मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्राहक राजा

सुबोध खरे ·

अभिनंदन आणि सलाम तुमच्या पिताजिंचे. जरी 5-10 टक्के लोकांनी असा लढा देण्याची तयारी ठेवली तर विमा कंपन्यांचा अरेरावीला पुरेसा पायबंद बसेल.

शिद 01/10/2014 - 21:44
धन्यवाद डॉ. खरे, हि माहीती पोहचवल्याबद्दल. तुमच्या वडीलांचे विशेष कौतुक त्यांनी ह्या वयात देखील चिकाटी व संयमाने सगळी परीस्थिती स्वतः हाताळून स्वतःचा हक्क मिळवून घेतला. अवांतरः कोणाकडे मुंबई/ठाणे येथील ग्राहकमंचाचे पत्ता व संपर्क क्रमांक आहेत का?

दशानन 01/10/2014 - 21:48
अभिनंदन! ग्राहक न्यायलयात न्याय मिळतोच, हे पुन्हा अधोरेखित झाले. मी स्वतः एअरटेल व व्होडाफोनवर केस केली होती व सर्व रितसर कागदपत्रे माझ्या हाती असल्यामुळे त्यांना दंड देखील झाला होता.

In reply to by दशानन

सुबोध खरे 01/10/2014 - 22:44
दशानन साहेब आपण सुद्धा आपल्या खटल्या बद्दल सविस्तर लिहावे अशी आपल्याला विनंती आहे कारण मोबाइल कंपन्या बद्दल बर्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना काही मार्गदर्शन होईल

In reply to by सुबोध खरे

दशानन 01/10/2014 - 22:49
नक्कीच, एअरटेल ने ४G सुरु केले होते व पहिल्या काही ग्राहकांमध्ये मी देखील होतो. सविस्तर एक लेख लिहतो यावर, आपली / ग्राहकांची नेमकी काय फसवणूक ही लोक करतात.

अभिनंदन ! तुमच्या वडीलांचे आणि तुमचेदेखील. विशेषतः निकालाच्या प्रतीचा दुवा इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल. (मला न्यायालयीन कामकाजाच्या / लिखीत भाषेबद्दल अंमळ जास्तच कौतूक आहे.) मात्र ग्राहक राजा नाहीये हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तो जर खरोखरच राजा असता तर त्याला न्याय मागायची वेळ आली नसती.

In reply to by धर्मराजमुटके

जेव्हा जेव्हा मला न्यायालयीन कामकाजात शब्दांच्या / व्याकरणाच्या / शुद्धलेखनाच्या / वाक्यरचनेच्या चुका आढळतात तेव्हा का कोण जाणे पण मला आनंद होतो. न्यायालयीन भाषा म्हणजे शब्दांचा एक प्रकारचा खेळ असतो. आपली वाक्यरचना चुकू नये म्हणून सगळ्या बाजूची मंडळी तोलूनमापून बोलत / लिहित असतात. उदाहरणार्थ खालील वाक्य पहा.
The Complainant has therefore, alleged that in spite of correspondence with the Opposite Parties the Opposite Parties did not pay or reimburse the remaining amount of Rs.40,520/- the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’.
चुक शोधा आणि शाबासकी मिळवा. :) सुचना : जर दुव्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रत न्यायालयाने दिलेलीच मुळ प्रत किंवा तिची डिजीटल ( मराठी ? ) प्रत नसेल तर मी माझे शब्द मागे घेत आहे.

In reply to by सुबोध खरे

दशानन 01/10/2014 - 22:51
बळीराजाची अवस्था तर अजून बिकट हो, पण ग्राहक जरा व्यवस्थितपणे वागला तर १००% निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतात. पण ग्राहक चुका कुठे करतो? पक्के बील घेत नाही, केलेल्या पाठ-पुराव्याचे मुद्देसूद (वेळ, काळ, दिनांक, महिना) माहिती आपल्या जवळ ठेवत नाही व सर्वात महत्वाचे.. किरकोळ रक्कम आहे का भांडा म्हणून विषय सोडून देणे.. :(

भाते 01/10/2014 - 22:55
आंजावर शोध घेतल्यावर हि माहिती मिळाली. अर्थात हि माहिती अपुर्ण/जुनी असण्याची शक्यता आहे. खरेसाहेब, तुमच्या वडिलांच्या चिकाटीला सलाम आणि हि माहिती इथे दिल्यापध्दल धन्यवाद.

आयुर्हित 01/10/2014 - 23:13
मानले आपल्या वडिलांना व आपल्यालाही. पैशासाठी नव्हे तर "लोकांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे" हाच मूळ महान उद्देश असल्यामुळे आपल्या वडिलांचे त्रिवार अभिनंदन व साष्टांग दंडवत. एक आदर्श उदाहरण त्यांनी सर्वांपुढे मांडले आहे. व हे मिपावर सर्वापुढे आणल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

In reply to by रेवती

एस 02/10/2014 - 12:56
आपल्या वडिलांनी या वयात इतक्या चिवटपणे लढा देऊन पुढच्या पिढीला आदर्श घालून दिलाय.
अगदी असेच म्हणतो. तुमच्या वडिलांना सलाम!

काउबॉय 02/10/2014 - 00:48
पण निकाल बाजूने लागल्यामुळे मात्र आनंद व उत्साह निर्माण झाला. ग्राहक न्यायालये हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम आहेत असाच मला अनुभव आहे. थोड़ा संयम हवा.

वा! न्यायालयीन लढ्याविषयी माहिती दिल्यामुळे मनाला एक प्रकारचा हुरुप आला आहे. येऊ नये, पण दुर्दैवाने असा एखादा प्रसंग आयुष्यात आलाच तर, हा धागा लक्षात ठेवून आरपारचा लढा देईन.

चौकटराजा 02/10/2014 - 06:07
खुल्या अर्थव्यवस्थेचा कणा जसा " नफ्याचे स्वातंत्र्य" हा आहे तसाच ग्राहकाना सर्रास गंडविण्याचे स्वातंत्र्य हा देखील आहे. आपण सर्वानी ही अर्थव्यवस्था नेस्तनाबूत केली पाहिजे .....आर्र्र पण मग आपला रशिया होईल. आपण सर्वानीच " रोश विरूद्ध अ‍ॅडम्स " हे पुस्तक जरूर वाचा.

अजया 02/10/2014 - 08:08
डाॅक्टर तुमच्या वडिलांना दंडवत सांगा.न्यायालयीन कारवाई त्रासदायक होईल म्हणून माझ्या आईच्या अॅापरेशन संदर्भातली काहीशी अशीच केस, पैसे अक्कलखाती जमा करुन सोडुन दिलेले त्याची अाठवण झाली.

नाखु 02/10/2014 - 08:51
जिद्द आणि चिकाटी बद्दल.
वर्तमानात नुसते साक्षर होणे पुरेसे नाही "सुशिक्षीत" होणे अनिवार्य आहे.

कंजूस 02/10/2014 - 10:15
तुमचे अनुभव मांडलेत, धन्यवाद. धडा घेतला. माझाही न्यु इंडिआचा हेल्थ इंन्शु० २००१ पासून आहे मोतीबिंदूच्या भरपाईबद्दल काय अटी आहेत ते वाचायला हवे.

सर्वसाक्षी 02/10/2014 - 12:32
अभिनंदन आणि आपल्या वडीलांना सादर वंदन. माझ्या बहिणीने व तिच्या पतीने अशाच निग्रहाने न्यायाल्याचा हुकुम धाब्यावर बसविणार्‍या एका मुजोर सरकारी अधिकार्‍याविरुद्ध 'न्यायालयाच्या अवमानाचा' दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. न्या. अधिकारी व न्या. पटेल यांच्या न्यायालयात सुनावणीच्या वेळी त्या अधिकार्‍यावर संतप्त झालेल्या मा.न्यायाधिशांनी परखडपणे सुनावले की स्वतःला कायद्याहून मोठे आहोत असे समजणार्‍यांना सहा आकडी दंड का करु नये? दंडाची रक्क्म त्या विभागाकडुन नव्हे तर व्यक्तिशः त्या उन्मत्त अधिकार्‍याकडुनच वसूल केली जावी अशी शिफारस करणार असल्याचे मा. न्यायमूर्तींनी हा दावा योग्य असून तो दाखल करुन घेतला जात आहे असा निकाल देताना म्हटले.

In reply to by स्पा

जबरदस्त चिकाटी लागते न्यायालयात जाउन न्याय मिळवण्या साठी. विशेषतः एखाद्या सरकारी किंवा बड्या कंपनी विरुध्द लढताना. निकाल काय लागतो याची खटला लढवणार्‍या कर्मचार्‍यांना काहीच फिकीर नसते. खरे अजोबांना या सगळ्या प्रतिक्रीया नक्की वाचायला द्या. या निमीत्त मी रिलायन्स मोबाईल कंपनी विरुध्द लोकअदालतीपर्यंत केलेले भांडण आठवले. त्यांची अशीच जिरवली होती मी कोणत्याही वकीलाची मदत न घेता. पैजारबुवा,

पैसा 05/10/2014 - 16:13
तुमच्या वडिलांचे अभिनंदन! आम्ही लोक सहसा एवढी चिकाटी दाखवत नाही, त्यामुळे सतत अन्याय सहन करत असतो. अन्यायाला न्यायात कसे बदलून घ्यायचे याचे हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे!

चिगो 05/10/2014 - 17:12
सलाम.. तुमच्या वडीलांच्या चिकाटीला, जिद्दीला..

पैसा 07/10/2014 - 22:38
माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे. दरम्यान ८ दिवसांपूर्वी सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अ‍ॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो. काल सकाळी त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.

सुबोध खरे 08/10/2014 - 10:43
मोटोरोला ई चा डिस्प्ले चार हजार रुपयाचा आहे याला अर्थच नाही कारण तो फोनच ६००० चा आहे म्हणजे बाकी सर्व गोष्टी फक्त दोन हजार रुपयाच्या?कंपनीला लिहायला पाहिजे कि आम्हाला एक डिस्प्ले नसलेला फोन २००० रुपयात द्या म्हणून हि गोष्ट सार्वजनिक न्यासावर लिहायला पाहिजे. म्हणजे लोकांना समजेल कि हे लोक फोन स्वस्तात विकतात आणि नंतर तुम्हाला लुबाडतात.

In reply to by सुबोध खरे

पैसा 08/10/2014 - 10:58
सर्व्हिस सेंटरचा अनुभव सगळ्याच फोनच्या बाबत वाईट आहे. मायक्रोमॅक्सचा एक हँडसेट पाण्यात पडून खराब झाला आणि त्याचा मदरबोर्ड गेला तर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला असाच एक महिना ठेवून घेतला आणि मग आता ते मॉडेल तयार होत नाही. स्पेअर्स मिळत नाहीत म्हणून परत दिला. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाली तर तिची दुरुस्ती होत नाही. ती फेकून द्यायची का?

मदनबाण 08/10/2014 - 11:16
आमच्याकडे फार पूर्वी नेल्को ब्लू डायमंड चा रंगीत टिव्ही होता { महाभारत सिरीयलचा पहिला भाग याच टिव्हीवर पाहिला होता} या टिव्हीला १२ चॅनल होते, पण काही काळाने टिव्ही विचित्र वागायला लागला ! १२ चॅनलचा टिव्ही असुन सुद्धा १६ चॅनल दिसु लागले ! चॅनल रिमोट न वापरताही अपोआप चेंज होउ लागले. १२१ चॅनलच्या पुढचे चॅनल बदलले की मुंग्या दिसायला लागत म्हणुन वैतागुन १३-१४-१५-१६ असे चॅनल ट्युन करुन ठेवले म्हणजे चॅनल बदलला तरी मोठा आवाज होउन त्रास होणार नाही,अनेक वेळा कंपनीचा मेकॅनिक येउन गेला... गंमत अशी की तो आला की टिव्ही चाळे करायचा नाही पण तो गेला की काही वेळातच टिव्हीचा मंत्रचळ सुरु व्हायचा ! अनेकदा सोल्डरींग आणि तस्तम उपाय कंपनीच्या मेकॅनिकने करुन पाहिले पण फायदा झाला नाही ! या सर्व गोष्टींच्या फॉलअप आणि खर्चाची कागदपत्रे तिर्थरुपांनी नीट ठेवुन दिली होती...मग काही काळाने युरेका फोर्ब्सचा व्हॅक्युम क्लीनर घेतला, घेतल्यावर असे लक्षात आले की जी अ‍ॅटॅचमेंट्स ब्रोचर मधे दाखवण्यात आली होती ती दिली गेली नव्हती आणि व्हॅक्युम क्लिनरचा आवजही मोठा होता आणि त्यातुन स्पार्क सुद्धा यायचे... शेवटी तिर्थरुपांचा संयम सुटला त्यांनी सरळ रतन टाटा { नेल्को ब्लू डायमंड आणि युरेका फोर्ब्स ही दोन्ही टाटा ग्रुपची उत्पादने } ३५ पानी पत्र सगळ्या केलेल्या व्यव्हारांसकट पाठवले, आणि आश्चर्य कंपनीचे मॅनेजर्स आपच्या घरी प्रकट झाले, टिव्ही आणि व्हॅक्युम क्लिनर घेउन गेले आणि माफी सुद्धा मागितली.स्वतः रतन टाटांनी त्यांचे सही असलेले पत्र पाठवुन या गोष्टी व्यवस्थित दुरुस्त केल्या जातील याची खात्री दिली आणि तसे झाले देखील. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by मदनबाण

पैसा 08/10/2014 - 11:40
मला पण बरेचदा वाटतं की टाटा इंडिकॉमच्या कॉल सेंटरवाल्यांविरुद्ध तक्रार करायला थेट रतन टाटांना पत्र लिहावं म्हणून!

In reply to by मदनबाण

माझ्या मित्रानेही नॅनोने उभ्या उभ्या पेट घेतला म्हणुन (बहुदा) सचिन वाघ (नॅनो प्रोजेक्ट्चे हेड) ह्यांनाच पत्र लिहीले.. तर फटाफट लोक येऊन दुरुस्त करुन गेले.. त्यात एक म्हणाला "साहब, आपने चिटी मारने के लिये तोफ इस्तमाल की है"

In reply to by मदनबाण

रेवती 08/10/2014 - 15:30
अगदी असेच नसले तरी माझ्या वडीलांनी टीव्ही कंपनीला कोर्टात खेचून धडा शिकवल्याचे आठवते. त्यांनी १० हजार रु. भरपाई दिली होती.

अभिनंदन आणि सलाम तुमच्या पिताजिंचे. जरी 5-10 टक्के लोकांनी असा लढा देण्याची तयारी ठेवली तर विमा कंपन्यांचा अरेरावीला पुरेसा पायबंद बसेल.

शिद 01/10/2014 - 21:44
धन्यवाद डॉ. खरे, हि माहीती पोहचवल्याबद्दल. तुमच्या वडीलांचे विशेष कौतुक त्यांनी ह्या वयात देखील चिकाटी व संयमाने सगळी परीस्थिती स्वतः हाताळून स्वतःचा हक्क मिळवून घेतला. अवांतरः कोणाकडे मुंबई/ठाणे येथील ग्राहकमंचाचे पत्ता व संपर्क क्रमांक आहेत का?

दशानन 01/10/2014 - 21:48
अभिनंदन! ग्राहक न्यायलयात न्याय मिळतोच, हे पुन्हा अधोरेखित झाले. मी स्वतः एअरटेल व व्होडाफोनवर केस केली होती व सर्व रितसर कागदपत्रे माझ्या हाती असल्यामुळे त्यांना दंड देखील झाला होता.

In reply to by दशानन

सुबोध खरे 01/10/2014 - 22:44
दशानन साहेब आपण सुद्धा आपल्या खटल्या बद्दल सविस्तर लिहावे अशी आपल्याला विनंती आहे कारण मोबाइल कंपन्या बद्दल बर्याच लोकांच्या तक्रारी आहेत त्यांना काही मार्गदर्शन होईल

In reply to by सुबोध खरे

दशानन 01/10/2014 - 22:49
नक्कीच, एअरटेल ने ४G सुरु केले होते व पहिल्या काही ग्राहकांमध्ये मी देखील होतो. सविस्तर एक लेख लिहतो यावर, आपली / ग्राहकांची नेमकी काय फसवणूक ही लोक करतात.

अभिनंदन ! तुमच्या वडीलांचे आणि तुमचेदेखील. विशेषतः निकालाच्या प्रतीचा दुवा इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल. (मला न्यायालयीन कामकाजाच्या / लिखीत भाषेबद्दल अंमळ जास्तच कौतूक आहे.) मात्र ग्राहक राजा नाहीये हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तो जर खरोखरच राजा असता तर त्याला न्याय मागायची वेळ आली नसती.

In reply to by धर्मराजमुटके

जेव्हा जेव्हा मला न्यायालयीन कामकाजात शब्दांच्या / व्याकरणाच्या / शुद्धलेखनाच्या / वाक्यरचनेच्या चुका आढळतात तेव्हा का कोण जाणे पण मला आनंद होतो. न्यायालयीन भाषा म्हणजे शब्दांचा एक प्रकारचा खेळ असतो. आपली वाक्यरचना चुकू नये म्हणून सगळ्या बाजूची मंडळी तोलूनमापून बोलत / लिहित असतात. उदाहरणार्थ खालील वाक्य पहा.
The Complainant has therefore, alleged that in spite of correspondence with the Opposite Parties the Opposite Parties did not pay or reimburse the remaining amount of Rs.40,520/- the copies of which are filed alongwith the complaint at Exh.‘6’ & ‘7’.
चुक शोधा आणि शाबासकी मिळवा. :) सुचना : जर दुव्यावर उपलब्ध करुन दिलेली प्रत न्यायालयाने दिलेलीच मुळ प्रत किंवा तिची डिजीटल ( मराठी ? ) प्रत नसेल तर मी माझे शब्द मागे घेत आहे.

In reply to by सुबोध खरे

दशानन 01/10/2014 - 22:51
बळीराजाची अवस्था तर अजून बिकट हो, पण ग्राहक जरा व्यवस्थितपणे वागला तर १००% निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतात. पण ग्राहक चुका कुठे करतो? पक्के बील घेत नाही, केलेल्या पाठ-पुराव्याचे मुद्देसूद (वेळ, काळ, दिनांक, महिना) माहिती आपल्या जवळ ठेवत नाही व सर्वात महत्वाचे.. किरकोळ रक्कम आहे का भांडा म्हणून विषय सोडून देणे.. :(

भाते 01/10/2014 - 22:55
आंजावर शोध घेतल्यावर हि माहिती मिळाली. अर्थात हि माहिती अपुर्ण/जुनी असण्याची शक्यता आहे. खरेसाहेब, तुमच्या वडिलांच्या चिकाटीला सलाम आणि हि माहिती इथे दिल्यापध्दल धन्यवाद.

आयुर्हित 01/10/2014 - 23:13
मानले आपल्या वडिलांना व आपल्यालाही. पैशासाठी नव्हे तर "लोकांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे" हाच मूळ महान उद्देश असल्यामुळे आपल्या वडिलांचे त्रिवार अभिनंदन व साष्टांग दंडवत. एक आदर्श उदाहरण त्यांनी सर्वांपुढे मांडले आहे. व हे मिपावर सर्वापुढे आणल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.

In reply to by रेवती

एस 02/10/2014 - 12:56
आपल्या वडिलांनी या वयात इतक्या चिवटपणे लढा देऊन पुढच्या पिढीला आदर्श घालून दिलाय.
अगदी असेच म्हणतो. तुमच्या वडिलांना सलाम!

काउबॉय 02/10/2014 - 00:48
पण निकाल बाजूने लागल्यामुळे मात्र आनंद व उत्साह निर्माण झाला. ग्राहक न्यायालये हक्कांचे रक्षण करण्यास सक्षम आहेत असाच मला अनुभव आहे. थोड़ा संयम हवा.

वा! न्यायालयीन लढ्याविषयी माहिती दिल्यामुळे मनाला एक प्रकारचा हुरुप आला आहे. येऊ नये, पण दुर्दैवाने असा एखादा प्रसंग आयुष्यात आलाच तर, हा धागा लक्षात ठेवून आरपारचा लढा देईन.

चौकटराजा 02/10/2014 - 06:07
खुल्या अर्थव्यवस्थेचा कणा जसा " नफ्याचे स्वातंत्र्य" हा आहे तसाच ग्राहकाना सर्रास गंडविण्याचे स्वातंत्र्य हा देखील आहे. आपण सर्वानी ही अर्थव्यवस्था नेस्तनाबूत केली पाहिजे .....आर्र्र पण मग आपला रशिया होईल. आपण सर्वानीच " रोश विरूद्ध अ‍ॅडम्स " हे पुस्तक जरूर वाचा.

अजया 02/10/2014 - 08:08
डाॅक्टर तुमच्या वडिलांना दंडवत सांगा.न्यायालयीन कारवाई त्रासदायक होईल म्हणून माझ्या आईच्या अॅापरेशन संदर्भातली काहीशी अशीच केस, पैसे अक्कलखाती जमा करुन सोडुन दिलेले त्याची अाठवण झाली.

नाखु 02/10/2014 - 08:51
जिद्द आणि चिकाटी बद्दल.
वर्तमानात नुसते साक्षर होणे पुरेसे नाही "सुशिक्षीत" होणे अनिवार्य आहे.

कंजूस 02/10/2014 - 10:15
तुमचे अनुभव मांडलेत, धन्यवाद. धडा घेतला. माझाही न्यु इंडिआचा हेल्थ इंन्शु० २००१ पासून आहे मोतीबिंदूच्या भरपाईबद्दल काय अटी आहेत ते वाचायला हवे.

सर्वसाक्षी 02/10/2014 - 12:32
अभिनंदन आणि आपल्या वडीलांना सादर वंदन. माझ्या बहिणीने व तिच्या पतीने अशाच निग्रहाने न्यायाल्याचा हुकुम धाब्यावर बसविणार्‍या एका मुजोर सरकारी अधिकार्‍याविरुद्ध 'न्यायालयाच्या अवमानाचा' दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. न्या. अधिकारी व न्या. पटेल यांच्या न्यायालयात सुनावणीच्या वेळी त्या अधिकार्‍यावर संतप्त झालेल्या मा.न्यायाधिशांनी परखडपणे सुनावले की स्वतःला कायद्याहून मोठे आहोत असे समजणार्‍यांना सहा आकडी दंड का करु नये? दंडाची रक्क्म त्या विभागाकडुन नव्हे तर व्यक्तिशः त्या उन्मत्त अधिकार्‍याकडुनच वसूल केली जावी अशी शिफारस करणार असल्याचे मा. न्यायमूर्तींनी हा दावा योग्य असून तो दाखल करुन घेतला जात आहे असा निकाल देताना म्हटले.

In reply to by स्पा

जबरदस्त चिकाटी लागते न्यायालयात जाउन न्याय मिळवण्या साठी. विशेषतः एखाद्या सरकारी किंवा बड्या कंपनी विरुध्द लढताना. निकाल काय लागतो याची खटला लढवणार्‍या कर्मचार्‍यांना काहीच फिकीर नसते. खरे अजोबांना या सगळ्या प्रतिक्रीया नक्की वाचायला द्या. या निमीत्त मी रिलायन्स मोबाईल कंपनी विरुध्द लोकअदालतीपर्यंत केलेले भांडण आठवले. त्यांची अशीच जिरवली होती मी कोणत्याही वकीलाची मदत न घेता. पैजारबुवा,

पैसा 05/10/2014 - 16:13
तुमच्या वडिलांचे अभिनंदन! आम्ही लोक सहसा एवढी चिकाटी दाखवत नाही, त्यामुळे सतत अन्याय सहन करत असतो. अन्यायाला न्यायात कसे बदलून घ्यायचे याचे हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे!

चिगो 05/10/2014 - 17:12
सलाम.. तुमच्या वडीलांच्या चिकाटीला, जिद्दीला..

पैसा 07/10/2014 - 22:38
माझ्या मुलीच्या मोटोरोला ई चा डिस्प्ले फुटला. ऑथोराईज्ड सर्व्हिस सेंटरला २३ ऑगस्टला दुरुस्तीसाठी दिला, तेव्हा त्यांनी मोटोरोला कंपनीकडे चौकशी करून १८०० रुपये एस्टिमेट लिहून दिले आणि २० दिवसांत फोन मिळेल म्हणून सांगितले. मी एक महिना वाट बघून फोन केला तर म्हणतात की डिस्प्लेची किंमत आता ४००० झाली. तेवढे पैसे भरा नाहीतर फोन परत घेऊन जावा. बरं म्हटलं आणि मोटोरोलाच्या चॅट सपोर्टला विचारले की किंमत कधी वाढली. ते म्हणाले की २० सप्टेंबरला. म्हटल्यावर माझं डोकं सटकलं. कंपनीला सगळे डिटेल्स ईमेल केले आणि उत्तराची अजून वाट बघत आहे. दरम्यान ८ दिवसांपूर्वी सर्व्हिस सेंटरचा फोन आला की तुम्ही अजून फोन नेला नाहीत. त्याला म्हटले, की मी फोन देऊन एक महिना झाला तरी तुम्ही काय झोपा काढत होता का? मी अ‍ॅडव्हान्स पैसे देत होते ते तुम्ही घेतले नाहीत. आता मला २३ ऑगस्टच्या रेटने डिस्प्ले दुरुस्त करून द्या नाहीतर मी कन्झ्युमर कोर्टात जाते. आणखी काही वाद न घालता तो बुवा म्हणाला, वरिष्ठांशी बोलतो. काल सकाळी त्याचा फोन आला की पुढच्या आठवड्यात फोन तयार होईल. दुरुस्तीसाठी फक्त १८०० रुपये द्या. काम झालं. कन्झ्युमर कोर्टाचं नाव घेतलं म्हणून हे चॅप्टर लोक सुतासारखे सरळ झाले. नाहीतर १८०० च्या डिस्प्लेचे माझ्याकडून ४००० काढून मधले खिशात घातले असते. सरळच आहे ना. ऑर्डर २४ ऑगस्टला दिली म्हणतात मग दर २० सप्टेंबरचा हा कोणता न्याय झाला? पण चेपलं तर चेपलं अशीच वृत्ती दिसते बरेचदा.

सुबोध खरे 08/10/2014 - 10:43
मोटोरोला ई चा डिस्प्ले चार हजार रुपयाचा आहे याला अर्थच नाही कारण तो फोनच ६००० चा आहे म्हणजे बाकी सर्व गोष्टी फक्त दोन हजार रुपयाच्या?कंपनीला लिहायला पाहिजे कि आम्हाला एक डिस्प्ले नसलेला फोन २००० रुपयात द्या म्हणून हि गोष्ट सार्वजनिक न्यासावर लिहायला पाहिजे. म्हणजे लोकांना समजेल कि हे लोक फोन स्वस्तात विकतात आणि नंतर तुम्हाला लुबाडतात.

In reply to by सुबोध खरे

पैसा 08/10/2014 - 10:58
सर्व्हिस सेंटरचा अनुभव सगळ्याच फोनच्या बाबत वाईट आहे. मायक्रोमॅक्सचा एक हँडसेट पाण्यात पडून खराब झाला आणि त्याचा मदरबोर्ड गेला तर कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला असाच एक महिना ठेवून घेतला आणि मग आता ते मॉडेल तयार होत नाही. स्पेअर्स मिळत नाहीत म्हणून परत दिला. म्हणजे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाली तर तिची दुरुस्ती होत नाही. ती फेकून द्यायची का?

मदनबाण 08/10/2014 - 11:16
आमच्याकडे फार पूर्वी नेल्को ब्लू डायमंड चा रंगीत टिव्ही होता { महाभारत सिरीयलचा पहिला भाग याच टिव्हीवर पाहिला होता} या टिव्हीला १२ चॅनल होते, पण काही काळाने टिव्ही विचित्र वागायला लागला ! १२ चॅनलचा टिव्ही असुन सुद्धा १६ चॅनल दिसु लागले ! चॅनल रिमोट न वापरताही अपोआप चेंज होउ लागले. १२१ चॅनलच्या पुढचे चॅनल बदलले की मुंग्या दिसायला लागत म्हणुन वैतागुन १३-१४-१५-१६ असे चॅनल ट्युन करुन ठेवले म्हणजे चॅनल बदलला तरी मोठा आवाज होउन त्रास होणार नाही,अनेक वेळा कंपनीचा मेकॅनिक येउन गेला... गंमत अशी की तो आला की टिव्ही चाळे करायचा नाही पण तो गेला की काही वेळातच टिव्हीचा मंत्रचळ सुरु व्हायचा ! अनेकदा सोल्डरींग आणि तस्तम उपाय कंपनीच्या मेकॅनिकने करुन पाहिले पण फायदा झाला नाही ! या सर्व गोष्टींच्या फॉलअप आणि खर्चाची कागदपत्रे तिर्थरुपांनी नीट ठेवुन दिली होती...मग काही काळाने युरेका फोर्ब्सचा व्हॅक्युम क्लीनर घेतला, घेतल्यावर असे लक्षात आले की जी अ‍ॅटॅचमेंट्स ब्रोचर मधे दाखवण्यात आली होती ती दिली गेली नव्हती आणि व्हॅक्युम क्लिनरचा आवजही मोठा होता आणि त्यातुन स्पार्क सुद्धा यायचे... शेवटी तिर्थरुपांचा संयम सुटला त्यांनी सरळ रतन टाटा { नेल्को ब्लू डायमंड आणि युरेका फोर्ब्स ही दोन्ही टाटा ग्रुपची उत्पादने } ३५ पानी पत्र सगळ्या केलेल्या व्यव्हारांसकट पाठवले, आणि आश्चर्य कंपनीचे मॅनेजर्स आपच्या घरी प्रकट झाले, टिव्ही आणि व्हॅक्युम क्लिनर घेउन गेले आणि माफी सुद्धा मागितली.स्वतः रतन टाटांनी त्यांचे सही असलेले पत्र पाठवुन या गोष्टी व्यवस्थित दुरुस्त केल्या जातील याची खात्री दिली आणि तसे झाले देखील. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX

In reply to by मदनबाण

पैसा 08/10/2014 - 11:40
मला पण बरेचदा वाटतं की टाटा इंडिकॉमच्या कॉल सेंटरवाल्यांविरुद्ध तक्रार करायला थेट रतन टाटांना पत्र लिहावं म्हणून!

In reply to by मदनबाण

माझ्या मित्रानेही नॅनोने उभ्या उभ्या पेट घेतला म्हणुन (बहुदा) सचिन वाघ (नॅनो प्रोजेक्ट्चे हेड) ह्यांनाच पत्र लिहीले.. तर फटाफट लोक येऊन दुरुस्त करुन गेले.. त्यात एक म्हणाला "साहब, आपने चिटी मारने के लिये तोफ इस्तमाल की है"

In reply to by मदनबाण

रेवती 08/10/2014 - 15:30
अगदी असेच नसले तरी माझ्या वडीलांनी टीव्ही कंपनीला कोर्टात खेचून धडा शिकवल्याचे आठवते. त्यांनी १० हजार रु. भरपाई दिली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्राहक राजा हि आमच्या वडिलांनी ग्राहक न्यायालयात दिलेल्या लढ्याची छोटीशी कहाणी. आमच्या आईचा एक लाखाचा मेडिक्लेम १९९९ साली काढलेला होता. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी कडे. २०१२ साली तिचे दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात झाली. ती पूर्ण बरी होउन घरी आली. आम्ही शस्त्रक्रियेच्या अगोदर विमा कंपनीला त्याबद्दल कळविले होते. जे जे सर्व कागदी सोपस्कार होते ते पूर्ण केलेले होते. शल्यक्रिया झाल्यावर त्याचे बिल रूपये ८८०००/- आम्ही कंपनीकडे पाठविले.

(डोसा इथला संपत नाही)

धन्या ·

पैसा 01/10/2014 - 18:55
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D

In reply to by खटपट्या

१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.

In reply to by खटपट्या

बॅटमॅन 07/10/2014 - 16:59
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!

सूड 01/10/2014 - 19:08
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.

विटेकर 01/10/2014 - 19:26
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.

In reply to by जेनी...

धन्या 01/10/2014 - 19:52
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.

In reply to by सूड

धन्या 01/10/2014 - 20:00
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)

In reply to by जेपी

धन्या 01/10/2014 - 19:57
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(

In reply to by धन्या

सुहास.. 01/10/2014 - 20:48
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)

विवेकपटाईत 01/10/2014 - 21:11
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.

प्रचेतस 01/10/2014 - 22:03
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.

In reply to by मुक्त विहारि

धन्या 01/10/2014 - 23:35
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.

चौकटराजा 02/10/2014 - 05:59
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते

कंजूस 02/10/2014 - 06:36
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.

पैसा 01/10/2014 - 18:55
मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D

In reply to by खटपट्या

१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.

In reply to by खटपट्या

बॅटमॅन 07/10/2014 - 16:59
हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!

सूड 01/10/2014 - 19:08
>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.

विटेकर 01/10/2014 - 19:26
अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.

In reply to by जेनी...

धन्या 01/10/2014 - 19:52
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.

In reply to by सूड

धन्या 01/10/2014 - 20:00
पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)

In reply to by जेपी

धन्या 01/10/2014 - 19:57
याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(

In reply to by धन्या

सुहास.. 01/10/2014 - 20:48
कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)

विवेकपटाईत 01/10/2014 - 21:11
प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.

प्रचेतस 01/10/2014 - 22:03
=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.

In reply to by मुक्त विहारि

धन्या 01/10/2014 - 23:35
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.

चौकटराजा 02/10/2014 - 05:59
जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते

कंजूस 02/10/2014 - 06:36
कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.
लेखनविषय:
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

निमिष सोनार ·

विजुभाऊ 01/10/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि 01/10/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ 02/10/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??

विजुभाऊ 01/10/2014 - 18:34
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.

अनिवासि 01/10/2014 - 21:14
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.

विनोद१८ 02/10/2014 - 23:51
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते.

कांदा

विवेकपटाईत ·

आनन्दिता 01/10/2014 - 23:16
मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))

आयुर्हित 02/10/2014 - 00:34
विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका

जेनी... 02/10/2014 - 10:33
मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??

In reply to by कवितानागेश

कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.

In reply to by मुक्त विहारि

मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.

जागु 04/10/2014 - 14:44
कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)

आनन्दिता 01/10/2014 - 23:16
मस्त पाकृ. मी बटाटा घालुन करुन बघितली. बरी झाली होती. शेतकऱ्याला रडवितो बटाटा ग्राहकाला लुबाडीतो बटाटा व्यापारीला फसवितो बटाटा नेत्यांना मात्र हसवितो बटाटा!! =))

आयुर्हित 02/10/2014 - 00:34
विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद. मला यावरून काय वाटले ते लिहितो: विट्यामीन क पुरवितो कांदा बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा एडीनोसीन पुरवितो कांदा रक्तदाब नियमित करतो कांदा हार्ट अटॅक थांबवितो कांदा तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा लघवीची जळजळ कमी करतो कांदा प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा ८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये अशा या कांदयाची किंमत करायला शिका शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका

जेनी... 02/10/2014 - 10:33
मीपण .. मीपण .. तोंडाला वास येतो खाल्ल्यावर कांदा ओयाक शी: घाण किती खाता कांदा कच्चाच खातात काहिजण कांदा कचाकचा चावुन गचागचा खातात कांदा .. कसं वाटलं ..??

In reply to by कवितानागेश

कांदा-लसूण खावू नये. चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली. असो, आपल्याला काय? जे ताटात असेल ते खायचे.

In reply to by मुक्त विहारि

मुवी, चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील. ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.

जागु 04/10/2014 - 14:44
कांदा पोह्यात कांदा कोशिंबीरीत कांदा, भाजीत कांदा, मटणात कांदा नसेल घरात तर होतो वांदा. (कैच्याकै ... हा.हा.हा..)
लेखनविषय:
कांद्या उगविणारा शेतकरी असो, ग्राहक असो वा व्यापारी, सरकारच्या नित बदलत्या नितींमुळे, सर्वांनाच नुकसान होते शेतकऱ्याला रडवितो कांदा ग्राहकाला लुबाडीतो कांदा व्यापारीला फसवितो कांदा नेत्यांना मात्र हसवितो कांदा

अनवाणी .........

_मनश्री_ ·

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जेपी 01/10/2014 - 17:27
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन दिसापुर्वी. काही कॉपीपेस्ट मटेरीयल मिळत नसेल मनुन शांत असतील.

काउबॉय 01/10/2014 - 17:44
आणखी काही कारण नसावे.... बाकी काही वैज्ञानिक कारणे असतील नसतील तर अवश्य प्रकाश टाकावा...

आयुर्हित 02/10/2014 - 09:33
अनवानी चालल्याने आपल्या तळपायात असलेली नर्व्हसेंटर्स दाबली जावून कार्यान्वित होतात व शरीरातील विभिन्न अवयव स्वच्छ, दुरुस्त व अधिक कार्यशाली बनतात. याचा परिणाम रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर होवून स्वास्थवर्धन होते व दीर्घायुष्य मिळते. तळ पायावरील एक्यूप्रेशर पॉइंट्स पण ज्याला मधुमेह आहे (किंवा ज्याच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे) किंवा हेमोफिलीया असलेल्या माणसांनी अनवानी फिरू नये. अनवानी फिरण्यासाठी सोसायटीतिल किंवा सार्वजनिक बागेतील लॉनवर, जॉगिंग ट्रॅकवर पहाटे/सकाळी फिरण्याने अगणित फायदा तर होतोच पण अशी हि जागा स्वच्छ ठेवता आल्याने पायाला जखमा होत नाहित. इतरत्र रस्त्यावर अनवानी फिरणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरेल. ज्या लोकांना फिरणेच शक्य नाही त्यांनी बसल्याजागेवरुन आपले तळपाय काशाच्या(ब्राँझ धातुच्या)वाटिने झोपायच्या आधी चांगले रगडुन घ्यावेत. त्यानेपण अनवानी चालल्याचे सर्व फायदे मिळतात. काही उदाहरण: १) एक विश्वप्रसिद्ध (व तेव्हढेच कुप्रसिद्धहि) चित्रकार मकबुल फिदा हुसेन वयाच्या ४४ वर्षापासुन मरेपर्यंत (वयाच्या ९५ वर्षापर्यंत) अनवानीच फिरत असत. २) सम्राट अकबर आपल्याला मुल व्हावे म्हणुन अजमेर शरिफ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती साहेबांच्या दर्ग्यापर्यंत अनवानी चालत आला असल्याची इतिहासात नोंद आहे ३) वॄंदावनातील जमीन ही अनवानी फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तेथे बरीच भाविक अनवानी फिरतात व पूण्य पदरात पाडुन घेतात.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जेपी 01/10/2014 - 17:27
आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन दिसापुर्वी. काही कॉपीपेस्ट मटेरीयल मिळत नसेल मनुन शांत असतील.

काउबॉय 01/10/2014 - 17:44
आणखी काही कारण नसावे.... बाकी काही वैज्ञानिक कारणे असतील नसतील तर अवश्य प्रकाश टाकावा...

आयुर्हित 02/10/2014 - 09:33
अनवानी चालल्याने आपल्या तळपायात असलेली नर्व्हसेंटर्स दाबली जावून कार्यान्वित होतात व शरीरातील विभिन्न अवयव स्वच्छ, दुरुस्त व अधिक कार्यशाली बनतात. याचा परिणाम रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर होवून स्वास्थवर्धन होते व दीर्घायुष्य मिळते. तळ पायावरील एक्यूप्रेशर पॉइंट्स पण ज्याला मधुमेह आहे (किंवा ज्याच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे) किंवा हेमोफिलीया असलेल्या माणसांनी अनवानी फिरू नये. अनवानी फिरण्यासाठी सोसायटीतिल किंवा सार्वजनिक बागेतील लॉनवर, जॉगिंग ट्रॅकवर पहाटे/सकाळी फिरण्याने अगणित फायदा तर होतोच पण अशी हि जागा स्वच्छ ठेवता आल्याने पायाला जखमा होत नाहित. इतरत्र रस्त्यावर अनवानी फिरणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरेल. ज्या लोकांना फिरणेच शक्य नाही त्यांनी बसल्याजागेवरुन आपले तळपाय काशाच्या(ब्राँझ धातुच्या)वाटिने झोपायच्या आधी चांगले रगडुन घ्यावेत. त्यानेपण अनवानी चालल्याचे सर्व फायदे मिळतात. काही उदाहरण: १) एक विश्वप्रसिद्ध (व तेव्हढेच कुप्रसिद्धहि) चित्रकार मकबुल फिदा हुसेन वयाच्या ४४ वर्षापासुन मरेपर्यंत (वयाच्या ९५ वर्षापर्यंत) अनवानीच फिरत असत. २) सम्राट अकबर आपल्याला मुल व्हावे म्हणुन अजमेर शरिफ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती साहेबांच्या दर्ग्यापर्यंत अनवानी चालत आला असल्याची इतिहासात नोंद आहे ३) वॄंदावनातील जमीन ही अनवानी फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तेथे बरीच भाविक अनवानी फिरतात व पूण्य पदरात पाडुन घेतात.
नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी . तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव आताच्या काळात रस्ते इतके अस्वच्छ असतात कि अनवाणी चालण्

AN ODE TO मिसळपाव ! द्वितीय पुष्प

माम्लेदारचा पन्खा ·

आयुर्हित 02/10/2014 - 12:40
सत्याकडे न पाहण्याचा वसा घेतलेल्या सुमारांनो, उजाडुच नये म्हणुन झाकुन ठेवलेल्या कोंबड्यांनो, कायम अंधार रहावा म्हणुन प्रयत्नशील उच्चपदवी धारकांनो, आमच्या वेळेला असे नव्हते म्हणून सतत बोटे मोडणाऱ्यांनो, अभिजात ज्ञानाकडे विदेशांत मान्य नाही म्हणून पाठ फिरवणाऱ्यांनो, सर्व आजार फक्त आमचीच पॅथि बरे करु शकते असे म्हणणाऱ्या चिकित्सातज्ञांनो, शिकवलं गेले नाही म्हणून जनमानसात असलेल्या ज्ञानाची खिल्ली उडवणाऱ्यांनो, सतत नाहि रे! म्हणून पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणाऱ्यांनो, तोंडात लाळ येवून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्यांनो, गुन्हे लपवण्यासाठी मंत्रालयाला लाक्षागृह बनवणाऱ्यांनो, पाणी नाही म्हणून काय धरणात मुतू? विचाराणाऱ्यांनो, गायीसाठीचा चारा न पचवता आल्यानं तुरुंगात जाणाऱ्यांनो, केवळ सत्तेसाठी नँनो प्रकल्प राज्याबाहेर घालवणाऱ्यांनो, देशाच्या प्रगतीच्या सतत आडवे जावून बेरोजगार झालेल्या विदेशी मांजरिंनो, सतत केवळ एका जातीला लक्ष्य करून गाडगीळ अहवाल गुंडाळणाऱ्यांनो, आत्महत्या रोखता आल्या नाहीत म्हणून अजून २६ लवासा करायला निघालेल्यांनो, काळीआई बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेल्या शेतकऱ्यांनो, देशासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगून जगाला दिशा दाखविणाऱ्यांनो, "वसुधैव कुटुंबकम" हिच खरी संस्कृती आहे हे पटवून देणाऱ्यांनो,

शिद 04/10/2014 - 23:57
+१, +१००, +१००० असं लिहीण्यार्‍यांनो, असेच म्हणतो असं बोलण्यार्‍यांनो... -वरील दोन्ही कॅटेगरीत असलेला.

आयुर्हित 02/10/2014 - 12:40
सत्याकडे न पाहण्याचा वसा घेतलेल्या सुमारांनो, उजाडुच नये म्हणुन झाकुन ठेवलेल्या कोंबड्यांनो, कायम अंधार रहावा म्हणुन प्रयत्नशील उच्चपदवी धारकांनो, आमच्या वेळेला असे नव्हते म्हणून सतत बोटे मोडणाऱ्यांनो, अभिजात ज्ञानाकडे विदेशांत मान्य नाही म्हणून पाठ फिरवणाऱ्यांनो, सर्व आजार फक्त आमचीच पॅथि बरे करु शकते असे म्हणणाऱ्या चिकित्सातज्ञांनो, शिकवलं गेले नाही म्हणून जनमानसात असलेल्या ज्ञानाची खिल्ली उडवणाऱ्यांनो, सतत नाहि रे! म्हणून पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणाऱ्यांनो, तोंडात लाळ येवून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्यांनो, गुन्हे लपवण्यासाठी मंत्रालयाला लाक्षागृह बनवणाऱ्यांनो, पाणी नाही म्हणून काय धरणात मुतू? विचाराणाऱ्यांनो, गायीसाठीचा चारा न पचवता आल्यानं तुरुंगात जाणाऱ्यांनो, केवळ सत्तेसाठी नँनो प्रकल्प राज्याबाहेर घालवणाऱ्यांनो, देशाच्या प्रगतीच्या सतत आडवे जावून बेरोजगार झालेल्या विदेशी मांजरिंनो, सतत केवळ एका जातीला लक्ष्य करून गाडगीळ अहवाल गुंडाळणाऱ्यांनो, आत्महत्या रोखता आल्या नाहीत म्हणून अजून २६ लवासा करायला निघालेल्यांनो, काळीआई बिल्डरांच्या घशात घालणाऱ्या कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ठरलेल्या शेतकऱ्यांनो, देशासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगून जगाला दिशा दाखविणाऱ्यांनो, "वसुधैव कुटुंबकम" हिच खरी संस्कृती आहे हे पटवून देणाऱ्यांनो,

शिद 04/10/2014 - 23:57
+१, +१००, +१००० असं लिहीण्यार्‍यांनो, असेच म्हणतो असं बोलण्यार्‍यांनो... -वरील दोन्ही कॅटेगरीत असलेला.
लेखनविषय:
काव्यरस
मिपा बोधिवृक्षकारांनो…वृक्षाची जोपासना करणार्यांनो …. सर्व स्वयंभू देवस्थानांनो ….खालसा आणि स्वायत्त संस्थानांनो …. अखंड धुनी पेट्व्यानो…त्यात अविरत तेल ओतणाऱ्यानो …. सतत खल करणार्यांनो …. अविश्रांत गूळ काढणार्यांनो… तळ्यात- मळ्यात खेळणाऱ्यानो… विरोधासाठी विरोध करणाऱ्यानो… खरडफळा भरणाऱ्यानो…कळफलक बडवणार्यांनो…दुर्गभ्रमंती करणार्यांनो… खाद्यचौकशी करणार्यांनो … अनुभवसमृद्ध काकांनो आणि सर्वगुणसंपन्न ताईन्नो…. फक्त किल्ली फिरवणार्यांनो…. सतत खिल्ली उडवणार्यांनो….

अभिनव विचार संग्रह - (१)

निमिष सोनार ·

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)

In reply to by खेडूत

आदूबाळ 01/10/2014 - 14:42
+४ असेच म्हणतो! कीबोर्डवर कॉफी सांडून कॅप्स लॉक बंद होणं ही किती वैतागवाणी गोष्ट आहे...

In reply to by आदूबाळ

अजया 01/10/2014 - 15:24
कीबोर्डवर सांडलेली काॅफी कुंथुन विचार करणार्यांनी प्यायली तर विचारजंत बरे होतात असं ऐकलंय.

In reply to by खेडूत

योगी९०० 01/10/2014 - 14:47
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना भाजपने मुळीच पदे देऊ नयेत! का म्हणून? पण टाईल लावताना सिमेंट कमी पडले तर फर्नीचर मोडून कुत्रा पिसाळण्याचा संभव असतो ना..मग हे का नाही?

In reply to by योगी९००

विटेकर 01/10/2014 - 15:55
ने मुळीच पदे देऊ नयेत!का म्हणून? पण पाषाण तलवात कमळे फुलली आणि शनवारवाड्ञावरिल सिंहाची कोल्हेकुई न्यूयॉर्कच्या वरातीत ब्यांड म्हनून वापरायला घेऊन गेलेले गणू न्हाव्याचे नागडे पोरं रांगत रांगत चंन्द्रावर पोचले. सुमन सुईण बाळांत झाली आणि आमच्या गाइचे रेडकु ओरडले " युरेका युरेका !!" आता काय बोंबलायचे म्हनून तात्यांनी तोंडावर आडवा हात घेतला आणि भागुबाईच्या तमाशातील नाच्या पाट्लाच्या बुलेटिवर बसून तालुक्याला गेला. मास्तरांनी शाळेतील पोरं तलावावर चरायला सोडली आणि सोनाराच्या सखुनं बाळ्या गुरवाचे पाप लपावायला आडात उडी घेतली.

In reply to by बबन ताम्बे

धन्या 01/10/2014 - 16:22
मोदींनी हाक दिली आहे की उदया गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवायची म्हणून. बाळ्या गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढायचा.

In reply to by धन्या

अजया 01/10/2014 - 16:55
गुरवाच्या बापानी तंबाखूचा बोकणा भरून ज्या कोप-यात पाचकन पिचकारी मारली, तो कोपरा धुवून काढल्याला असेल तर तिथे तोल सांभाळुन घसरण्याचा अानंद मिळेल.

In reply to by अजया

विटेकर 01/10/2014 - 17:12
गुरवाच्या बपाने कोपरा तर धुतला पण चिन्त्या सोनाराने पाटलाच्या नावाने चावडीत बोंब मारली, येश्या तराळाने वाड्यावर भाकरी खाल्ली आणि बिडीचा लांबलचक झुरका मारला ,त्याचे बटाट्याएव्ढे डोळे लालबुन्द झाले आनि नाकाच्या शेण्ड्यावर रक्ताचा ठिपका आला. अन मग येश्या जिवाच्या आकांताने खोकला . पारावरची मानसं खाली पड्ता पड्ता वाचली पर तोपर्यनत वरच्या कबुतरानं पचका केलाच. तालुक्याला गेलेल्या आबा मेस्त्रीनी गिरणीचा दगूड डोस्क्यावरुन खांद्यावर घेतला आणि तिथून वराड्ला, "येश्या बेन्या , मरत का न्हाईस? ही तराळं लै माजलीत , बुकलून काडाय पायजेत " मास्तरांनी धोतर्याच्या सोग्याने नाक फेंदारलं आणि पाटलाच्या बुलेटीचा आवाज आला. त्याबरुबर पारावर हालचाल झाली अन जगू कुंभारानं पटका बांधाय घेतला. गेल्या जत्रतल्या पिवळ्या फटाक कोलाटणीच्या आटवनीनं तेज्या छातीत एक जोर्दार कळ आली. औन्दा कौलापूरची रन्गी कोलाटीन येनार हेच्या समाधानात तेनं परश्याला हाट्कलं, चल वाईच च्या मारु , त्वांड लैच वंगाळ झालायं , बायलीच तराळ कस्ल खोकतया, पार मूड्च गेला. " पर्श्या पैलवानानं कानावरची इजलेली बिडी परत पेटवली अन् म्हनाला ," मायला पिवळा हत्ती पिवून लै दिस झालं , चल जरा वाण्याकडं, पन पैसं हायत नव्ह? बेनं इदुळा उदारीवर द्याच न्हाय "

In reply to by विटेकर

बबन ताम्बे 01/10/2014 - 17:51
श्री. विटेकर, तुमच्या लिखानाने पु.लं. च्या असामी असामी तील नानू सरंजामेच्या आत्मचरित्राची आठवण झाली..." पुर्वेकडे जांभळी पहाट फसफसली आणि माझ्या मनाचा पारवा नागवा झाला .." :-)

हायला धाग्याचं कश्मिर/बेळगांव जे काय समजायचं ते झालेलं हाये. लेखक महोदयांचा हा तर पहिला भाग आहे. लेखक बाकीचे भाग टाकु कि नको या संभ्रमावस्थेत.

In reply to by जेपी

विटेकर 01/10/2014 - 17:20
जेपी तुमच्याशी पूर्ण सहमत ! जागतिक मंदीचा साकल्याने विचार करताना मंदा आगलावेचे हरणासारखे डोळे बापटांच्या शेतात शिकार करताना सापडले याची अमेरिकन लोकांना काय कल्पना?

Your connection is not private.... Attackers might be trying to steal your information from www.yahoo.com (for example, passwords, messages, or credit cards). आता??? पु. ले. शु. भाग २ च्या प्रतिक्षेत....

In reply to by जेपी

भोपाळ, रांची, पाटणा, त्रिपुरा, मणिपूर, गडहिंग्लज, शिरुर, कराड (दक्षिण), शहादा सहीत संयुक्त विदर्भ व्हायलाच पाहिजे!!

भृशुंडी 02/10/2014 - 00:42
ज्या लेखाची चातकासारखी वाट पहात होतो, तो अखेर मिळाला. लेख आवडला हे वेगळं सांगायला नको. लिहित रहा.आम्हाला गरज आहे.

विटेकर 02/10/2014 - 12:04
वाण्याच्या गजाने ही दुक्कल येताना बघितली आणि अन आपल्या बायकुला पहिल्यांदा आत पाठ्वला. ही दुक्कल होतीच तशी कर्तृत्ववान ! परश्या पैलवानाचा बाप लै तालेवार गडी, ऐन जवानीत तेनं बायकोला माह्यारी पाटीवलं अन उभ्या तमाशाच्या फडातनं बाय आणली , मोजून शंभर रुपायचा खुर्दा केला पठ्ठ्याने ! तेज्या बा वर औन्ध सर्कारचा लै जीव, तालीम बांधून दिलीवती सरकारनं आपल्या पैश्याने ! पन औदसा आटिवली अन कशाचं काय घिऊन बसला राव. रगतपितीनं मेला म्हातारा गुदस्ता साली ! नादं वाईट. तसाच पोरगा परश्या बी लै गुनाचा...सातवीला पाच वेळा नापास झाल्यावं शाळेच्या सायबालं वड्यात धरुन मारला ... कुनी म्हतंय मास्तरानच सायबाचा काटा कहाड्ला...त्याला बिड्या पियाचा लै नाद. बाप हुता तवर दूध - दुभतं खायला मिळायचं आता हाडं उरली .. कुंबाराचा नाद तर लैच वंगाळ, तालुक्याच्या गावाला म्हातारीबरुबर बाजाराच्या दिशी मडकी इकायला बसालवता, तर गुजराच्या पोरीचा हात धरला. हवालदारानं तिथ्चं ठिवून दिली .. उगं म्हातारी हाता-पाया पडली म्हणून सोडला तरी .. नाय तरं आतच टाकीत हुते. अनं ही दुक्कल दुकानाकडे येताना बगितल्यावर गजाच्या कपाळवर आठ्या पडल्या. अस्वस्थ होऊन वाढत्या ढेरिवरचा भोकं पडलेला गन्जीफ्राक अजूनच खाली वडला आणि भो़कं मोट्टी केली.

In reply to by धन्या

अन्या दातार 02/10/2014 - 16:50
>>आमच्या धाग्याला मिळते ती दाद हो. कारण शेवटी तुमचा धागा म्हणजे कंपूने कंपूसाठी काढलेला असल्याने ढिल्या हाताने प्रतिदाद येतात ;)
लेखनप्रकार
(१) एकवेळ एकरंगी "शत्रू/विरोधक/परके-माणसं" चालतील पण सतत रंग बदलणारे "मित्र/समर्थक/आपले-माणसं" धोकादायक! (२) एखादी व्यक्ती जेव्हा आजारी असते तेव्हा कोणत्याही औषधापेक्षासुद्धा सहानुभूतीचे दोन शब्द आणि लवकर बरे होण्यासाठीच्या शुभेच्छा या जास्त परिणामकारक ठरतात. (3) आई वडील सर्व ब्रम्ह!! आई श्रेष्ठ देवा पेक्षा!! वडील श्रेष्ठ गुरु पेक्षा!! आई वडिलांना देवत्व आणि गुरुत्व देतांना त्यांचे माणूसपण विसरू नका. त्याना माणूस म्हणून समजून घेणे सुद्धा जास्त महत्वाचे आहे, नाही का? (४) पत्नी/सून ही गृहलक्ष्मी असते. मान्य!

भय इथले संपत नाही (दोन)

संजय क्षीरसागर ·

प्रयत्न चांगलाय.. पण मला तितकासा भावला नाही... एकच सजेशन... पटलं तर बघा... थोडं अजुन तटस्थपणे रसग्रहण करता आलं तर जास्त छान वाटेल.. "काय लिहीलयं.. शब्दांचा कल्लोळ केलाय.." वगैरे विशेषणं प्रवाहीपणात मध्येच कचकन येताएत.. अर्थ कमी.. उलगडणं कमी आणि तुमच्या "वाह..क्या बात है!"ची दादच जास्त येतेय असं वाटलं.. अर्थात तुमची ती मनापासुन गेलेली दाद असेल.. पण लिहीताना ती इतक्यावेळा आली नसती तर अजुन जास्त उलगडुन दाखवता आलं असतं.. म्हणुन तुम्ही लावलेला अर्थ जरा वरवरचा वाटला... अर्थात हे माझं मत झालं..

In reply to by पिलीयन रायडर

पहिल्या दोन ओळीतच ते गाणं ऐकणार्‍याला वेड लावतं, तटस्थता कशी साधणार? लिहितांना फक्त एकच गोष्ट समोर असते `कविता'! आणि तिचा महौल असा काही असतो की अवर्तना-आवर्तनाला मनातून नकळत दाद दिली जाते. दाद अशी काही कुणी ठरवून देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मान्य... पण मला ह्यात अजुन जास्त उलगडुन दाखवणं अपेक्षित होतं.. आवडलं असतं... दाद मनापासुन असेल हे मी आधीच मान्य केलंय.. पण फक्त ती वाचताना रसभंग होइल इतल्या वेळा जाऊ नये.. (म्हणजे मैफिलीत शेजारचा मानूस प्रत्येक ओळीला "क्या बात है!" म्हणुन ओरडत असेल तर जसा वैताग येतो तसंच काहीसं..) असो.. हे माझं मत आहे.. आपापल्या जागी आपण दोघेही बरोबर असु शकतो...

In reply to by पिलीयन रायडर

मैफिलीतला शेजारचा मनःपूर्वक दाद देत असेल तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटत आलंय कारण माझ्या अलिप्ततेपेक्षा त्याची तल्लीनता मोलाची असते. मग मी ही काठ सोडून प्रवाहात उतरतो, त्याची तल्लीनता साधायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं, खरंच की, क्या बात है!

एस 01/10/2014 - 12:32
समीक्षेऐवजी रसास्वादाच्या अंगाने लिहिल्याने वाचनीय झाले आहे.

सह्यमित्र 01/10/2014 - 17:03
पं . हृदयनाथ आणि ग्रेस ह्यांची फार दृढ मैत्री होति. हृदयनाथांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमात ते नेहमी ग्रेस, शांताबाई, सुरेश भट ह्या त्यांच्या मैत्रांचा उल्लेख करत असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना भावलेला अर्थ सांगितला होता. तो काहीसा असा होता: एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो. अर्थात हे सहज आठवले म्हणून लिहिले. बाकी कवितेचे आपण केलेले रसग्रहण हे उत्तमच आहे. आणि आपण म्हंटल्या प्रमाणे ग्रेस सारखे कवी हे कवितेतून व्यक्त होत असताना एकदम थेट व्यक्त न होता ते रसिकांवर सोडून देतात. तुम्हाला काय अर्थ उलगडतो ते पहा आणि त्या प्रमाणे अनुभूती घ्या असे काहीसे हे आहे.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो.》》》 हे फार पूर्वी वाचले होते. पण नक्की संदर्भ आठवत नव्हता.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.
आहा!!! हा ही अर्थ छान आहे!!

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो
कमालीचा अँगल आहे! कविता दिवसाच्या (आणि रात्रीच्या) वेगवेगळ्या वेळी वाचली तेव्हा कुठे तरी, मला देखिल तसं जाणवलं, म्हणून वर एका ठिकाणी लिहिलंय :
हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबची उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे.
पण अनेक कडवी प्रतिभेसारख्या निर्वैयक्तिक पैलूपलिकडे जातात आणि त्यात व्यक्तिगत अनुभवांची सरमिसळ आहे.

रेवती 01/10/2014 - 18:39
`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '! ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती. सहमत. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. वाह! हा अर्थ असू शकतो हे वाचल्यावर जाणवतेय.

अर्धवटराव 01/10/2014 - 19:16
हि दु:खाची कविता आहे, पण हे दु:ख सामान्य रडतरावाचे रोजच्या जगण्यातले नाहि तर झाडाच्या मुळांचे प्राक्तन त्यात वर्णीले आहे. इथे दु:ख मुक्तीची आस नाहि, जर-तर ची अपेक्षा नाहि. प्रणयाचे सुखद आलिंगन तर अजीबात नाहि. असो.

मित्रहो 01/10/2014 - 19:56
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे
सह्यमित्र आपला ऋणी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तूच शिकवलेली गीते मी गात आहे. तू सोडून जाशील हे भय मात्र संपत नाही.

vikramaditya 01/10/2014 - 21:43
सह्यमित्र ह्यांनी दिलेला संदर्भ मनाला पटकन भावतो कारण ज्याने यशाची उत्तुंग शिखरे पाहिली आणि ज्या प्रतिभेच्या जोरावर हे साध्य झाले, ती प्रतिभाच हळु हळु दूर जात असेल तर ही खरोखरच भयावह परिस्थिती असेल. तुम्हाला भावलेला अर्थ तुमच्या संवेदनांप्रमाणे आपल्या जागी योग्य असेल. शेवटी काय, कलेच्या प्रांतात, मॅथेमॅटीकल इक्वेशन सारखे LHS = RHS सिद्ध करणे आवश्यक नाही हे एकदा मान्य केले की कसला वाद आणि प्रतिवाद?

In reply to by vikramaditya

येस! त्यामुळे पूर्वभूमिका मांडतांना मी म्हटलं होतं :
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
शिवाय, हा अँगल : "एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे." कमालीचा आहे हे पूर्वीच मान्य असल्याचं नमूद केलंय. पण प्रतिसादकानं म्हटलंय : `अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना (म्हणजे हृदयनाथांना) भावलेला अर्थ सांगितला होता'. तस्मात, `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' हा दैहिक संदर्भ प्रतिभेशी कोणत्याही अंगानं सुसंगत नाही. तद्वत, `तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला' हा सुद्धा व्यक्तीसापेक्ष संदर्भ म्हणूनच भावतो. त्यामुळे सगळी कविता केवळ `प्रतिभेच्या लयाचं भय आहे' हे मला तरी मंजूर नाही.

मारवा 02/10/2014 - 22:23
संजय जी अद्वितीय कवितेचा अप्रतिम आस्वाद अतिशय आवडला ! पण दुर्देवाने वेगळीच विचारमालिका जी कदाचित या धाग्याचा दुर दुर देखील विषय नाही अशी डोक्यात सुरु झाली ती थोडी अशी की ग्रेस हे महार होते क्षुद्र वर्णात जन्माला आले होते. या वर्णाला यात जन्माला आलेल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पुर्णपणे नाकारण्यात आला होता. वाचन लेखन अगदी पुर्णपणे वर्ज्य, मग अनेक वर्षांनी अनेकंच्या अथक प्रयत्नांनी थोडीफार सामाजिक क्रांति झाली या सर्वांना शेकडो वर्षांपासुन नाकारलेला शिक्षणाचा अधिकार मिळाला. म्हणुन ते शिकु शकले वाचु शकले त्यातील एक माणिक गोडघाटे आता त्यांनी जी काय सुंदर मराठी कविता लिहीली तिला तोड काय जोड देखील नाही. अनेक अप्रतिम शब्द कविता देउन या भाषेला त्यांनी श्रीमंत केले हे सर्व आपल्याला माहीतच आहे प्रश्न असा आहे की नाकारलेल्यांना संधी मिळताच इतक काही उगवुन आलं मात्र असे कीती ग्रेस असतील जे व्यक्त च होउ शकले नसतील त्यांची प्रतिभा असुनही तिला फुलण्याची संधीच मिळाली नाही म्हणुन कीती प्रतिभा अशीच वाया गेली असेल म्हणजे सब कहॉ कुछ लाला ओ गुल मे नुमायॉ हो गइ खाक मे क्या सुरते होगी के जो पिनहॉ हो गइ असे गालिब म्हणतो तसे आणि त्याने कीतीतरी कवितेच्या वह्या कोरया राहुन गेल्या असतील

In reply to by मारवा

मला ग्रेसच्या संवेनाशिलता आणि सौंदर्यदृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ग्रेसनं भारावून टाकलं आहे. ते कोण होते याचा विचारही कधी केला नाही. आणि ते समजल्यावर देखिल त्यांच्याबद्दल लगाव तसाच राहिला. त्यानंतर खरं तर असं वाटलं की इतक्या दुर्धर परिस्थितीत जर एखादी व्यक्ती अश्या रचना करु शकत असेल तर तिची प्रतिभा काय कमालीची असेल. व्यक्तीची ओळख त्याची निर्मिती आहे, जन्मप्राप्त परिस्थिती नाही. ग्रेससारखी लयीवर हुकूमत आणि नादपूर्ण शब्दांची नितांत सुंदर रुपकं माझ्यातर केवळ आवाक्याबाहेर आहेत. किमान त्यांच्या साहित्याप्रती कृतज्ञ राहून त्याचा आनंद घ्यावा इतकं तरी आपलं भाग्य आहे हे काय कमी आहे?

हे रसग्रहण वाचून प्रथमच ही कविता कळू लागली आहे असे वाटते. सर्वप्रथम ही कविता सह्याद्रीवरील महाश्वेता या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ऐकली होती. ही मालिका फारशी पाहिली नसली तरी ती अत्यंत रटाळ होती. मालिकेच्या कथासुत्राचा प्रभाव माझ्या या कवितेबाबतच्या समजुतीवर पडला असावा. अवांतर - हे रसग्रहण वाचल्यावर मला कविता हा विषय गणितासारखा वाटू लागला आहे. एक तर चांगले शिक्षक मिळायला हवेत किंवा आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड सोडून प्रयत्न करत राहिल्यास प्रथमदर्शनी अवघड वाटणारे गणित सोडवणे जमू शकते. तसेच काहीसे कवितांचेही आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

काही सदस्यांना दोन ओळीत कवितेचा सारांश गवसलायं त्यांच अभिनंदन! इतकी तरलता असेल तर रसग्रहणाची सुद्धा गरज नाही, सरळ प्रतिभाच व्यक्त होईल (तशीही ती झालीच आहे म्हणा!). ज्यांना `भय' म्हणजे केवळ `प्रतिभा सोडून जातेयं याची भीती' इतकाच अर्थ वाटतो त्यांच्यासाठी या कवितेतली (गाण्यात न घेतलेली) तीन कडवी उधृत करतो. त्यांचा प्रतिभेच्या लयाशी सुतराम संबंध नाही आणि अर्थाचं म्हणाल तर तो ग्रेसचा इतका व्यक्तिगत अनुभव असावा, की त्याच्या जीवनाचा आणखी खोलवर मागोवा घेतल्याशिवाय मला देखिल तो गवसत नाही. तस्मात, अर्थ न कळता लिहीण्याचा अप्रामाणिकपणा होणे नाही, पण सगळ्या ओळी आहेत मात्र एकसोएक ! देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब | संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने | ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

मारवा 03/10/2014 - 13:24
प्रतिभा सोडुन जातेय इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही आणि समजा असेल तर वरील ओळींची कुठेही लिंक लागत नाही. हा अर्थ एक शक्यता असु शकते. पण संजय जी त्याने ही काही फरक पडत नाही हॅरॉल्ड ब्लुम रील्के या कवि वरील समीक्षा निबंधात म्हणतो तसे एकदा कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो.व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते. ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही. आपल्या कडे बालकविंची औदुंबर या कवितेवर केलेल्या निरनिराळ्या सुंदर समीक्षा बघितल्यावर तर याची खात्री च पटते.

In reply to by मारवा

कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो. व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते.
आणि हा अनुभव :
ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.
कुणी जाल का सांगाल का च्या रसग्रहणातून पुरेपूर आलेला आहे!

मारवा 03/10/2014 - 13:30
लावलेला अर्थ या संबंधात बघण्यासारखा आहे. कीती भिन्न द्रुष्टीने दोन्ही दिग्गज या कवितेकडे बघतात हे बघुन आश्चर्य वाटते. दोन्ही अतिशय ग्रेट अर्थ लावतात. आणि मग आणखी एक उत्सुकता लागुन राहते की खुद्द बालकविंना काय अर्थ अभिप्रेत असावा तो अस म्हणु की थर्ड डायमेन्शन ऑफ लुकींग अ‍ॅट वन ब्युटीफुल क्रीएशन

In reply to by मारवा

तुमच्याकडे ग्रेस आणि रेग्यांचे त्याविषयी लेख आहेत का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल या दोन ओळींचा अर्थ अचानक उलगडला!
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |
वेळ मिळाला की इथे लिहितो.

आज काही कारणांमुळे ह्या गीताची आठवण झाली ... विषेष करुन ह्या कडव्याची . तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला गुगल केले तर हा लेख सापडला :) खुपच सुरेख रसग्रहण सर !!
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
अगदी अगदी हेच म्हणु इच्छितो :)

प्रयत्न चांगलाय.. पण मला तितकासा भावला नाही... एकच सजेशन... पटलं तर बघा... थोडं अजुन तटस्थपणे रसग्रहण करता आलं तर जास्त छान वाटेल.. "काय लिहीलयं.. शब्दांचा कल्लोळ केलाय.." वगैरे विशेषणं प्रवाहीपणात मध्येच कचकन येताएत.. अर्थ कमी.. उलगडणं कमी आणि तुमच्या "वाह..क्या बात है!"ची दादच जास्त येतेय असं वाटलं.. अर्थात तुमची ती मनापासुन गेलेली दाद असेल.. पण लिहीताना ती इतक्यावेळा आली नसती तर अजुन जास्त उलगडुन दाखवता आलं असतं.. म्हणुन तुम्ही लावलेला अर्थ जरा वरवरचा वाटला... अर्थात हे माझं मत झालं..

In reply to by पिलीयन रायडर

पहिल्या दोन ओळीतच ते गाणं ऐकणार्‍याला वेड लावतं, तटस्थता कशी साधणार? लिहितांना फक्त एकच गोष्ट समोर असते `कविता'! आणि तिचा महौल असा काही असतो की अवर्तना-आवर्तनाला मनातून नकळत दाद दिली जाते. दाद अशी काही कुणी ठरवून देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मान्य... पण मला ह्यात अजुन जास्त उलगडुन दाखवणं अपेक्षित होतं.. आवडलं असतं... दाद मनापासुन असेल हे मी आधीच मान्य केलंय.. पण फक्त ती वाचताना रसभंग होइल इतल्या वेळा जाऊ नये.. (म्हणजे मैफिलीत शेजारचा मानूस प्रत्येक ओळीला "क्या बात है!" म्हणुन ओरडत असेल तर जसा वैताग येतो तसंच काहीसं..) असो.. हे माझं मत आहे.. आपापल्या जागी आपण दोघेही बरोबर असु शकतो...

In reply to by पिलीयन रायडर

मैफिलीतला शेजारचा मनःपूर्वक दाद देत असेल तर मला नेहमी त्याचं कौतुक वाटत आलंय कारण माझ्या अलिप्ततेपेक्षा त्याची तल्लीनता मोलाची असते. मग मी ही काठ सोडून प्रवाहात उतरतो, त्याची तल्लीनता साधायचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं, खरंच की, क्या बात है!

एस 01/10/2014 - 12:32
समीक्षेऐवजी रसास्वादाच्या अंगाने लिहिल्याने वाचनीय झाले आहे.

सह्यमित्र 01/10/2014 - 17:03
पं . हृदयनाथ आणि ग्रेस ह्यांची फार दृढ मैत्री होति. हृदयनाथांच्या भावसरगम ह्या कार्यक्रमात ते नेहमी ग्रेस, शांताबाई, सुरेश भट ह्या त्यांच्या मैत्रांचा उल्लेख करत असत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना भावलेला अर्थ सांगितला होता. तो काहीसा असा होता: एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो. अर्थात हे सहज आठवले म्हणून लिहिले. बाकी कवितेचे आपण केलेले रसग्रहण हे उत्तमच आहे. आणि आपण म्हंटल्या प्रमाणे ग्रेस सारखे कवी हे कवितेतून व्यक्त होत असताना एकदम थेट व्यक्त न होता ते रसिकांवर सोडून देतात. तुम्हाला काय अर्थ उलगडतो ते पहा आणि त्या प्रमाणे अनुभूती घ्या असे काहीसे हे आहे.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो.》》》 हे फार पूर्वी वाचले होते. पण नक्की संदर्भ आठवत नव्हता.

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत अअसतो.
आहा!!! हा ही अर्थ छान आहे!!

In reply to by सह्यमित्र

एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. जो अनुभव प्रत्येक कलावंताला आयुष्याच्या संध्याकाळी येत असतो
कमालीचा अँगल आहे! कविता दिवसाच्या (आणि रात्रीच्या) वेगवेगळ्या वेळी वाचली तेव्हा कुठे तरी, मला देखिल तसं जाणवलं, म्हणून वर एका ठिकाणी लिहिलंय :
हीच विकलता ग्रेस काय कमालीच्या अंदाजानं बयां करतो पाहा. गा़लिबची उत्कटता त्याची नशा आहे आणि ग्रेसची नशा त्याचं गाणं आहे, त्याची कविता आहे.
पण अनेक कडवी प्रतिभेसारख्या निर्वैयक्तिक पैलूपलिकडे जातात आणि त्यात व्यक्तिगत अनुभवांची सरमिसळ आहे.

रेवती 01/10/2014 - 18:39
`झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया '! ग्रेसनं ही मांडणी इंग्रजीसारख्या, जगातल्या असंख्य रसिकांना समजू शकणार्‍या भाषेत केली असती, तर आज त्याच्या कवितांची नोंद अजरामर साहित्यात झाली असती. सहमत. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे. वाह! हा अर्थ असू शकतो हे वाचल्यावर जाणवतेय.

अर्धवटराव 01/10/2014 - 19:16
हि दु:खाची कविता आहे, पण हे दु:ख सामान्य रडतरावाचे रोजच्या जगण्यातले नाहि तर झाडाच्या मुळांचे प्राक्तन त्यात वर्णीले आहे. इथे दु:ख मुक्तीची आस नाहि, जर-तर ची अपेक्षा नाहि. प्रणयाचे सुखद आलिंगन तर अजीबात नाहि. असो.

मित्रहो 01/10/2014 - 19:56
एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे
सह्यमित्र आपला ऋणी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तूच शिकवलेली गीते मी गात आहे. तू सोडून जाशील हे भय मात्र संपत नाही.

vikramaditya 01/10/2014 - 21:43
सह्यमित्र ह्यांनी दिलेला संदर्भ मनाला पटकन भावतो कारण ज्याने यशाची उत्तुंग शिखरे पाहिली आणि ज्या प्रतिभेच्या जोरावर हे साध्य झाले, ती प्रतिभाच हळु हळु दूर जात असेल तर ही खरोखरच भयावह परिस्थिती असेल. तुम्हाला भावलेला अर्थ तुमच्या संवेदनांप्रमाणे आपल्या जागी योग्य असेल. शेवटी काय, कलेच्या प्रांतात, मॅथेमॅटीकल इक्वेशन सारखे LHS = RHS सिद्ध करणे आवश्यक नाही हे एकदा मान्य केले की कसला वाद आणि प्रतिवाद?

In reply to by vikramaditya

येस! त्यामुळे पूर्वभूमिका मांडतांना मी म्हटलं होतं :
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
शिवाय, हा अँगल : "एका प्रतिभावंताने त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या प्रतिभेशी सांधलेला संवाद आहे. हे जे भय आहे ते ती प्रतिभा आपल्याला हळू हळू सोडून जात असल्याचे आहे." कमालीचा आहे हे पूर्वीच मान्य असल्याचं नमूद केलंय. पण प्रतिसादकानं म्हटलंय : `अशाच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या कवितेचा त्यांना (म्हणजे हृदयनाथांना) भावलेला अर्थ सांगितला होता'. तस्मात, `झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया' हा दैहिक संदर्भ प्रतिभेशी कोणत्याही अंगानं सुसंगत नाही. तद्वत, `तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला' हा सुद्धा व्यक्तीसापेक्ष संदर्भ म्हणूनच भावतो. त्यामुळे सगळी कविता केवळ `प्रतिभेच्या लयाचं भय आहे' हे मला तरी मंजूर नाही.

मारवा 02/10/2014 - 22:23
संजय जी अद्वितीय कवितेचा अप्रतिम आस्वाद अतिशय आवडला ! पण दुर्देवाने वेगळीच विचारमालिका जी कदाचित या धाग्याचा दुर दुर देखील विषय नाही अशी डोक्यात सुरु झाली ती थोडी अशी की ग्रेस हे महार होते क्षुद्र वर्णात जन्माला आले होते. या वर्णाला यात जन्माला आलेल्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पुर्णपणे नाकारण्यात आला होता. वाचन लेखन अगदी पुर्णपणे वर्ज्य, मग अनेक वर्षांनी अनेकंच्या अथक प्रयत्नांनी थोडीफार सामाजिक क्रांति झाली या सर्वांना शेकडो वर्षांपासुन नाकारलेला शिक्षणाचा अधिकार मिळाला. म्हणुन ते शिकु शकले वाचु शकले त्यातील एक माणिक गोडघाटे आता त्यांनी जी काय सुंदर मराठी कविता लिहीली तिला तोड काय जोड देखील नाही. अनेक अप्रतिम शब्द कविता देउन या भाषेला त्यांनी श्रीमंत केले हे सर्व आपल्याला माहीतच आहे प्रश्न असा आहे की नाकारलेल्यांना संधी मिळताच इतक काही उगवुन आलं मात्र असे कीती ग्रेस असतील जे व्यक्त च होउ शकले नसतील त्यांची प्रतिभा असुनही तिला फुलण्याची संधीच मिळाली नाही म्हणुन कीती प्रतिभा अशीच वाया गेली असेल म्हणजे सब कहॉ कुछ लाला ओ गुल मे नुमायॉ हो गइ खाक मे क्या सुरते होगी के जो पिनहॉ हो गइ असे गालिब म्हणतो तसे आणि त्याने कीतीतरी कवितेच्या वह्या कोरया राहुन गेल्या असतील

In reply to by मारवा

मला ग्रेसच्या संवेनाशिलता आणि सौंदर्यदृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. कॉलेजच्या दिवसांपासून ग्रेसनं भारावून टाकलं आहे. ते कोण होते याचा विचारही कधी केला नाही. आणि ते समजल्यावर देखिल त्यांच्याबद्दल लगाव तसाच राहिला. त्यानंतर खरं तर असं वाटलं की इतक्या दुर्धर परिस्थितीत जर एखादी व्यक्ती अश्या रचना करु शकत असेल तर तिची प्रतिभा काय कमालीची असेल. व्यक्तीची ओळख त्याची निर्मिती आहे, जन्मप्राप्त परिस्थिती नाही. ग्रेससारखी लयीवर हुकूमत आणि नादपूर्ण शब्दांची नितांत सुंदर रुपकं माझ्यातर केवळ आवाक्याबाहेर आहेत. किमान त्यांच्या साहित्याप्रती कृतज्ञ राहून त्याचा आनंद घ्यावा इतकं तरी आपलं भाग्य आहे हे काय कमी आहे?

हे रसग्रहण वाचून प्रथमच ही कविता कळू लागली आहे असे वाटते. सर्वप्रथम ही कविता सह्याद्रीवरील महाश्वेता या मालिकेचे शीर्षकगीत म्हणून ऐकली होती. ही मालिका फारशी पाहिली नसली तरी ती अत्यंत रटाळ होती. मालिकेच्या कथासुत्राचा प्रभाव माझ्या या कवितेबाबतच्या समजुतीवर पडला असावा. अवांतर - हे रसग्रहण वाचल्यावर मला कविता हा विषय गणितासारखा वाटू लागला आहे. एक तर चांगले शिक्षक मिळायला हवेत किंवा आपल्याला जमणार नाही हा न्यूनगंड सोडून प्रयत्न करत राहिल्यास प्रथमदर्शनी अवघड वाटणारे गणित सोडवणे जमू शकते. तसेच काहीसे कवितांचेही आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

काही सदस्यांना दोन ओळीत कवितेचा सारांश गवसलायं त्यांच अभिनंदन! इतकी तरलता असेल तर रसग्रहणाची सुद्धा गरज नाही, सरळ प्रतिभाच व्यक्त होईल (तशीही ती झालीच आहे म्हणा!). ज्यांना `भय' म्हणजे केवळ `प्रतिभा सोडून जातेयं याची भीती' इतकाच अर्थ वाटतो त्यांच्यासाठी या कवितेतली (गाण्यात न घेतलेली) तीन कडवी उधृत करतो. त्यांचा प्रतिभेच्या लयाशी सुतराम संबंध नाही आणि अर्थाचं म्हणाल तर तो ग्रेसचा इतका व्यक्तिगत अनुभव असावा, की त्याच्या जीवनाचा आणखी खोलवर मागोवा घेतल्याशिवाय मला देखिल तो गवसत नाही. तस्मात, अर्थ न कळता लिहीण्याचा अप्रामाणिकपणा होणे नाही, पण सगळ्या ओळी आहेत मात्र एकसोएक ! देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब | संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने | ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |

मारवा 03/10/2014 - 13:24
प्रतिभा सोडुन जातेय इतका मर्यादीत अर्थ असेल असे वाटत नाही आणि समजा असेल तर वरील ओळींची कुठेही लिंक लागत नाही. हा अर्थ एक शक्यता असु शकते. पण संजय जी त्याने ही काही फरक पडत नाही हॅरॉल्ड ब्लुम रील्के या कवि वरील समीक्षा निबंधात म्हणतो तसे एकदा कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो.व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते. ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही. आपल्या कडे बालकविंची औदुंबर या कवितेवर केलेल्या निरनिराळ्या सुंदर समीक्षा बघितल्यावर तर याची खात्री च पटते.

In reply to by मारवा

कविने कविता निर्माण केल्यावर वाचक तीची स्वतःच्या भावविश्वात पुनर्निमीती करत असतो. व प्रत्येक कविता मग एक एक स्वतंत्र निर्मीती प्रत्येक वाचकाच्या अनुभव विश्वात करत असते.
आणि हा अनुभव :
ती मुळ कवितेच्या अनुभवाशी जुळत असेल तरी ठीक नसेल तरी काय फरक पडत नाही.
कुणी जाल का सांगाल का च्या रसग्रहणातून पुरेपूर आलेला आहे!

मारवा 03/10/2014 - 13:30
लावलेला अर्थ या संबंधात बघण्यासारखा आहे. कीती भिन्न द्रुष्टीने दोन्ही दिग्गज या कवितेकडे बघतात हे बघुन आश्चर्य वाटते. दोन्ही अतिशय ग्रेट अर्थ लावतात. आणि मग आणखी एक उत्सुकता लागुन राहते की खुद्द बालकविंना काय अर्थ अभिप्रेत असावा तो अस म्हणु की थर्ड डायमेन्शन ऑफ लुकींग अ‍ॅट वन ब्युटीफुल क्रीएशन

In reply to by मारवा

तुमच्याकडे ग्रेस आणि रेग्यांचे त्याविषयी लेख आहेत का?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल या दोन ओळींचा अर्थ अचानक उलगडला!
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई |
वेळ मिळाला की इथे लिहितो.

आज काही कारणांमुळे ह्या गीताची आठवण झाली ... विषेष करुन ह्या कडव्याची . तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला गुगल केले तर हा लेख सापडला :) खुपच सुरेख रसग्रहण सर !!
त्यामुळे `ग्रेस' ही फक्त ‘अनुभवण्याची कविता’ आहे. ज्याला जितकी उलगडली त्याला ती, `स्वत:लाच उलगडल्याचा' आनंद देईल. आणि तरीही एखाद्या गूढ रमणीसारखी, पुन्हा तुमच्यापासून अलग होऊन... तुम्हाला पुन्हा निमंत्रण देईल.
अगदी अगदी हेच म्हणु इच्छितो :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/28987 -------------------------- भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे. भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे...

मेणाचा मृत्युंजय भावला

मारवा ·

आदूबाळ 01/10/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर 01/10/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस 01/10/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही 01/10/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस 01/10/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 11/03/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः

आदूबाळ 01/10/2014 - 11:27
जबरदस्त! अतिशय परिणामकारक लिहिलंय. एक विनंती - शुद्धलेखनाकडे लक्ष देता आलं तर चार चांद लागतील. एरवी फारसा फरक पडत नाही, पण इतक्या दर्जेदार लेखनात अशुद्धलेखन खुपतं.

विटेकर 01/10/2014 - 12:21
.... नि: शब्द ! हल्ली मला पिळवणुकीची वर्णने ऐकवत नाहीत , वाढत्या वयाबरोबर मी अति संवेदनाशील झालोय ! फार सुन्दर लिहिलयं तुम्ही ! त्याबद्दल प्रश्नच नाही पण मलाच पेलेले नाही !

कंजूस 01/10/2014 - 13:23
रिचर्ड बर्टनचे १००१ अरेबिअन नाइटस मी वाचलंय(यात ६४०गोष्टी आहेत). त्यामुळे समजू शकतो त्यातल्या तळटीपा खूपच महत्त्वाच्या आहेत. व्यापारामुळे युअरोपिअनांना अरबांच्या समाजजीवनाबद्दल फारच उत्सुकता होती. काहीजण ते जाणून घेण्यासाठी मुसलमान बनून राहिले. भाषा शिकले आणि सर्व माहिती काढली.

राही 01/10/2014 - 16:13
रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाइट्सचा मराठीमध्ये गौरी देशपांडे यांनी फार सुंदर मराठी अनुवाद केला आहे. मला वाटते तो चार खंडांत असावा. (कदाचित अधिकच. दहा सुद्धा असू शकेल.आता आठवत नाही.)सर्व तळटीपांसहित विस्तृत अशा या मौल्यवान संदर्भग्रंथाच्या अनुवादाचे मोठेच काम पार पाडून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जरूर वाचावा असा हा ग्रंथराज. जाता जाता : किलवर हा रंग सर्वात कमी दर्जाचा. त्यातूनही गुलाम. असा हा यःकश्चित माणूस बदामी होत जातो. बदाम हे प्रेमाचे (लव मेकिंग्) प्रतीक. या बदामीपणामुळे थोडीशी सुरक्षितताही मिळते, तो सलामत रहातो. (अर्थात कवीला हाच अर्थ अभिप्रेत असेल असे नाही. इतरही अनेक अर्थ असू शकतील.)

एस 01/10/2014 - 19:12
अरूण कोलटकर जे काही थोडके लिहून गेलेत ते असे काही लिहून गेलेत की बस्स... वरील कविताही त्याच पठडीतील. काही दुर्दैवी जीवांच्या तोंडून पहिल्यांदा त्यांचे अनुभव ऐकले होते तेव्हा जसा अंगावर काटा आला होता तसाच अनुभव तुमचा लेख वाचून आला. हल्ली फारसं काही वाटत नाही. जास्त लावून घेतलं तर काम कसं करणार. असो.

अरुण कोल्हटकरांच्या कवितांवर मिपावर ब-याचदा रसग्रहण आलं आहे. हेही तसंच अप्रतिम....आज अरुण कोल्हटकरांची ’एकटी’ कविता वाचत होतो, म्हणून धाग्याची आठवण. ’तुझ्यासारखी बेढब बाई कुणी क्वचितच पाहिली असेल पण तुला एक कविता मी देऊ लागतोे’ बाकी, कवितेचा शेवट सुंदर आहे. -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 11/03/2023 - 11:39
भावनांच्या जंजाळात न अडकता तटस्थ आस्वादकाच्या भूमिकेतून वाचली तर ही कविता विस्मयकारक आहे. काहीशी दुर्बोधही. ("दुर्बोधता हे नवकवितेचे व्यवच्छेदक लक्षण होय"- गंगाधर गाडगीळ) 'ताज'चा अर्थ नव्यानेच समजला. 'ताजमहाल' मधील 'ताज' हाच तर नव्हे ? 'मुमताज' चे मढे बुरहाणपुराहून आणून तिचे थडगे बसवण्यापूर्वी ती लाटलेली इमारत 'ताज' मडळींच्या उपभोगासाठी वापरला जात असलेला महाल असावा का ? मला कवितेतले काही भाग समजले नाहीत, उदाहरणार्थः रंगमहालात मी उताणा उखाणा पालथा बिलोरी छतात किलावर गुलाम बदामी होणारा सलामत नसत्या झुंबराला पेटवतो माझा दुबारा सलाम यातील 'बिलोरी छत' आणि 'नसते झुंबर' यात काही संबंध दर्शवायचा असेल का? 'उताणा उखाणा' म्हणजे काय ? बिलोरी छतात दिसणारी त्या (काळ्या/ सिद्दी/ हबशी ?) मुलाची छोटीशी प्रतिमा 'किलावर' चिन्हासारखी दिसते आहे का? आणि ती 'बदामी' म्हणजे लाल, रक्तरंजित होते आहे का ? 'दुबारा सलाम' म्हणजे पहिल्यांदा बादशाह रंगमहालात प्रविशतो तेंव्हा केलेला, आणि 'दुबारा' प्रत्यक्ष कामाच्या आधीचा? तसेच सलाम करताना किंचितसे पुढे वाकतात, त्याचाही हा संदर्भ असावा का ? 'मृत्युंजय' का म्हटले आहे ? आणि लेखाच्या अगदी शेवटल्या "स्वत: च असणं गरजेचं आहे," याचाही अर्थ कळला नाही. यावरून थायलंडातील 'लेडीबॉय' हा प्रकार आठवला: . वरील प्रतिमा सर्चिताना थायलंडातील आणखी एक रोचक प्रकार समजला, तो म्हणजे 'तेरा प्रकारचे स्मितहास्यः
लेखनविषय:
लेखनप्रकार
अरूण कोलटकर हे माझ्या मते मराठीतील महाकवीं पैकी एक आहेत. यांनी ज्या कविता मराठीत लिहीलेल्या आहेत तशा त्यांच्या अगोदर कोणी लिहील्या असतील असे वाटत नाही. त्यांच्या काही कवितांवर अतिशय सुंदर रसग्रहण पुर्वी मिपा वर आलेली आहेत. अनेक अर्थांनी अनोखा असा हा माणुस होता. यांचे कवितेतील अनुभव शैली इमानदारी सारेच काही विलक्षण होते. त्यांची एक विलक्षण कविता जी अतिशय अस्वस्थ करुन जाते तिच्यावीषयी त्याचा अर्थ जसा मला लागतोय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यापुर्वी एक सांगावेसे वाटते की खालील कविते चे आकलन जर काही संदर्भ माहीत असतील तर सुगम होते. अन्यथा कविता क्लीष्ट वाटु शकते.

वर्धमान ते महावीर - भाग ३

दशानन ·

स्पा 01/10/2014 - 11:55
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही आहे, आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
जबराट.. __/\__

तुमची मतं? कारण दोन्ही अंगांनी त्यात ढोबळ चुका आहेत. एक)
मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे,
अशी लोकेशन्स कुठेही अस्तित्वात नाहीत. समजा ती असली, तर मग तिथे पाप-पुण्याची काय परिस्थिती असते? का तो फ्री झोन आहे? दोन)
तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल.
वरील विधान, तुमच्या खालील विधानाशी :
तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता
पूर्णपणे विसंगत आहे. कारण त्यानुसार जीवस्वरुपात (म्हणजे जगतांनाच) सगळा हिशेब मिटवणं आलं. आणि थोडं जरी पाप राहिलं तरी पुन्हा मेरी-गो-राउंड सुरु! त्यातूनही इतक्या अब्जावधी लोकांचा हा सगळा अकाउंट कोण ठेवतो हा प्रश्न उरतोच. तीन)
याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल.
पहिली गोष्ट पाप आणि पुण्य या नैतिक कल्पना आहेत, वास्तविकात, त्यात स्थल-काल परत्वे भेद असतो. आणि तर्क कितीही ताणला तरी, सगळं पाप, इक्वल पुण्यानं `सेट-ऑफ' झालं आणि त्या क्षणी मृत्यू आला तरच ईश्वरप्राप्ती (किंवा मोक्षप्राप्ती) होईल, ही कल्पना हास्यास्पद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 21:07
मागे पण तुम्हाला मी एकदा धाग्यात लिहिले होते, कि तुमच्या बुद्दीसमोर माझी बुद्धी तोकडी आहे, उगाच आपला वेळ व श्रम दोन्ही माझ्या धाग्यावर वाया घालवू नका. असो. पुढील वेळी हे देखील सांगण्याचे कष्ट घेणार नाही आहे.

In reply to by दशानन

प्रश्न तुमच्या लेखनातील विसंगती विषयी आहेत. प्रतिसादावरुन तुमच्याकडे उत्तर नाही असं दिसतं. लेखनातली विसंगती दाखवून देण्यात सदस्यांचा वेळ जातो असा तुमचा (गैर)समज असेल तर संकेतस्थळावरचं सगळं लेखन केवळ वाचनमात्र करावं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 22:26
अहो सगळ्याच विसंगतीवर बोट ठेवत बसलो तर, दिवस-रात्र येथे मिपावरच कीबोर्ड बडवत राहावे लागेल. आणि लेखातील ज्या विसंगती तुम्ही "सांगत" आहात, त्या का, कश्यासाठी हे तुम्हाला माहिती असावेच व मला ही आहे. तुम्हाला पटले तर वाचा पटले नाही, तर मी सांगतो बरोबर काय आहे! हा तुमचा "ज्ञानदर्शक" अजेंडा सोडून या अवश्य चर्चा करू जेव्हा मी "चर्चा" सुरु करेन! एक तर तुम्हाला "कळत" नाही, किंवा आपल्यालाच सर्व कळते, या मताचे तुम्ही मला नेहमी दिसता, त्यामुळे आपले पटेल असे कधी होणार नाही, म्हणून मी आधीपासून 'दूर' राहण्याचा प्रयत्न करत आहे. "कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे, उद्या मी महावीरांच्या काळात एलियन आले व त्यांनी त्यांना ज्ञान दिले असे लिहीन.. तुम्हाला का आक्षेप? तुम्हाला सत्य माहिती असेल तर तुम्ही तुमचे सत्य तुमच्या पद्धतीने लिहा, पण माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका. *संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही! - धन्यवाद!

In reply to by दशानन

मला काय समजलंय किंवा मी स्वतःला काय समजतो या वळणावर (नेहमी प्रमाणे) चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. तश्यात तुम्ही :
कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे"
हा नवा विनोद केलायं, कारण तुम्ही निवडलेला लेखनविषय : संस्कृती - धर्म - जीवनमान आहे. पुढे तर आणखी विनोद केलायं : "माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका". आपण संकेतस्थळावर लेखन करतोयं डायरीत नाही, याची तुम्हाला कल्पना आहे. शेवटी तुम्ही म्हटलंय : "संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही!" `सदस्यांनी लेखनातली विसंगती दाखवू नये' हा तुमचा दृष्टीकोन आहे आणि त्यासाठी धागा `वाचनमात्र' असावा लागतो याची ही तुम्हाला कल्पना आहे, इतकंच माझं म्हणणं आहे.

हाही भाग आवडला. लेखमालिका पकड घेऊ लागली आहे. एक सूचना -
यांचा कोणी निर्माता नाही आहे
हे
यांचा कोणी निर्माता नाही
असे वाचायला बरे वाटेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

दशानन 06/10/2014 - 23:36
बरोबर, आभारी आहे, ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. *पुन्हा एकदा संपादक यांना त्रास देतो आहे, योग्य तो बदल करावा ही विनंती.

आयुर्हित 08/10/2014 - 09:56
तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” छान व उपयुक्त माहिती मिळत आहे! धन्यवाद.

स्पा 01/10/2014 - 11:55
“ईश्वर! सृष्टी, आत्मा, कर्म हे नित्य राहणार आहे. यांचा कोणी निर्माता नाही आहे, आणि निर्माता नसल्यामुळे याचा नाशकर्ता देखील कोणी नाही. आपण जे जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याचे फळ मिळते. ईश्वर तुम्हाला लाभ किंवा दंड देत नाही. आपण पूजा केली म्हणून ईश्वर प्रसन्न होईल व आपल्याला इच्छित फळ तो प्रसन्न झाल्यावर देईल व आपल्या केलेल्या त्याच्या स्तुतीला, पूजेला भूलेल व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला देणार नाही असे घडेल का? ईश्वर असेल तर तो सर्वज्ञ आहे आणि मंगलस्वरूपात या विश्वात आहे, पण त्याची आपण पूजा केली म्हणून तो आपल्यावर कृपा करेल यावर माझा विश्वास नाही." तो क्षणभर थांबला व साधूकडे पहात म्हणाला “सृष्टीचा न्याय सर्वांना सारखा असेल, त्यात कणभर देखील कोणी बदल करू शकणार नाही. तुमच्या कर्माचे जे काही चांगले वाईट फळ आहे ते ते तुम्हाला मिळणार! सृष्टीच्या नियमामध्ये तो ईश्वर देखील ढवळाढवळ करू शकत नाही. तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता, पण मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे, तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल. पण तो ईश्वर आहे म्हणून तो ना निर्माता आहे, ना नाशकर्ता!”
जबराट.. __/\__

तुमची मतं? कारण दोन्ही अंगांनी त्यात ढोबळ चुका आहेत. एक)
मृत्यू व नवे जीवन यात जो मध्यंतर आहे तो भोगण्यासाठी स्वर्ग आहे, परलोक आहे,
अशी लोकेशन्स कुठेही अस्तित्वात नाहीत. समजा ती असली, तर मग तिथे पाप-पुण्याची काय परिस्थिती असते? का तो फ्री झोन आहे? दोन)
तपामुळे कोणताही आत्मा देवपदावर पोचू शकतो, पण जसा जसा त्याचा पुण्यक्षय होत राहील तो पुन्हा योनीचक्रात प्रवेश करेल.
वरील विधान, तुमच्या खालील विधानाशी :
तुमच्या कर्माने जे तुम्हाला मिळालेले आहे पाप-पुण्य त्याचा क्षय तुम्ही जीवस्वरूपात करू शकता
पूर्णपणे विसंगत आहे. कारण त्यानुसार जीवस्वरुपात (म्हणजे जगतांनाच) सगळा हिशेब मिटवणं आलं. आणि थोडं जरी पाप राहिलं तरी पुन्हा मेरी-गो-राउंड सुरु! त्यातूनही इतक्या अब्जावधी लोकांचा हा सगळा अकाउंट कोण ठेवतो हा प्रश्न उरतोच. तीन)
याचा अर्थ असा आहे की पूर्ण पापाचा क्षय झालेला आत्मा देवत्व, म्हणजे त्याला आपण ईश्वर म्हणू शकतो. किंवा तो ईश्वर असेल.
पहिली गोष्ट पाप आणि पुण्य या नैतिक कल्पना आहेत, वास्तविकात, त्यात स्थल-काल परत्वे भेद असतो. आणि तर्क कितीही ताणला तरी, सगळं पाप, इक्वल पुण्यानं `सेट-ऑफ' झालं आणि त्या क्षणी मृत्यू आला तरच ईश्वरप्राप्ती (किंवा मोक्षप्राप्ती) होईल, ही कल्पना हास्यास्पद आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 21:07
मागे पण तुम्हाला मी एकदा धाग्यात लिहिले होते, कि तुमच्या बुद्दीसमोर माझी बुद्धी तोकडी आहे, उगाच आपला वेळ व श्रम दोन्ही माझ्या धाग्यावर वाया घालवू नका. असो. पुढील वेळी हे देखील सांगण्याचे कष्ट घेणार नाही आहे.

In reply to by दशानन

प्रश्न तुमच्या लेखनातील विसंगती विषयी आहेत. प्रतिसादावरुन तुमच्याकडे उत्तर नाही असं दिसतं. लेखनातली विसंगती दाखवून देण्यात सदस्यांचा वेळ जातो असा तुमचा (गैर)समज असेल तर संकेतस्थळावरचं सगळं लेखन केवळ वाचनमात्र करावं लागेल.

In reply to by संजय क्षीरसागर

दशानन 03/10/2014 - 22:26
अहो सगळ्याच विसंगतीवर बोट ठेवत बसलो तर, दिवस-रात्र येथे मिपावरच कीबोर्ड बडवत राहावे लागेल. आणि लेखातील ज्या विसंगती तुम्ही "सांगत" आहात, त्या का, कश्यासाठी हे तुम्हाला माहिती असावेच व मला ही आहे. तुम्हाला पटले तर वाचा पटले नाही, तर मी सांगतो बरोबर काय आहे! हा तुमचा "ज्ञानदर्शक" अजेंडा सोडून या अवश्य चर्चा करू जेव्हा मी "चर्चा" सुरु करेन! एक तर तुम्हाला "कळत" नाही, किंवा आपल्यालाच सर्व कळते, या मताचे तुम्ही मला नेहमी दिसता, त्यामुळे आपले पटेल असे कधी होणार नाही, म्हणून मी आधीपासून 'दूर' राहण्याचा प्रयत्न करत आहे. "कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे, उद्या मी महावीरांच्या काळात एलियन आले व त्यांनी त्यांना ज्ञान दिले असे लिहीन.. तुम्हाला का आक्षेप? तुम्हाला सत्य माहिती असेल तर तुम्ही तुमचे सत्य तुमच्या पद्धतीने लिहा, पण माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका. *संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही! - धन्यवाद!

In reply to by दशानन

मला काय समजलंय किंवा मी स्वतःला काय समजतो या वळणावर (नेहमी प्रमाणे) चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे. तश्यात तुम्ही :
कथा" हा विषय असल्यावर मी लेखक म्हणून काही ही लिहायला मोकळा आहे"
हा नवा विनोद केलायं, कारण तुम्ही निवडलेला लेखनविषय : संस्कृती - धर्म - जीवनमान आहे. पुढे तर आणखी विनोद केलायं : "माझ्या लेखनात तुमचे "प्रतिसाद"रुपी टांग अडवू नका". आपण संकेतस्थळावर लेखन करतोयं डायरीत नाही, याची तुम्हाला कल्पना आहे. शेवटी तुम्ही म्हटलंय : "संकेतस्थळाने काय करावे काय करू नये, हे आपण सांगू नये नाही!" `सदस्यांनी लेखनातली विसंगती दाखवू नये' हा तुमचा दृष्टीकोन आहे आणि त्यासाठी धागा `वाचनमात्र' असावा लागतो याची ही तुम्हाला कल्पना आहे, इतकंच माझं म्हणणं आहे.

हाही भाग आवडला. लेखमालिका पकड घेऊ लागली आहे. एक सूचना -
यांचा कोणी निर्माता नाही आहे
हे
यांचा कोणी निर्माता नाही
असे वाचायला बरे वाटेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

दशानन 06/10/2014 - 23:36
बरोबर, आभारी आहे, ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. *पुन्हा एकदा संपादक यांना त्रास देतो आहे, योग्य तो बदल करावा ही विनंती.

आयुर्हित 08/10/2014 - 09:56
तप हे दोन प्रकारचे असते, बाह्य आणि आभ्यतर. अनशन, ऊनोदरी, भिक्षाचरी, रसपरित्याग, कायक्लेशा आणि प्रतिसंलीनता ही बाह्य तपे आहेत. अनशन म्हणजे काही दिवसांसाठी, किंवा जीवनभरासाठी अन्न त्याग. ऊनोदरी म्हणजे अल्प आहार घेणे, गरज असेल त्याही पेक्षा कमी. भिक्षाचरी म्हणजे संकल्प करून भिक्षावृत्ती कमी करत जाणे. रसपरित्याग म्हणजे ज्याच्या सेवनाने आपल्यामध्ये रस उत्पन्न होईल अश्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे, दुध, दही, मिष्टान्न, तूपजन्य पदार्थ. कायक्लेशा नियमित पद्मासन, उभे राहून, एका पायावर उभे राहून शरीर साधना करणे. प्रतिसंलीनता म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळवणे, त्याचा त्याग करणे. ही सर्व बाह्य तपे आहेत. तसेच प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य, स्वाध्याय, ध्यान आणि व्युत्सर्ग ही सहा आभ्यतर तपे आहेत. या सर्वांच्या शिवाय आपले तप पूर्ण होऊ शकत नाही.” छान व उपयुक्त माहिती मिळत आहे! धन्यवाद.
लेखनप्रकार
वृद्ध, काही न बोलता, आपली काठी टेकत, निघून, गेला. त्याने डोळे बंद केले व पुन्हा तपामध्ये लीन झाला. समोर खळखळ आवाज करत सरिता वाहत होती, त्याच्या काटावर असलेल्या एका वडाच्या झाडाखाली तप करत असलेला एक साधू उचानक उभा राहिला व याच्याकडे तेथूनच एकटक पहात राहिला, आपल्या शेंडीशी चाळा करत तो म्हणाला “ कोण आहे तरुण? उद्या भेट घ्यावी म्हणतो.” तो आपल्या तपामध्ये मग्न होता, सर्व जगाचे अस्तित्व विसरून. कुठेतरी दोन डोळे त्याच्यावर रोखलेले आहेत, याची त्याला गंधवार्ता देखील नव्हती.