माझी तरी डॉक्टरांकडे जाताना तशीच भावना असते). बाकी तुमची मर्जी.

In reply to by काळा पहाड

बाबा पाटील 03/10/2014 - 12:35
डॉक्टरने फक्त वैद्यकिच करावी असा काही नियम आहे का ? माझी पुण्यापासुन ४० किमीवर शेती आहे, त्यामुळे मला बर्‍याचदा रात्री १० नंतर ओपिडी संपली की गावी जावे लागते, आजपर्यंत दोन वेळा तरी एका नाल्याजवळ माझी गाडी दगड टाकुन अडवण्याचा प्रयत्न झाला होता नशिबाने दोन्ही वेळेस माझ्याकडे बोलेरो असल्याने सरळ चारीत गाडी घालुन मला निघुन जाता आले,आमच्या भागातले चोर्/ दरोडेखोर काही गांधीवादी नाहित ते प्रथम दगडांचा मारा करतात नंतर जवळ आले की कटावण्या आणी तलावारींचे वार होतात्,इतक्या लवकर मरायची माझी तरी मानसिक तयारी नाही.पोलिस काही प्रत्येक ठिकाणी पोहचु शकत नाहीत,शेतघरही गावापासुन अडिच ते तिन किमी आहे,अशा वेळेस संरक्षणास दुसरा काहीही उपाय नसतो,आमच्या रानातल्या वस्ती च्या आसपास ७/८ घरे आहेत प्रत्येक घरात , दोन तीन कुत्री, व परवानाधारक शस्त्रे आहेत्,उस बागायताचा परिसर असल्याने त्याला काहीही पर्याय नाही. दुसरी गोष्ट माझे इतरही काही व्यवसाय असल्याने बहुतेक मिटिंग अथवा भेट मी रात्री १० नंतर ठेवतो,रात्री घरी पोहचन्याचा वेळ कधीच फिक्स नसतो,त्यामुळे शस्त्र जवळ ठेवण्याशिवाय पर्याय नाही. मी पेशंटशी कसा बोलतो कसा वागतो हे पाहण्यासाठी कृपा करुन तुम्ही माझ्या ओपीडीत भेट द्या,म्हणजे तुमच्या लक्षात येइल. बाकी राहिल माझ्या लेकीच,ते पिल्लु स्टेट लेव्हल कराटे खेळतय्,ती शरिर व मनाने माझ्यापेक्षाही स्थिर आहे,मी जर तिच्या पासुन हे लपवुन ठेवल तर बालस्वभावानुसार ती नक्की ते पाहण्याचा प्रयत्न करनार्,त्यापेक्षा ते तिला हँडल कस करायच ते दाखवुन त्याच धोके समजावलेले कधीही चांगलेच ना.शिवाय ते फेकुन मारल तरी त्यातुन मिस फायर होणार नाही हे माहिती आहे, रेग्युलर शुटर सोडुन ते कुनालाही फायर करन शक्य नाही,त्यासाठी फार सराव लागतो. किंवा दुर्देवाने कधी वेळ आलीच तर ते कस वापराव हे माहिती पाहिजे ना. फुकट शहिद होण्याची मला तरी हौस नाही. आणी असही काही वर्षांनी तिलाच हे सगळे उद्योग पहायचेत्,आत्ता पासुनच तिची मानसिक तयारी झाली तर पुढे अडचन होत नाही,किंवा काही अडत नाही. मी तिला बहुतेक सगळे गड किल्ले फिरुन आणलेत्,शिवाजी आणी कृश्न नुसता भिनलाय तिच्यात, तिच्या प्रत्येक टुर्नामेंटला मी तिच्याबरोबर फिरत असतो.

बाबा पाटील 03/10/2014 - 12:48
विषय गांधीबाबा आहे,बाबा पाटील नाही माझी एव्हडीच माहिती हवी असेल सगळे येवुन भेटा शेतावर जावु, चार पाच कोंबड्या कापु,दणकुन खा प्या आणी निवांत माझे रामायण एका.

In reply to by मुक्त विहारि

बाबा पाटील 04/10/2014 - 11:13
अगदी लांब जायचे नसेल तर इथे वाघोली जवळ एक निसर्ग म्हणुन ढाबा आहे , गावरान कोंबडी,रस्सा + सुक्क बरोबर सुकट व ज्वारीची अथवा बाजरीची भाकरी,एक नंबर जेवन असत. कधी बसताय सांगा,कोंबड्या माझ्याकडुन.

In reply to by बाबा पाटील

अर्धवटराव 04/10/2014 - 23:21
च्यामारी.. उगाच त्या पवित्र अहिंसावादी आत्म्याला धाग्यावर धागे अन् हज्जार बायटी प्रतिसाद देऊन त्रास देण्यापरिस असलं काहि खाय-प्यायचं विंट्रेष्टींग बोलाना राव.

In reply to by अर्धवटराव

कुणीही येवो अन कुणीही जावो, आपले पोट आपल्यालाच भरायचे आहे. असो, कट्ट्यासाठी हार्दिक निमंत्रण.... बाद्वे, इतर मिपाकर गांधीवादावर चर्चा करत असतांना, दुसर्‍या मिपाकरांचा पक्षी-तीर्थ कट्टा ठरला देखील.ह्यालाच म्हणतात खरी मिपाशाही.

बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. कारण ह्या पैकी कुठल्याच विषयात मला प्रत्यक्ष अनुभव कांही नाहीए. त्यामुळे काहीच बोलत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

दशानन 03/10/2014 - 21:56
>>>धाग्याच्या पहिल्याच वाक्यावर विचार करून करून मी ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे की चित्रपट, फोटोग्राफी, राजकारण, कविता, अध्यात्म, इतिहास हे आणि इतर अनेक विषय माझ्यासाठी चर्चा करण्यासाठी बाद झाले आहेत. एवढेच, नाही तर मला असे वाटू लागले आहे, मी कुठल्याच लायकिचा नाही व मी आता या पुढे, लेखणी, किबोर्ड हातात धरू पण नये ;)

धडपड्या 03/10/2014 - 13:45
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या वेगवेगळ्या टर्मस् आहेत का? कारण गांधी आधी स्वायत्तता मागत होते, नंतर त्यांनी क्रांतिकारकांना पाहून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, असे बरेच उल्लेख वाचण्यात आलेत... हे खरे आहे का?

बाबा पाटील 03/10/2014 - 19:02
स्वायत्तता - म्हणजे मर्यादित स्वातंत्र, यात चलन, परराष्ट्र्,व संरक्षण ही खाती जेत्या राष्ट्राकडेच असतात व इतर खाती वसाहतीकडे असतात्,किंवा यालाच वसाहतीचे स्वातंत्र असेही म्हणतात,१९३५ च्या कायद्याने बर्‍यापैकी वसाहतीच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल चालु होती,तर स्वातंत्र म्हणजे निरंकुश/ निर्विवाद सत्ता. म्हणजेच सध्याचा भारत देश. अभ्यासकांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.

श्रीगुरुजी 04/10/2014 - 13:55
>>> काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, बापूंच्या अहिंसेचे समर्थन करणारेच शस्त्रास्त्रे बाळगून हिंसा करताना दिसतात. >>> आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते. तुमच्यासारखा बापूंचा समर्थक पिस्तुल का वापरतो? टगे आडवे आले तर अहिंसक मार्गाने त्यांचे हृदयपरीवर्तन करायचे, त्यांचा मार्ग चुकला हे त्यांना प्रेमाने समजावून सांगायचे, हृदयपरीवर्तन होईपर्यंत उपोषण करायचे, मौन पाळायचे, निषेध करायचा ... पण त्यासाठी शस्त्र कशाला जवळ हवे?

बाबा पाटील 04/10/2014 - 14:06
वरती आख्खा उतारा त्याच्या स्पष्टीकरणात घातला आहे जरा वाचायचे कष्ट घ्या आणी परत परत फिरुन भोपळे चौकात येवु नका.

बाबा पाटील 04/10/2014 - 18:39
हे तर आमच्या पिताश्रींनाही पटत नव्हत हो, हळु हळु त्यांना काही गोष्टी लक्षात आल्यावर मात्र ते खंबिर मागे उभे राहिले. जाउ द्या ना आपला धागा गांधी बाबावर आहे माझ्यावर नाही.

In reply to by बाबा पाटील

श्रीगुरुजी 04/10/2014 - 20:44
बरोबर आहे. धागा गांधीजींवर आहे, तुमच्यावर नाही. परंतु तुम्ही गांधींजींच्या मार्गाचे समर्थन करताकरता स्वतःकडे स्वसंरक्षणार्थ शस्त्र आहे असं लिहिलंत आणि ते जरा विसंगत वाटलं, म्हणून प्रतिसाद दिला. बाकी काही नाही. उलट स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचे धाडस तुमच्याकडे आहे आणि आम्हाला शस्त्र बाळगण्याचे धाडस स्वप्नात सुद्धा होणार नाही हेही तितकंच खरं.

बोका-ए-आझम 05/10/2014 - 10:39
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले हा प्रश्नच चुकीचा आहे.प्रत्येक घटकाचा - गांधीजी,सुभाषबाबू यांसारख्या नेत्यांपासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाने त्यात सहभाग घेतलेला आहे. स्वातंत्र्याचां मक्ता आपल्या राजकीय स्वार्थासाठी काँग्रेसला हवा होता म्हणून त्यांनी गांधींच्या नावाचा वापर केला आणि अशी परिस्थिती निर्माण केली की आज जर गांधी असते तर त्यांनी काँग्रेसवर अब्रूनुकसानीचा दावा केला असता!

प्रती श्री. बाबा पाटील, या धाग्यावर मध्ये पडणार नव्हतो, कारण गांधीजीची माणूस म्हणुन वा नेता म्हणून गौरवी व्यक्त करणारे व्होकल सभासद या संस्थळावर अल्पमतात आहेत... परंतु, त्याहुनही स्वतः शस्त्र धारण करणारे, आणि त्यानुसार येणार्‍या जबाबदार्‍या समजणारे, त्यामुळे येणारा आत्मविश्वास समजू शकणारे सभासद हे त्याहूनही कमी (अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच!) आहेत. अनुभवावीण फुकाची वाफ दवडणारेच अधिक!! त्यामुळे माणसाच्या व्यवसायाचा त्याच्या शस्त्रधारणतेशी संबंध नसतो. माणसाला त्याच्या व्यवसायाव्यतिरिक्त अन्य आयुष्य असतं याच्याशी पूर्णतः सहमत!!!

सुधीर 05/10/2014 - 13:03
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून हा कुरुंदकरांच्या शिवरात्र या पुस्तकातल्या पहिल्या भागाचा सारांश अलिकडेच लिहिला. गेले ५ दिवस बाहेरगावी होतो म्हणून मिपावर २ ऑक्टोबरला प्रकाशित करू शकलो नाही. या लेखातले काही प्रतिसाद वाचनीय वाटले.

In reply to by बाबा पाटील

सुधीर 06/10/2014 - 14:36
धन्यवाद डॉक्टर. सदर विचार कुरुंदकरांचे आहेत (शिवरात्र मधले) मी फक्त ते थोडक्यात मांडले आहेत. आणि या पुस्तकावर अतृप्तआत्मा यांनी सुंदर सारांश आधीच लिहिला आहे. http://www.misalpav.com/node/20754

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 11:19
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते. खरे तर वैचारिक दृष्ट्या

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 11:23
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? माझ्या मते आत्ता जेव्हडे स्वातंत्र्य आहे सर्व सामान्य माणसास , तेव्हडे स्वातंत्र्य १९४७ पूर्वी पण होते ( कदाचित जास्तच असेल ). १९०० सालाच्या आधीपासुन च निवड्णुका होउन नगरपालिका होत होती, नंतर राज्य विधी मंडळ पण झाले, नंतर संसद पण होती. कायदे समान होते, शिक्षण, नोकरी करण्यात काही अटकाव नव्हता. जमिन विकत घेण्यात, व्यवसाय चालू करण्यात काही बंधने नव्हती. नक्की स्वातंत्र्य नव्हते म्हणजे काय प्रॉब्लेम होता? ( सामान्य माणसाच्या दृष्टीने )

In reply to by प्रसाद१९७१

सुधीर 06/10/2014 - 23:13
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का? या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.

भारतात बरीच संस्थानं चालू होती, इंग्रज स्वार्थासाठी त्यांच्या मनमानीकडे काहिसे दुर्लक्ष करायचे .खर्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हते.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद१९७१ 06/10/2014 - 12:42
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या, इंग्रज अधिपत्याखालच्या भारता बद्दल बोलतोय. अशी २-३ तरी उदाहरणे आहेत का की ज्यात सामान्य माणसाला स्वातंत्र्य नव्हते असे म्हणता येइल १९४७ च्या आधी. जी काही थोडी बंधने होती ती १९१० नंतर कमी कमी होत चालली होती.

ऋषिकेश 06/10/2014 - 15:31
वा वा! (इथेच जरा उचकपाचक करून) बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार जन्तेच्या त्याच नेत्याबद्दलच्या बदललेल्या भावना यावर कोणीतरी अभ्यासपूर्ण लेख लिहावा असे सुचवतो :P (तुच लिहि असे म्हणणार्‍यांस आगाऊ क्षमस्व!)

In reply to by ऋषिकेश

बाबा पाटील 06/10/2014 - 19:12
तात्याला बोलवा,त्यांच्या इतक परखड कोनी नाही लिहु शकत्,हा प्राणी ब्लड बॉर्न शिवसैनिक आहे त्यामुळे भक्तांना अंमळ जुलाब लागु शकतात्,पण मत फार परखड असतात.
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंद

आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

माहितगार ·

अर्धवटराव 02/10/2014 - 10:18
आपल्या चुका, स्वार्थ इ. त्यागुन नवीन सुरुवात करायला सामाजीक संकेत, औपचारीकता, पायंडे तयार करणं हे परंपरा स्थापनेमागिल महत्वाचं कारण. त्यांचं सतत इव्हॅल्युएशन आणि पुनरज्जीवन करत राहाणं हा एक उपाय या समस्येवर आहे. *श्रद्धा हा शब्द रुढार्थाने वापरला आहे. या धब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे.

कवितानागेश 03/10/2014 - 11:11
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे. कशी काय लागायची शिस्त? अत्ता आलेले हेडमास्टर काहीतरी करु शकतील, अशी आशा आहेच. :)

In reply to by कवितानागेश

हेडमास्तर कशाला हवेत? लोकसंख्या नियंत्रणात आली आणि देशातलं राहाणीमान सुखद झालं की देशप्रेमाला आपोआप भरती येईल.

In reply to by नाव आडनाव

यावर आपलं नियंत्रण नाही. आपण आपल्याबाजूनं प्रश्न सोडवायला हातभार लावायला हवा आणि तेवढच आपल्या हातात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

नाव आडनाव 03/10/2014 - 12:49
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण काही ठरलेल्या मुद्यांवरुन पब्लिक ला कायमंच खालच्या पातळी वर चर्चा (?) करतांना बघितलं तर वाईट तर वाटतंच.

In reply to by नाव आडनाव

धाग्याची सुरुवात पाहा :
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात.
धिस इज टू बी रिझॉल्व्ड.

काउबॉय 03/10/2014 - 14:26
याचा अभ्यास केला की सहज लक्षात येइल हे देशाबाबत का घडत नाही ते... कुटुंब ही मर्यादित (आकाराने लहान) व्यवस्था असते म्हणून ताण, प्रश्न, जबाबदारी, फायदे व कृतिंचे धडक परिणाम यासाठीची मर्यादा सामान्याच्या आवाक्यात राहते..... पण असे असुनही कुटुम्बे सातत्याने विभक्त होतच असतात आणि इतरही बाबी आहेत ज्याला आपण चहां कपातिल वादळे नक्कीच म्हणु शकत नाही.

अर्धवटराव 02/10/2014 - 10:18
आपल्या चुका, स्वार्थ इ. त्यागुन नवीन सुरुवात करायला सामाजीक संकेत, औपचारीकता, पायंडे तयार करणं हे परंपरा स्थापनेमागिल महत्वाचं कारण. त्यांचं सतत इव्हॅल्युएशन आणि पुनरज्जीवन करत राहाणं हा एक उपाय या समस्येवर आहे. *श्रद्धा हा शब्द रुढार्थाने वापरला आहे. या धब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे.

कवितानागेश 03/10/2014 - 11:11
लोक पूर्ण समाजाला 'कुटुंब' समजत नाहीत, आपसात दुही आहे, हाच खरा प्रॉब्लेम आहे. कशी काय लागायची शिस्त? अत्ता आलेले हेडमास्टर काहीतरी करु शकतील, अशी आशा आहेच. :)

In reply to by कवितानागेश

हेडमास्तर कशाला हवेत? लोकसंख्या नियंत्रणात आली आणि देशातलं राहाणीमान सुखद झालं की देशप्रेमाला आपोआप भरती येईल.

In reply to by नाव आडनाव

यावर आपलं नियंत्रण नाही. आपण आपल्याबाजूनं प्रश्न सोडवायला हातभार लावायला हवा आणि तेवढच आपल्या हातात आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

नाव आडनाव 03/10/2014 - 12:49
सर, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण काही ठरलेल्या मुद्यांवरुन पब्लिक ला कायमंच खालच्या पातळी वर चर्चा (?) करतांना बघितलं तर वाईट तर वाटतंच.

In reply to by नाव आडनाव

धाग्याची सुरुवात पाहा :
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात.
धिस इज टू बी रिझॉल्व्ड.

काउबॉय 03/10/2014 - 14:26
याचा अभ्यास केला की सहज लक्षात येइल हे देशाबाबत का घडत नाही ते... कुटुंब ही मर्यादित (आकाराने लहान) व्यवस्था असते म्हणून ताण, प्रश्न, जबाबदारी, फायदे व कृतिंचे धडक परिणाम यासाठीची मर्यादा सामान्याच्या आवाक्यात राहते..... पण असे असुनही कुटुम्बे सातत्याने विभक्त होतच असतात आणि इतरही बाबी आहेत ज्याला आपण चहां कपातिल वादळे नक्कीच म्हणु शकत नाही.
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण. पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ९

स्पार्टाकस ·

एस 02/10/2014 - 13:10
पुन्हा पुन्हा त्याच त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाही. पण अत्यंत उत्कंठेने वाचत आहे असे नमूद करतो. पुभाप्र.

एस 02/10/2014 - 13:10
पुन्हा पुन्हा त्याच त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत नाही. पण अत्यंत उत्कंठेने वाचत आहे असे नमूद करतो. पुभाप्र.
बीची बेटावरुन पुढे निघाल्यावर ग्जो ने बॅरो सामुद्रधुनी गाठली. प्रचंड धुक्याने पुढचं काहीही दिसत नव्हतं. परंतु धुकं निवळल्यावर २६ ऑगस्टला पील खाडीच्या आसपासचे भूप्रदेश त्यांच्या दृष्टीस पडले. सकाळी ९ वाजता ग्जो फ्रँकलीन सामुद्रधुनीतील प्रेस्कॉट बेटाजवळ पोहोचलं असताना अ‍ॅमंडसेनने सहजच कंपासवर नजर टाकली आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला! कंपास बंद पडला होता! दिशादिग्दर्शनासाठी अत्यावश्यक असलेला कंपास बंद पडल्यावर आता एकच मार्ग होता...

गांधीजी महान का ?

सवंगडी ·

In reply to by चित्रगुप्त

सवंगडी 02/10/2014 - 08:27
चित्रगुप्त मला आपल्या प्रतिक्रियेवर हसू आले, आपल्याला हे गांधी आणि ते "गांधी " यात असणारा फरक माहिती नाही याचे आश्चर्य आहे.

In reply to by सवंगडी

चित्रगुप्त 02/10/2014 - 18:59
जाहिरातीचा परिणाम हा विचार, तर्क, माहिती, चिकित्सकपणा वगैरेंमुळे होत नसतो, तसे असते तर सचिन अमूक पेय पितो, माधुरी तमूक साबण वापरते, असल्या जाहिराती केल्याच गेल्या नसत्या. प्रत्येक नोटेवर गांधींचे चित्र, ही गोष्ट "गांधी" = "महानता" "देशभक्ती" वगैरे समिकरणे मनात नकळत रुजवत असते. महात्मा गांधी > इंदिरा गांधी > राजीव गांधी > राहुल गांधी ... अशी अनेकांची समजूत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 03/10/2014 - 01:31
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?
सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 03/10/2014 - 02:16
"देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण" हा हेतु स्तुत्य असला, तरी फक्त आणि फक्त गांधीच का? या देशाच्या सहस्त्रावधी वर्षांच्या इतिहासात आणखी कुणी महान निपजलेच नाही का? आणि राजकारणी लोकंच महत्वाची का? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका का, तर म्हणे तिने नेहरुंच्या डोळ्यातून टिपे काढली...

अर्धवटराव 02/10/2014 - 07:53
अहिंसक, सविनय, सत्याग्रही व ठाम आंदोलनाने प्रश्न सोडवता येतात हा विश्वास गांधिजींनी भारतीय जनमानसात रुजवला. स्वातंत्रोत्तर काळात कामगार असो वा सामान्य जनता, आपलं मत मांडायला याच मार्गाचा प्रथम वापर होतो. गांधीजींचं हे यश त्यांच्या अत्युच्य महानतेचं द्योतक आहे.

सस्नेह 02/10/2014 - 07:54
यथोचित लेख. या महापुरुषाची महानता समजून घ्यायला तितकीच पात्रता लागते. ऐ~यागै~याचे काम नोहे !

विटेकर 02/10/2014 - 09:46
आज त्यांच्या जयंतीबद्दल विनम्र आभिवादन !!! माझ्या मते गांधीजी अस्सल भारतीय आणि हिंदू होते आणि म्हणूनच ते प्रातःस्मरणीय आहेत. व्यक्ति स्खलनशील असते, चुका घड्तात, डोंगरा एवढ्या चुका होतात. जगात परिपूर्ण कोणीच नाही. तरी ही त्या सर्व चुकांसह गांधीजी माझ्यासाठी प्रातःस्मरणीयच आहेत. (त्याचे आणखी एक अगदी खाजगी कारण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे काँग्रेसच्या लोकांनी आमची घरे जाळली आणि ब्राहमणांना देशोधडीला लावले, त्यामुळे आमच्या बापजाद्यांनी गावे सोडली आणि म्हणून आमची प्रगती झाली. नाहीतरी आज ही आम्ही एकादष्ण्या आणि सत्यनारायणाच्या पूजा करत बसलो असतो.जाता जाता देखील महात्माजींनी आमचा फायदाच केला !) आणि आजच्या निमित्ताने, गांधीजींची सारे तत्वे आणि शिकवण मनापासून आचराणात आणणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व प्रचारक ( ज्यामध्ये मा. पंतप्रधान मोदी देखील आले ), कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनाही विनम्र अभिवादन ! कसलाही अभिनिवेश न बाळगता गांधीजींच्या मार्गाने चालणारी पृथ्वीतलावरील ही कदाचित एकमेव संघटना असावी.

विटेकर 02/10/2014 - 12:21
महात्माजीचे कोलाज स्वरुपात प्रतिमा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल सं म चे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन ! आणि नेहरूंचा फोटो टाकल्याबद्दल सौम्य णिशेद. पंडितजीनी गांधी - विचारांची कत्तल केली , स्वदेशी - स्वावलंबन - ग्राम स्वराज्य -खादी- कुटीरोद्योग अशा मूलगामी भारतीय जीवनमूल्यांना तिलांजली दिली , विकासासाठी पाश्चिमात्य मॉडेल वापरले आणि विकासाच्या असमतोलाचा पाया घातला.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 13:19
>>> कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. काय सांगताय? मग १९३९ मध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराचा सुभाषबाबूंविरूद्ध काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मताचा का सन्मान केला नाही?

गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास भोगून आले होते,प्रत्येकाने त्याठिकाणच्या परिस्थीतीविषयी एकदा माहीती करुन घ्या. गांधीविचाराने कैदी आंदोलन करतील याभीतीने गांधीजींना एकांत अंधारकोठडीत बंद करायचे ,गांधीजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये यासाठी त्यांना तुरुंगात यातना दिल्या जायच्या. तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय करुन गांधीजींचे नैतिक धाडस तोडण्याचे व त्यांच्याकडून माफीपत्र व हमीपत्र घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु गांधींच्या देशभक्तीपूढे ब्रिटीशांनी गुडघे टेकले!

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:45
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना राणा प्रताप बरोबरच करायला हवी. त्यानेही कधी अकबराची माफी नाही मागितली. त्याच्यानंतरच्या काळातल्या काही राजांनी मागितली. पण त्याने नाही मागितली. घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे गांधीजी केवळ पंचा नेसायचे. त्यांना गोणपाटाचा पंचा दिला होता का? कृपया संदर्भ द्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 03/10/2014 - 09:35
नानासाहेब, तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय माझ्या माहिती प्रमाणे अंदमानात सावरकराना असा त्रास दिला गेला. भारतातील जेलांमध्ये गांधी आणि इतर कोन्ग्रेस च्या नेत्यांना तरुण्गात त्रास दिला गेला नाही ऐकिवात नाही. पण कारावास करावासच असतो....बाकी ४० लाख भारतीय ब्रिटीश फौजेत असल्या मुळे आणि त्यातील २०-२५ लाखांना युद्धानंतर रिटायर्ड करणे भाग होते. भारतात युद्ध समान बनू लागले होते. भारतीय लोक सेनेत मोठ्यापदांवर पोहचले होते. त्या पैकी दिल्लीत कित्येकांशी मी स्वत: बोललेलो आहे. युद्ध संपल्यावर देशाला स्वतंत्रता दिली जाईल हे भारतीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात उतरविल्या गेले होते. मोर्च्या वर त्यांना स्वतंत्र निर्णय घ्यायला प्रोत्साहित केल जात होत. अर्थात युद्धानंतर भारताला स्वतंत्रता देण्याशिवाय ब्रिटीशांजवळ काही मार्ग उरला नव्हता. गांधी आणि सरदार पटेल यांचे योगदान एकाच त्यांनी देशाची एकसंघता कायम ठेवली. आपण त्या साठी त्यांचे सदैव ऋणी राहणार अन्यथा ६०० तुकडे ही झाले असते.

In reply to by विवेकपटाईत

@विवेक पटाइत, सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, पण बापूंविषयी मला ठाऊक आहे. त्यांना जेलमध्ये भयानक यातना सहन कराव्या लागल्या, परंतु त्याचे भांडवल करुन आपला एक पंथ तयार करण्याचा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:52
सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यांच्याबद्दल्ल तोंड उचकटुन ज्या त्या धाग्यावर घाण करुन ठेउ नये ही नम्र विनंती.

In reply to by मृत्युन्जय

आँ! हे काय भलतेच !! मी कुठे काही लिहीले आहे सावरकरांविषयी? मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही . काँग्रेस गाँधी वगैरेंचा माझा अभ्यास आहे, मी फक्त त्याविषयीच लिहीतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:44
>>> त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही. तुम्ही लिहा ना मग. त्यांचा कारागृहात कसा छळ झाला, त्यांना रोज कोलू ओढायला लागत होता, त्यांना गोणपाटाचे कपडे दिले जात होते याविषयी जनतेला समजावून सांगा. आणि ते असा छळ भोगत असताना इतर तथाकथित स्वातंत्र्यसैनिक कशी लुटुपुटीची स्थानबद्धता भोगत होते, त्यांना गाद्या-गिरद्या, लोड-तक्के, पंखा, टबबाथ इ. देऊन इंग्रज कसे त्यांचे लाड पुरवित होते याबद्दल पण लिहा.

जेपी 02/10/2014 - 17:36
काय तो विनोदी प्रतिसाद. पण लगे रहो सचीन,राजु भारतीय, ग्रेेटथिंकर,फिलॉसॉफर गेल्यापासुन मला इथल्या चर्चेत रस राहिला नव्हता. पण तुमच्या मुळे पुन्हा चर्चा वाचावश्या वाटतात. लगे रहो.

गांधी ह्यांनी ज्यावेळी स्वदेशी मोहीम काढली ती तत्कालीन परिस्थितीला साजेशी होती. असमतोल विषम कायदे हे भारतीय उद्योगांना मारक व ब्रिटीश उद्योगांना पूरक होते , त्यांचे आर्थिक खच्चीकरण व स्वदेशी उद्योगांना उत्तेजन म्हणून ही योजना चांगली होती मात्र स्वातंत्र्य कालांतर जेव्हा भारतात आपले कायदे होते कर आकारणी आपल्या हातात होती तेव्हा परदेशी उद्योगांना भारतात परवानगी देऊन निकोप स्पर्ध्धा निर्माण करून ग्राहकाला समाजाला देशाला महसुल सुब्बता देता आली असती. उद्योगजगताला वेठीस ठेवण्यास अनेक कायदे करणारी पूर्वीची सरकारे व हि मोजकीच खाजगी उद्योग समूह कामगारांना पिळवणूक करून सरकारला वेठीस आणत होती. परकीय कंपन्यांना भारतात न येऊ देण्यात व गांधीजी ह्यांचे स्वदेशी धोरणांचा उलट अर्थाने फायदा घेण्यास त्यावेळचे खाजगी समूह तेवढेच आघाडीवर होते.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 19:40
संपादक मंडळास एक नम्र विनंती, गांधीजी, सावरकर इ. विषयांवर धागे निघाले की कोणीतरी काडी टाकणारा प्रतिसाद देतात व त्या खोडसाळ प्रतिसादाला प्रत्त्युत्तर दिले की भडका उडून इतर अनेक परस्परविरोधी प्रतिसाद येतात. शेवटी संपादक मंडळ त्यातले बरेचसे प्रतिसाद काढून टाकते. असे धागे काढण्यास संपूर्ण बंदी घालावी किंवा अशा धाग्यातील प्रतिसाद न उडविता तसेच ठेवावेत असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजींशी सहमत! एकतर अशा धाग्यांवर बंदी घालावी किंवा सरळ वादविवाद व्हावेत! फार कष्टाने प्रतिसाद खरडायचे व परत येऊन बघितले तर प्रतिसाद गायब ,मुळात या धाग्यावरची चर्चा उद्बोधक चालू होती, इतके प्रतिसाद डीलीट करायचे कारण समजलेले नाही .बाकिच्या मराठी संस्थळांचे प्रशासन नेभळट आहे,त्यामानाने मिपाच्या नर्व्हज् स्ट्राँग आहेत व तोच मिपाचा युएसपी आहे, तो कायम ठेवावा, नाहीतर मिपाचे काही खरे नाही. (अजूनही या व आणखि एक गांधी धाग्याला कुलुप घालायची संधी आहे)

उदयन 02/10/2014 - 20:01
गांधीजी महान यासाठी की त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मि़ळाले जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते अश्या सर्वांना महात्मा गांधीनी एकत्रित करुन चळवळीला एकीचे बळ दिले म्हणुनच भारताला सर्वांच्या एकीच्या बळामुळे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by उदयन

चित्रगुप्त 02/10/2014 - 20:11
हिटलरासही महान म्हटले पाहिजे, ज्याच्यामुळे महायुद्ध होऊन त्यात ब्रिटिशांची शक्ती खच्ची होऊन त्यांना आपल्या वसाहतींमधून काढता पाय घेणे भाग पडले.

In reply to by चित्रगुप्त

+१ युद्धामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेचे बारा वाजले होते. भारतासारखा पांढरा हत्ती पोसणे त्यांना जमणार नव्हतेच. त्यातुन क्रांतीकारकांनी खजिना लुटणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा वध करणे आदी गोष्टी चालु केल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. बाकी "अंग्रेज चले गये, पिछे अपनी औलाद छोड गये" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके टीळक सावरकर यांच्यापेक्षाही भारताला स्वातंत्र्य देण्यात हिटलरचा वाटा अधिक आहे यावर हिंदुत्ववाद्यांचे एकमत आहे तर! ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक एकमेकाकडे बंदुका रोखुन उभे आहेत, तीन युद्ध झालीत, सुटला काश्मीर प्रश्न?पाकिस्तानच्या मानसिकतेत फरक पडला? जर प्रचंड ताकद असेल तर जरुर सशस्त्र प्रतिकार करावा, पण जिथे (ब्रिटीशांपूढे) तुटपुंजी सैनिकी ताकद असते तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा ते सोडवायची ईच्छा असते. जर का आपण युद्ध करायचचं ठरवलं तर काश्मिर सेनाबळावर मिळवणं फारसं अवघड नाही. ते घोंगडं आजपर्यंतच्या सगळ्या सरकारनी भिजत ठेवलं आहे. कुठलही सरकार थेट युद्ध टाळत आहे ह्याचं कारण तुम्हाला गेल्या वर्षी शहीद स्मारकाला काय प्रकार घडला त्यावरुन ल़क्षात यायला हवा. थेट युद्धाबरोबर अंतर्गत बंडाळीला तोंड देणं सरकारला जड जाईल.
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.
अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अंतर्गत बंडाळी
आपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)

In reply to by नानासाहेब नेफळे

दिलेल्या लिंक विषयी
मोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काळा पहाड 03/10/2014 - 00:13
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त 03/10/2014 - 16:28
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.
छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.

भृशुंडी 03/10/2014 - 08:43
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही का? देजावूचा बाप वाटेल असं चालू असतं. गांधींवरच्या आधीच्या चर्वितचर्वाणाला मिपावर कुठेतरी सन्माननीय आणि चट्कन दिसेल अशी जागा शोधायला हवी. म्हणजे अपघात वाचतील.

पैसा 03/10/2014 - 14:37
महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली! प्रत्येकाने इथे निरर्थक काथ्या कुटणे आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आपापले कामाचे टेबल, घर आणि गल्ली मन लावून साफ करावी. ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by पैसा

आजानुकर्ण 03/10/2014 - 15:24
गांधी महान खरे पण स्वच्छता त्यांच्यामुळे होत असे असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. गाडगेबाबांना श्रेय द्यायला हवे! (पण गांधी महान!!) आयाबहिणींना शिवी देऊन दादागिरी करणारे गल्लीत सापडतात ते स्वच्छता कशी करुन देतील?

In reply to by आजानुकर्ण

पैसा 03/10/2014 - 15:44
आपण दुसर्‍याकडे कशाला बघायचं? स्वतःला जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणी अडवलंय! फक्त स्वच्छता असं नव्हे, गांधीजींच्या मार्गावरील जे जे म्हणून प्रत्येकाला जमेल ते करावंच! काहीच नाही तर शाब्दिक आणि वैचारिक हिंसा तरी करू नये! असत्य बोलू नये, महिलांबद्दल आदर दाखवा, भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवू नये, गरजेहून जास्त संपत्ती गोळा करून ठेवू नये. यातलं काहीच जमणार नाही का? मग निदान घरदार आणि गल्ली तरी स्वच्छ ठेवा. कमीतकमी रस्त्यावर कचरा, घाण टाकू नका. एवढं तरी जमेल ना?

In reply to by चित्रगुप्त

सवंगडी 02/10/2014 - 08:27
चित्रगुप्त मला आपल्या प्रतिक्रियेवर हसू आले, आपल्याला हे गांधी आणि ते "गांधी " यात असणारा फरक माहिती नाही याचे आश्चर्य आहे.

In reply to by सवंगडी

चित्रगुप्त 02/10/2014 - 18:59
जाहिरातीचा परिणाम हा विचार, तर्क, माहिती, चिकित्सकपणा वगैरेंमुळे होत नसतो, तसे असते तर सचिन अमूक पेय पितो, माधुरी तमूक साबण वापरते, असल्या जाहिराती केल्याच गेल्या नसत्या. प्रत्येक नोटेवर गांधींचे चित्र, ही गोष्ट "गांधी" = "महानता" "देशभक्ती" वगैरे समिकरणे मनात नकळत रुजवत असते. महात्मा गांधी > इंदिरा गांधी > राजीव गांधी > राहुल गांधी ... अशी अनेकांची समजूत आहे, अशी वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 03/10/2014 - 01:31
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?
सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 03/10/2014 - 02:16
"देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण" हा हेतु स्तुत्य असला, तरी फक्त आणि फक्त गांधीच का? या देशाच्या सहस्त्रावधी वर्षांच्या इतिहासात आणखी कुणी महान निपजलेच नाही का? आणि राजकारणी लोकंच महत्वाची का? लता मंगेशकर श्रेष्ठ गायिका का, तर म्हणे तिने नेहरुंच्या डोळ्यातून टिपे काढली...

अर्धवटराव 02/10/2014 - 07:53
अहिंसक, सविनय, सत्याग्रही व ठाम आंदोलनाने प्रश्न सोडवता येतात हा विश्वास गांधिजींनी भारतीय जनमानसात रुजवला. स्वातंत्रोत्तर काळात कामगार असो वा सामान्य जनता, आपलं मत मांडायला याच मार्गाचा प्रथम वापर होतो. गांधीजींचं हे यश त्यांच्या अत्युच्य महानतेचं द्योतक आहे.

सस्नेह 02/10/2014 - 07:54
यथोचित लेख. या महापुरुषाची महानता समजून घ्यायला तितकीच पात्रता लागते. ऐ~यागै~याचे काम नोहे !

विटेकर 02/10/2014 - 09:46
आज त्यांच्या जयंतीबद्दल विनम्र आभिवादन !!! माझ्या मते गांधीजी अस्सल भारतीय आणि हिंदू होते आणि म्हणूनच ते प्रातःस्मरणीय आहेत. व्यक्ति स्खलनशील असते, चुका घड्तात, डोंगरा एवढ्या चुका होतात. जगात परिपूर्ण कोणीच नाही. तरी ही त्या सर्व चुकांसह गांधीजी माझ्यासाठी प्रातःस्मरणीयच आहेत. (त्याचे आणखी एक अगदी खाजगी कारण म्हणजे त्यांच्या बलिदानामुळे काँग्रेसच्या लोकांनी आमची घरे जाळली आणि ब्राहमणांना देशोधडीला लावले, त्यामुळे आमच्या बापजाद्यांनी गावे सोडली आणि म्हणून आमची प्रगती झाली. नाहीतरी आज ही आम्ही एकादष्ण्या आणि सत्यनारायणाच्या पूजा करत बसलो असतो.जाता जाता देखील महात्माजींनी आमचा फायदाच केला !) आणि आजच्या निमित्ताने, गांधीजींची सारे तत्वे आणि शिकवण मनापासून आचराणात आणणार्‍या रा. स्व. संघाच्या सर्व प्रचारक ( ज्यामध्ये मा. पंतप्रधान मोदी देखील आले ), कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनाही विनम्र अभिवादन ! कसलाही अभिनिवेश न बाळगता गांधीजींच्या मार्गाने चालणारी पृथ्वीतलावरील ही कदाचित एकमेव संघटना असावी.

विटेकर 02/10/2014 - 12:21
महात्माजीचे कोलाज स्वरुपात प्रतिमा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल सं म चे हार्दिक आणि मनःपूर्वक अभिनंदन ! आणि नेहरूंचा फोटो टाकल्याबद्दल सौम्य णिशेद. पंडितजीनी गांधी - विचारांची कत्तल केली , स्वदेशी - स्वावलंबन - ग्राम स्वराज्य -खादी- कुटीरोद्योग अशा मूलगामी भारतीय जीवनमूल्यांना तिलांजली दिली , विकासासाठी पाश्चिमात्य मॉडेल वापरले आणि विकासाच्या असमतोलाचा पाया घातला.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 13:19
>>> कारण गांधीजी 'व्यक्तिस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते' होते, प्रत्येकाच्या व्यक्तिगत मताचा सन्मान करणारे होते. काय सांगताय? मग १९३९ मध्ये गांधीजी पुरस्कृत उमेदवाराचा सुभाषबाबूंविरूद्ध काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मताचा का सन्मान केला नाही?

गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास भोगून आले होते,प्रत्येकाने त्याठिकाणच्या परिस्थीतीविषयी एकदा माहीती करुन घ्या. गांधीविचाराने कैदी आंदोलन करतील याभीतीने गांधीजींना एकांत अंधारकोठडीत बंद करायचे ,गांधीजी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊ नये यासाठी त्यांना तुरुंगात यातना दिल्या जायच्या. तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय करुन गांधीजींचे नैतिक धाडस तोडण्याचे व त्यांच्याकडून माफीपत्र व हमीपत्र घेण्याचा प्रयत्न झाला. परंतु गांधींच्या देशभक्तीपूढे ब्रिटीशांनी गुडघे टेकले!

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 02/10/2014 - 17:45
खरे आहे. याबाबत त्यांची तुलना राणा प्रताप बरोबरच करायला हवी. त्यानेही कधी अकबराची माफी नाही मागितली. त्याच्यानंतरच्या काळातल्या काही राजांनी मागितली. पण त्याने नाही मागितली. घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे गांधीजी केवळ पंचा नेसायचे. त्यांना गोणपाटाचा पंचा दिला होता का? कृपया संदर्भ द्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

विवेकपटाईत 03/10/2014 - 09:35
नानासाहेब, तेलाचा घाणा ओढणे एक बात परंतू पाणी न देणे, कुणाशीही भेट नाकारणे, घामोळ्या येऊन त्रास व्हावा यासाठी गोणपाटाचे जाड कपडे घालायला देणे असे अनेक उपाय माझ्या माहिती प्रमाणे अंदमानात सावरकराना असा त्रास दिला गेला. भारतातील जेलांमध्ये गांधी आणि इतर कोन्ग्रेस च्या नेत्यांना तरुण्गात त्रास दिला गेला नाही ऐकिवात नाही. पण कारावास करावासच असतो....बाकी ४० लाख भारतीय ब्रिटीश फौजेत असल्या मुळे आणि त्यातील २०-२५ लाखांना युद्धानंतर रिटायर्ड करणे भाग होते. भारतात युद्ध समान बनू लागले होते. भारतीय लोक सेनेत मोठ्यापदांवर पोहचले होते. त्या पैकी दिल्लीत कित्येकांशी मी स्वत: बोललेलो आहे. युद्ध संपल्यावर देशाला स्वतंत्रता दिली जाईल हे भारतीय अधिकाऱ्यांच्या गळ्यात उतरविल्या गेले होते. मोर्च्या वर त्यांना स्वतंत्र निर्णय घ्यायला प्रोत्साहित केल जात होत. अर्थात युद्धानंतर भारताला स्वतंत्रता देण्याशिवाय ब्रिटीशांजवळ काही मार्ग उरला नव्हता. गांधी आणि सरदार पटेल यांचे योगदान एकाच त्यांनी देशाची एकसंघता कायम ठेवली. आपण त्या साठी त्यांचे सदैव ऋणी राहणार अन्यथा ६०० तुकडे ही झाले असते.

In reply to by विवेकपटाईत

@विवेक पटाइत, सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, पण बापूंविषयी मला ठाऊक आहे. त्यांना जेलमध्ये भयानक यातना सहन कराव्या लागल्या, परंतु त्याचे भांडवल करुन आपला एक पंथ तयार करण्याचा धुर्तपणा त्यांच्याकडे नव्हता.त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय 03/10/2014 - 12:52
सावरकरांविषयी मला विशेष माहीती नाही, ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्यांच्याबद्दल्ल तोंड उचकटुन ज्या त्या धाग्यावर घाण करुन ठेउ नये ही नम्र विनंती.

In reply to by मृत्युन्जय

आँ! हे काय भलतेच !! मी कुठे काही लिहीले आहे सावरकरांविषयी? मला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही . काँग्रेस गाँधी वगैरेंचा माझा अभ्यास आहे, मी फक्त त्याविषयीच लिहीतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी 03/10/2014 - 14:44
>>> त्यामुळे त्यांच्या कारागृहातल्या दिवसांविषयी फारसे लिहले गेले नाही. तुम्ही लिहा ना मग. त्यांचा कारागृहात कसा छळ झाला, त्यांना रोज कोलू ओढायला लागत होता, त्यांना गोणपाटाचे कपडे दिले जात होते याविषयी जनतेला समजावून सांगा. आणि ते असा छळ भोगत असताना इतर तथाकथित स्वातंत्र्यसैनिक कशी लुटुपुटीची स्थानबद्धता भोगत होते, त्यांना गाद्या-गिरद्या, लोड-तक्के, पंखा, टबबाथ इ. देऊन इंग्रज कसे त्यांचे लाड पुरवित होते याबद्दल पण लिहा.

जेपी 02/10/2014 - 17:36
काय तो विनोदी प्रतिसाद. पण लगे रहो सचीन,राजु भारतीय, ग्रेेटथिंकर,फिलॉसॉफर गेल्यापासुन मला इथल्या चर्चेत रस राहिला नव्हता. पण तुमच्या मुळे पुन्हा चर्चा वाचावश्या वाटतात. लगे रहो.

गांधी ह्यांनी ज्यावेळी स्वदेशी मोहीम काढली ती तत्कालीन परिस्थितीला साजेशी होती. असमतोल विषम कायदे हे भारतीय उद्योगांना मारक व ब्रिटीश उद्योगांना पूरक होते , त्यांचे आर्थिक खच्चीकरण व स्वदेशी उद्योगांना उत्तेजन म्हणून ही योजना चांगली होती मात्र स्वातंत्र्य कालांतर जेव्हा भारतात आपले कायदे होते कर आकारणी आपल्या हातात होती तेव्हा परदेशी उद्योगांना भारतात परवानगी देऊन निकोप स्पर्ध्धा निर्माण करून ग्राहकाला समाजाला देशाला महसुल सुब्बता देता आली असती. उद्योगजगताला वेठीस ठेवण्यास अनेक कायदे करणारी पूर्वीची सरकारे व हि मोजकीच खाजगी उद्योग समूह कामगारांना पिळवणूक करून सरकारला वेठीस आणत होती. परकीय कंपन्यांना भारतात न येऊ देण्यात व गांधीजी ह्यांचे स्वदेशी धोरणांचा उलट अर्थाने फायदा घेण्यास त्यावेळचे खाजगी समूह तेवढेच आघाडीवर होते.

श्रीगुरुजी 02/10/2014 - 19:40
संपादक मंडळास एक नम्र विनंती, गांधीजी, सावरकर इ. विषयांवर धागे निघाले की कोणीतरी काडी टाकणारा प्रतिसाद देतात व त्या खोडसाळ प्रतिसादाला प्रत्त्युत्तर दिले की भडका उडून इतर अनेक परस्परविरोधी प्रतिसाद येतात. शेवटी संपादक मंडळ त्यातले बरेचसे प्रतिसाद काढून टाकते. असे धागे काढण्यास संपूर्ण बंदी घालावी किंवा अशा धाग्यातील प्रतिसाद न उडविता तसेच ठेवावेत असे मला वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजींशी सहमत! एकतर अशा धाग्यांवर बंदी घालावी किंवा सरळ वादविवाद व्हावेत! फार कष्टाने प्रतिसाद खरडायचे व परत येऊन बघितले तर प्रतिसाद गायब ,मुळात या धाग्यावरची चर्चा उद्बोधक चालू होती, इतके प्रतिसाद डीलीट करायचे कारण समजलेले नाही .बाकिच्या मराठी संस्थळांचे प्रशासन नेभळट आहे,त्यामानाने मिपाच्या नर्व्हज् स्ट्राँग आहेत व तोच मिपाचा युएसपी आहे, तो कायम ठेवावा, नाहीतर मिपाचे काही खरे नाही. (अजूनही या व आणखि एक गांधी धाग्याला कुलुप घालायची संधी आहे)

उदयन 02/10/2014 - 20:01
गांधीजी महान यासाठी की त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मि़ळाले जे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होते अश्या सर्वांना महात्मा गांधीनी एकत्रित करुन चळवळीला एकीचे बळ दिले म्हणुनच भारताला सर्वांच्या एकीच्या बळामुळे स्वातंत्र्य मिळाले.

In reply to by उदयन

चित्रगुप्त 02/10/2014 - 20:11
हिटलरासही महान म्हटले पाहिजे, ज्याच्यामुळे महायुद्ध होऊन त्यात ब्रिटिशांची शक्ती खच्ची होऊन त्यांना आपल्या वसाहतींमधून काढता पाय घेणे भाग पडले.

In reply to by चित्रगुप्त

+१ युद्धामुळे ब्रिटीश अर्थव्यवस्थेचे बारा वाजले होते. भारतासारखा पांढरा हत्ती पोसणे त्यांना जमणार नव्हतेच. त्यातुन क्रांतीकारकांनी खजिना लुटणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा वध करणे आदी गोष्टी चालु केल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य दिले. बाकी "अंग्रेज चले गये, पिछे अपनी औलाद छोड गये" =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके टीळक सावरकर यांच्यापेक्षाही भारताला स्वातंत्र्य देण्यात हिटलरचा वाटा अधिक आहे यावर हिंदुत्ववाद्यांचे एकमत आहे तर! ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक एकमेकाकडे बंदुका रोखुन उभे आहेत, तीन युद्ध झालीत, सुटला काश्मीर प्रश्न?पाकिस्तानच्या मानसिकतेत फरक पडला? जर प्रचंड ताकद असेल तर जरुर सशस्त्र प्रतिकार करावा, पण जिथे (ब्रिटीशांपूढे) तुटपुंजी सैनिकी ताकद असते तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा ते सोडवायची ईच्छा असते. जर का आपण युद्ध करायचचं ठरवलं तर काश्मिर सेनाबळावर मिळवणं फारसं अवघड नाही. ते घोंगडं आजपर्यंतच्या सगळ्या सरकारनी भिजत ठेवलं आहे. कुठलही सरकार थेट युद्ध टाळत आहे ह्याचं कारण तुम्हाला गेल्या वर्षी शहीद स्मारकाला काय प्रकार घडला त्यावरुन ल़क्षात यायला हवा. थेट युद्धाबरोबर अंतर्गत बंडाळीला तोंड देणं सरकारला जड जाईल.
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.
अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अंतर्गत बंडाळी
आपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)

In reply to by नानासाहेब नेफळे

दिलेल्या लिंक विषयी
मोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काळा पहाड 03/10/2014 - 00:13
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.
कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त 03/10/2014 - 16:28
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.
छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.

भृशुंडी 03/10/2014 - 08:43
म्हणजे खरंच कंटाळा येत नाही का? देजावूचा बाप वाटेल असं चालू असतं. गांधींवरच्या आधीच्या चर्वितचर्वाणाला मिपावर कुठेतरी सन्माननीय आणि चट्कन दिसेल अशी जागा शोधायला हवी. म्हणजे अपघात वाचतील.

पैसा 03/10/2014 - 14:37
महात्मा गांधीजींना भावपूर्ण श्रद्धांजली! प्रत्येकाने इथे निरर्थक काथ्या कुटणे आणि उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आपापले कामाचे टेबल, घर आणि गल्ली मन लावून साफ करावी. ती गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by पैसा

आजानुकर्ण 03/10/2014 - 15:24
गांधी महान खरे पण स्वच्छता त्यांच्यामुळे होत असे असे मानणे हा प्रचंड मोठा मुर्खपणा आहे. गाडगेबाबांना श्रेय द्यायला हवे! (पण गांधी महान!!) आयाबहिणींना शिवी देऊन दादागिरी करणारे गल्लीत सापडतात ते स्वच्छता कशी करुन देतील?

In reply to by आजानुकर्ण

पैसा 03/10/2014 - 15:44
आपण दुसर्‍याकडे कशाला बघायचं? स्वतःला जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणी अडवलंय! फक्त स्वच्छता असं नव्हे, गांधीजींच्या मार्गावरील जे जे म्हणून प्रत्येकाला जमेल ते करावंच! काहीच नाही तर शाब्दिक आणि वैचारिक हिंसा तरी करू नये! असत्य बोलू नये, महिलांबद्दल आदर दाखवा, भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवू नये, गरजेहून जास्त संपत्ती गोळा करून ठेवू नये. यातलं काहीच जमणार नाही का? मग निदान घरदार आणि गल्ली तरी स्वच्छ ठेवा. कमीतकमी रस्त्यावर कचरा, घाण टाकू नका. एवढं तरी जमेल ना?
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?(मनात माझा प्रश्न-कि नोटेवर छापले मना-मनात का नाही ?) याचे मी माझ्या परीने शोधलेले उत्तर आज त्यांच्या जयंती निमित्त मांडतो आहे. खरेतर गांधीजींना नोटेवर छापणे हा त्यांचा अपमान आहे अस वाटतं आणि हाच त्या महापुरुषाचा पराभव पण आहे, आपण केलेला !