मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आदिशक्ती महादेवी

प्रचेतस ·

माहितगार Sun, 09/28/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या Sun, 09/28/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले Mon, 09/29/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव Mon, 09/29/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Mon, 09/29/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस Tue, 09/30/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या Mon, 09/29/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय Tue, 09/30/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव Tue, 09/30/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या Fri, 10/03/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास Tue, 09/30/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस Tue, 09/30/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार Tue, 09/30/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा Tue, 09/30/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना Tue, 10/07/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार Tue, 10/07/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti Mon, 09/06/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस Tue, 09/07/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी Tue, 09/07/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.

माहितगार Sun, 09/28/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या Sun, 09/28/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले Mon, 09/29/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव Mon, 09/29/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Mon, 09/29/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस Tue, 09/30/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय Tue, 09/30/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस Mon, 09/29/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या Mon, 09/29/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय Tue, 09/30/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव Tue, 09/30/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या Fri, 10/03/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास Tue, 09/30/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस Tue, 09/30/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार Tue, 09/30/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा Tue, 09/30/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना Tue, 10/07/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार Tue, 10/07/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस Wed, 10/08/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti Mon, 09/06/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस Tue, 09/07/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी Tue, 09/07/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं. सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून. लज्जागौरी लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले.

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

माहितगार ·

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार Sun, 09/28/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.
महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते १) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07jf_p%2C%20%2Fm%2F0wbhp95%2C%20%2Fm%2F02rxjrz&cmpt=q यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे.

दिसली समद्यांना ...

आतिवास ·

रेवती Sat, 09/27/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय Sat, 09/27/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 00:55
आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/29/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ Tue, 09/30/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी Mon, 10/06/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास Wed, 10/08/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी गुरुवार, 10/02/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.

रेवती Sat, 09/27/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय Sat, 09/27/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2014 - 00:55
आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/29/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ Tue, 09/30/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी Mon, 10/06/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास Wed, 10/08/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी गुरुवार, 10/02/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय.

अम्मा

धर्मराजमुटके ·

In reply to by प्रसाद१९७१

सामान्यनागरिक Mon, 09/29/2014 - 12:39
महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते Mon, 09/29/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते Mon, 09/29/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन Tue, 09/30/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 10/01/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:26
रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा Mon, 05/25/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा Tue, 05/26/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?

In reply to by प्रसाद१९७१

सामान्यनागरिक Mon, 09/29/2014 - 12:39
महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते Mon, 09/29/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते Mon, 09/29/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन Tue, 09/30/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या Wed, 10/01/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत Wed, 10/01/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:26
रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा Mon, 05/25/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी Mon, 05/25/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा Tue, 05/26/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

श्रीरंग ·

धर्मराजमुटके Sat, 09/27/2014 - 21:17
अभिनंदन ! कौस्तुभ राडकर आणि तुमचे देखील. ह्या वेगळ्या विषयावर लेख दिल्याबद्दल. मुंबई पुण्याच्या धाग्यांवर दंगा घालणारी मंडळी झोपली काय ? :)

बाळ सप्रे Sun, 09/28/2014 - 16:19
कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर ट्रायथलॉन (ऑलिंपिक डिस्टंस) भूगाव तलाव मुठा-लावासा रस्ता इथे आयोजित केली होती तेव्हा कौस्तुभबरोबर ओळख झाली. तो एक जबरदस्त अ‍ॅमेचर अ‍ॅथलीट आहे. चांगल्या चांगल्या धावपटू आणि सायकलिस्ट यांचीदेखिल ट्रायथलॉन मधे तारांबळ उडते. कारण तिन्ही खूप वेगळी कौशल्ये आहेत. मी स्वतः या प्रकाराचा अनुभव घेतला आहे.. कालची स्पर्धा त्याने १३:२४:११ तासात पूर्ण केली.. याआधी त्याने १०-११ तासातही आयर्नमॅन पूर्ण केली आहे.. भारतात अजूनही आयर्नमॅन स्पर्धा आयोजित झाली नसली तरी नजिकच्या भविष्यात होउ शकेल. बरीच लोकं कौस्तुभसारख्या खेळाडूंमुळे या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. म्हैसुर, हेद्राबाद याठीकाणी हाफ आयर्नमॅन (सर्व अंतरे आयर्नमॅनच्या निम्मी ) स्पर्धा होउ लागल्या आहेत.

धर्मराजमुटके Sat, 09/27/2014 - 21:17
अभिनंदन ! कौस्तुभ राडकर आणि तुमचे देखील. ह्या वेगळ्या विषयावर लेख दिल्याबद्दल. मुंबई पुण्याच्या धाग्यांवर दंगा घालणारी मंडळी झोपली काय ? :)

बाळ सप्रे Sun, 09/28/2014 - 16:19
कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर ट्रायथलॉन (ऑलिंपिक डिस्टंस) भूगाव तलाव मुठा-लावासा रस्ता इथे आयोजित केली होती तेव्हा कौस्तुभबरोबर ओळख झाली. तो एक जबरदस्त अ‍ॅमेचर अ‍ॅथलीट आहे. चांगल्या चांगल्या धावपटू आणि सायकलिस्ट यांचीदेखिल ट्रायथलॉन मधे तारांबळ उडते. कारण तिन्ही खूप वेगळी कौशल्ये आहेत. मी स्वतः या प्रकाराचा अनुभव घेतला आहे.. कालची स्पर्धा त्याने १३:२४:११ तासात पूर्ण केली.. याआधी त्याने १०-११ तासातही आयर्नमॅन पूर्ण केली आहे.. भारतात अजूनही आयर्नमॅन स्पर्धा आयोजित झाली नसली तरी नजिकच्या भविष्यात होउ शकेल. बरीच लोकं कौस्तुभसारख्या खेळाडूंमुळे या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. म्हैसुर, हेद्राबाद याठीकाणी हाफ आयर्नमॅन (सर्व अंतरे आयर्नमॅनच्या निम्मी ) स्पर्धा होउ लागल्या आहेत.
लेखनविषय:
आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते.

कुणी जाल का सांगाल का

संजय क्षीरसागर ·

In reply to by जयंत कुलकर्णी

जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!

In reply to by संजय क्षीरसागर

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!! ---------------------------------------------- समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीरंग_जोशी Mon, 09/29/2014 - 00:38
तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच. बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.

क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन. सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली … अगं माय गं मेलो. खल्लास. ''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!'' वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं. ''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!'' सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता. अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास. अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना, असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना, -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

वाह सं.क्षी. साहेब , मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली. धन्यवाद.

स्पा Sat, 09/27/2014 - 15:20
वाह.. अप्रतीम लिहिलय माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत. मझा आ गया, तुफान

चौकटराजा Sat, 09/27/2014 - 15:27
संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !

In reply to by चौकटराजा

हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!

अनिता ठाकूर Sat, 09/27/2014 - 15:53
फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.

चतुरंग Sat, 09/27/2014 - 16:37
माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!

साती Sat, 09/27/2014 - 20:46
गाणं आवडीचं आहे. रसग्रहण उत्तम आहे. हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी) मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते. 'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

In reply to by साती

'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते. ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल. बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल. जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही. (नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच. थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Sun, 09/28/2014 - 14:47
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे. भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!

In reply to by पैसा

आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 16:21
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही. पण सुचवाल का त्या कोकिळा … रात्री तरी गाऊ नको यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे. येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

In reply to by प्रचेतस

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल? कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं. तुम्ही कुणीही, :
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 22:05
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?
येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.
कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.
दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय खुलवू नको अपुला गळा, रात्री तरी गाऊ नको निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
रसग्रहण माझा प्रांत नाही.

In reply to by प्रचेतस

कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता! मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे. इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 13:07
असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय! (थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादित

संपादित

In reply to by संजय क्षीरसागर

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) ! शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो. बाकी चालू द्या.

आतिवास Sat, 09/27/2014 - 23:26
गाण्याचं रसग्रहण आवडलं. अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!

In reply to by आतिवास

आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?

दिपक.कुवेत Sun, 09/28/2014 - 00:17
गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम. गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली. जिओ सं. क्षी. जिओ. पैजारबुवा,

रिकामटेकडा Sun, 09/28/2014 - 11:12
या आधीही हे गाण आवडीच होत. आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय वाचून अगदी वाह! अस झालं पुनश्च एकदा धन्यवाद

प्रमोद (देर्देकर) चे विषेश आभार कारण त्यानं : सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) या शब्दाचा अर्थ विचारला होता. तो शोधतांना गाणं पुन्हा लक्षपूर्वक ऐकायची संधी मिळाली. मग या ओळी खास वाटल्या : आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आणि सर्वांसाठी रसग्रहण करावंस वाटलं. जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 09/28/2014 - 14:35
बरेच दिवसानी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळाले. आसक्ति शिवाय कला निर्माण होत नाही... आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय. आणि या काव्य नजाकतीची एक अविट गोडी आपल्यामुळे चाखायला मिळाली याबद्दल आपला ऋणी आहे. खुप धन्यवाद या धाग्याबद्दल संजय अंकल.

In reply to by काउबॉय

क्या बात है! प्रतिसाद बेहद्द आवडला. गा़लिबचा एक शेर आहे : कोई मेरे दिलसे पूछे तेरे तीर-ए-निमकश को, ये खलिश कहांसे होती जो जिगरके पार होता | जर तुझ्या अर्धोन्मिलित नयनांचा तीर हृदयाच्या आरपार गेला असता तर ही वेदनाच उरली नसती... आणि उरात वेदना नसती तर शायरीच झाली नसती!

vikramaditya Sun, 09/28/2014 - 20:15
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

vikramaditya Sun, 09/28/2014 - 20:20
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

In reply to by vikramaditya

कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."
हे आस्वादाचं मर्म आहे! ललित कलेचा आस्वाद घ्यायचा तर व्याकरण, वास्तविकता, शब्दबदल यापेक्षा इंपॅक्ट महत्त्वाचायं.

चित्रगुप्त Sun, 09/28/2014 - 21:20
सुंदर र्‍हदयस्पर्शी काव्य, गायन आणि रसग्रहण. कवी अनिलांच्या 'अजुनी रुसूनि आहे' च्या संदर्भात 'कुणी जाल का सांगाल का' चा काहीसा वेगळा अर्थ मनात घोळत आहे. लवकरच लिहेन म्हणतो.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 14:52
या कवितेविषयी: अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची.. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले.. ''कुणी जाल का.. सांगाल का.. सुचवाल का त्या कोकिळा.. रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा.. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!'' सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..' महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या 'बुलबुला' व 'दिलबरा' या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. दुवा इथे देत आहे: http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-469189/

In reply to by चित्रगुप्त

कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी, रसिकांच्या पोएटिक लिबर्टीवर असा घाला घातल्याबद्दल तुम्चा पोय्टिक णीषेढ करावा तेव्हढा कमीच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Mon, 09/29/2014 - 19:41
अनेक काव्यांची निर्मिती व त्यावरील रसिकांचे अंदाज ही एक गंमत आहे. " श्रावणात घन निळा बरसला" हे गीत अगदी पाडगावकर यानी खंडाळ्याला मस्त गरम गरम बजी खाऊन झाल्यावर ऐन पावसाळी वातावरणात लिहिले असेल असे अनेकाना वाटते. प्रत्यक्षात चेंबूर ते शिवाजी टर्मिनस या दरम्यान अंगातून घामाच्या धारा वहात असता गच्च भरलेल्या लोकलमधे कवि साहेबाना त्याचा मुखडा व पहिले कडवे सुचले आहे.

खरं तर काल रात्री मी सुद्धा ती लिंक वाचली आणि क्षणभर वाटलं की झक मारली आणि इतकं तरल रसग्रहण केलं! पण क्षणभरच! कारण नंतर लक्षात आलं की ज्या भावार्थानं रसग्रहण केलंय, त्या चित्तदशेतून तीच कविता गायली तर काव्य काय अपरिमीत उंची गाठतं! आणि अनुप माझ्याशी सहमत आहे कारण तो म्हणतो : मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे! अशी कधीकधी तरल कल्पना, वास्तवावर मोहकशी मात करुन जाते.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 16:25
मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 19:11
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत. वसंतराव आणि यशवंत देव या दिग्गजांबद्दल काय बोलावे ? तरी सुद्धा एक वैयक्तिक मत नोंदवू चाहतो. या गाण्याला तबल्याची सरधोपट साथ नसती, तर ते जास्त खुलले असते, असे वाटून गेले. ओपींची अशी काही गाणी आहेत, ती नेमकी कोणती हे आत्ता पटकन आठवत नाहिये.

In reply to by चित्रगुप्त

स्पा Tue, 09/30/2014 - 12:56
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.
होय मी पण :)

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:34
मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही. त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही. संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही. मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

In reply to by प्रसाद१९७१

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं. राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

vikramaditya Wed, 10/01/2014 - 20:32
अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते. एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो. पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे. 'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what? After all, beauty lies in the eyes of the beholder.

In reply to by चित्रगुप्त

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ ||
आणि
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ ||
संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!

In reply to by संजय क्षीरसागर

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!! ---------------------------------------------- समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीरंग_जोशी Mon, 09/29/2014 - 00:38
तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच. बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.

क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन. सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली … अगं माय गं मेलो. खल्लास. ''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!'' वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं. ''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!'' सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता. अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास. अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना, असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना, -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

वाह सं.क्षी. साहेब , मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली. धन्यवाद.

स्पा Sat, 09/27/2014 - 15:20
वाह.. अप्रतीम लिहिलय माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत. मझा आ गया, तुफान

चौकटराजा Sat, 09/27/2014 - 15:27
संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !

In reply to by चौकटराजा

हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!

अनिता ठाकूर Sat, 09/27/2014 - 15:53
फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.

चतुरंग Sat, 09/27/2014 - 16:37
माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!

साती Sat, 09/27/2014 - 20:46
गाणं आवडीचं आहे. रसग्रहण उत्तम आहे. हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी) मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते. 'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

In reply to by साती

'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते. ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल. बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल. जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही. (नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच. थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा Sun, 09/28/2014 - 14:47
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे. भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!

In reply to by पैसा

आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 16:21
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही. पण सुचवाल का त्या कोकिळा … रात्री तरी गाऊ नको यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे. येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

In reply to by प्रचेतस

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल? कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं. तुम्ही कुणीही, :
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sun, 09/28/2014 - 22:05
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?
येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.
कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.
दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय खुलवू नको अपुला गळा, रात्री तरी गाऊ नको निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
रसग्रहण माझा प्रांत नाही.

In reply to by प्रचेतस

कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता! मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे. इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Mon, 09/29/2014 - 13:07
असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय! (थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादित

संपादित

In reply to by संजय क्षीरसागर

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) ! शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो. बाकी चालू द्या.

आतिवास Sat, 09/27/2014 - 23:26
गाण्याचं रसग्रहण आवडलं. अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!

In reply to by आतिवास

आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?

दिपक.कुवेत Sun, 09/28/2014 - 00:17
गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम. गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली. जिओ सं. क्षी. जिओ. पैजारबुवा,

रिकामटेकडा Sun, 09/28/2014 - 11:12
या आधीही हे गाण आवडीच होत. आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय वाचून अगदी वाह! अस झालं पुनश्च एकदा धन्यवाद

प्रमोद (देर्देकर) चे विषेश आभार कारण त्यानं : सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) या शब्दाचा अर्थ विचारला होता. तो शोधतांना गाणं पुन्हा लक्षपूर्वक ऐकायची संधी मिळाली. मग या ओळी खास वाटल्या : आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आणि सर्वांसाठी रसग्रहण करावंस वाटलं. जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय Sun, 09/28/2014 - 14:35
बरेच दिवसानी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळाले. आसक्ति शिवाय कला निर्माण होत नाही... आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय. आणि या काव्य नजाकतीची एक अविट गोडी आपल्यामुळे चाखायला मिळाली याबद्दल आपला ऋणी आहे. खुप धन्यवाद या धाग्याबद्दल संजय अंकल.

In reply to by काउबॉय

क्या बात है! प्रतिसाद बेहद्द आवडला. गा़लिबचा एक शेर आहे : कोई मेरे दिलसे पूछे तेरे तीर-ए-निमकश को, ये खलिश कहांसे होती जो जिगरके पार होता | जर तुझ्या अर्धोन्मिलित नयनांचा तीर हृदयाच्या आरपार गेला असता तर ही वेदनाच उरली नसती... आणि उरात वेदना नसती तर शायरीच झाली नसती!

vikramaditya Sun, 09/28/2014 - 20:15
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

vikramaditya Sun, 09/28/2014 - 20:20
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

In reply to by vikramaditya

कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."
हे आस्वादाचं मर्म आहे! ललित कलेचा आस्वाद घ्यायचा तर व्याकरण, वास्तविकता, शब्दबदल यापेक्षा इंपॅक्ट महत्त्वाचायं.

चित्रगुप्त Sun, 09/28/2014 - 21:20
सुंदर र्‍हदयस्पर्शी काव्य, गायन आणि रसग्रहण. कवी अनिलांच्या 'अजुनी रुसूनि आहे' च्या संदर्भात 'कुणी जाल का सांगाल का' चा काहीसा वेगळा अर्थ मनात घोळत आहे. लवकरच लिहेन म्हणतो.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 14:52
या कवितेविषयी: अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची.. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले.. ''कुणी जाल का.. सांगाल का.. सुचवाल का त्या कोकिळा.. रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा.. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!'' सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..' महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या 'बुलबुला' व 'दिलबरा' या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. दुवा इथे देत आहे: http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-469189/

In reply to by चित्रगुप्त

कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी, रसिकांच्या पोएटिक लिबर्टीवर असा घाला घातल्याबद्दल तुम्चा पोय्टिक णीषेढ करावा तेव्हढा कमीच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा Mon, 09/29/2014 - 19:41
अनेक काव्यांची निर्मिती व त्यावरील रसिकांचे अंदाज ही एक गंमत आहे. " श्रावणात घन निळा बरसला" हे गीत अगदी पाडगावकर यानी खंडाळ्याला मस्त गरम गरम बजी खाऊन झाल्यावर ऐन पावसाळी वातावरणात लिहिले असेल असे अनेकाना वाटते. प्रत्यक्षात चेंबूर ते शिवाजी टर्मिनस या दरम्यान अंगातून घामाच्या धारा वहात असता गच्च भरलेल्या लोकलमधे कवि साहेबाना त्याचा मुखडा व पहिले कडवे सुचले आहे.

खरं तर काल रात्री मी सुद्धा ती लिंक वाचली आणि क्षणभर वाटलं की झक मारली आणि इतकं तरल रसग्रहण केलं! पण क्षणभरच! कारण नंतर लक्षात आलं की ज्या भावार्थानं रसग्रहण केलंय, त्या चित्तदशेतून तीच कविता गायली तर काव्य काय अपरिमीत उंची गाठतं! आणि अनुप माझ्याशी सहमत आहे कारण तो म्हणतो : मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे! अशी कधीकधी तरल कल्पना, वास्तवावर मोहकशी मात करुन जाते.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 16:25
मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

चित्रगुप्त Mon, 09/29/2014 - 19:11
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत. वसंतराव आणि यशवंत देव या दिग्गजांबद्दल काय बोलावे ? तरी सुद्धा एक वैयक्तिक मत नोंदवू चाहतो. या गाण्याला तबल्याची सरधोपट साथ नसती, तर ते जास्त खुलले असते, असे वाटून गेले. ओपींची अशी काही गाणी आहेत, ती नेमकी कोणती हे आत्ता पटकन आठवत नाहिये.

In reply to by चित्रगुप्त

स्पा Tue, 09/30/2014 - 12:56
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.
होय मी पण :)

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:34
मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही. त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही. संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही. मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

In reply to by प्रसाद१९७१

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं. राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

vikramaditya Wed, 10/01/2014 - 20:32
अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते. एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो. पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे. 'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what? After all, beauty lies in the eyes of the beholder.

In reply to by चित्रगुप्त

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ ||
आणि
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ ||
संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

सोत्रि ·

नाखु Sat, 09/27/2014 - 15:54
किमान काय प्रश्न आहेत याची तरी जाण आहे एखाद्या पक्षाला ! नाही तर आहेच.
बारामतीकर पुतणे आपल्या पद्धतीने जल सिंचन करायला (त्या वर सोकाण्णांच न्हाई लक्ष जाणार)
  • नाशकात संपूर्ण सत्ता नाहीये हे ही सोयीस्कर रीत्या विसरल्याब्द्दल सोकाजी नानांचे पुन्हा अभिनंदन

पोटे Sat, 09/27/2014 - 20:01
“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!... ...... आँ ! पण तेंव्हा मुम्बैच्या सत्तेत हेच होते की !

नाखु Sat, 09/27/2014 - 15:54
किमान काय प्रश्न आहेत याची तरी जाण आहे एखाद्या पक्षाला ! नाही तर आहेच.
बारामतीकर पुतणे आपल्या पद्धतीने जल सिंचन करायला (त्या वर सोकाण्णांच न्हाई लक्ष जाणार)
  • नाशकात संपूर्ण सत्ता नाहीये हे ही सोयीस्कर रीत्या विसरल्याब्द्दल सोकाजी नानांचे पुन्हा अभिनंदन

पोटे Sat, 09/27/2014 - 20:01
“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!... ...... आँ ! पण तेंव्हा मुम्बैच्या सत्तेत हेच होते की !
लेखनविषय:
लेखनप्रकार
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

स्वायत्त महाराष्ट्र

विजुभाऊ ·

घटने मध्ये राज्यांचे विषय व केन्द्राचे विषय वेगवेगळे मांडले आहेत्.शेती विषय हा राज्याच्या अखत्यारीमध्ये येतो. त्यामूळे या विषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तसेहि राज्याला आहेतच. पण ब्लू प्रिन्ट मध्ये ज्या पद्धतीची स्वायत्तता अपेक्षित आहे ती मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ती सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट वाटते.

माहितगार Sat, 09/27/2014 - 17:59
त्यांची (मनसेची) महत्वाच्या कल्पनांची हि यादी जराशी चाळली. पुढे काही लिहिण्यापुर्वी त्यातला १५३ क्रमांकाचा मुद्दा '''महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.''' कोणत्यातरी राजकीय पक्षाने उचलला याचे स्वागत. अर्थात पुन्हा हा विषय तसा संघशासनाच्या यादीत असला तरी मुद्दा एखाद्या जरी राजकीय पक्षाने रेटला तरी पुढे फार अडकाठी येऊ नये. यादीत बरीच मायक्रो लेव्हल सजेशन्स आल्याचे दिसते त्यांचा व्यवस्थीत ताळमेळ घालावयास मनसेला स्वतःलाही वेळ लागेल. संघशासन आणि राज्यशासन यांच्या साठी तीन याद्या आहेत त्यात महत्वपूर्ण बदल सूचवण्याचा मनसेचा प्रयत्न दिसतोय काही चांगले आहेत काही टाइमपास, काही टिकेस पात्र होऊ शकतील असे आहेत पण तो स्वतंत्र चिकित्सेचा विषय आहे. मनसेची यादी पाहता या धागा लेखाच शीर्षक राज्यांना अधिक स्वायत्तता अस अधिक योग्य राहील असत सध्याच शीर्षक स्वायत्त महाराष्ट्र हे जरास फसव आहे. अशा प्रकारच्या मागण्या या पुर्वी पंजाबने केलेल्या होत्या त्यात फार नवीन नाही. जिथ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधाचा प्रश्न आहे ते तसेही खुले होण्याच्या दिशेने वाटाघाटी आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहेतच. सध्या शेतकी माल निर्यात करताना केंद्रसरकारची प्रक्रीया मध्ये येते पिकास निर्यातीतन चांगला भाव मिळावा म्हणून शेतकर्‍यांना शेती निर्यात खूली करून हवी असणे सहाजीक आहे. पण शेतीच उत्पादन कमी होईल तेव्हा अन्नधान्याची सुरक्षा हवी असा दुहेरी मामला आहे त्यात मनसे आमरिका श्टाईल रेशन दुकानांएवजी सरळ आर्थीक मोबदला हा मुद्दा विचार करते आहे असे दिसते पण हे काम केवळ नोटा छापून तुमच्या बँक खात्यात जमा केल्याने होत नसते. इथे देशातल्या देशात होणार्‍या साठेबाजीला कधी नियंत्रीत करता आले नाही, देशातल सगळ धान्य निर्यात होऊन गेल आंतरराष्ट्रीय दलालांच्या मदतीने साठेबाजी झाली भाव वाढले महागाई वाढली तर तुम्ही वाढीव दराने बँक खात्यात पैसे जमा करणार ते झाडाला येत नाहीत त्या साठी नुसत्या नोटा छापून बँक खात्यात जमा केल्यातर चलनवाढ आणखी वाढण्याचा धोका संभवतो. भारतातल्या साठेबाजी कायद्याचा धाकतरी दाखवता येतो एक शीप भाड्याने घेतली साठेबाजी साठी अन्नधान्य देशाच्या सिमेबाहेर ठेवल भाव वाढले की चढ्या भावाने आणून विकणार यावर नियंत्रण कोण ठेवणार ? म्हणूनच भारत सरकार WTO अन्नधान्य सुरक्षेचा मुद्दा निगोशीएट करतं आहे ते योग्यच वाटते. जिथ पर्यंत मनसेचा महाराष्ट्राचा संबंध आहे अधिक स्वायत्ततेचे मुद्दे लावून धरणे खासकरून राष्ट्रीय पक्षांना काऊंटर करण्यासाठी नवा राजकीय डाव मांडण्यास मनसेला उपयूक्त ठरू शकतात. मी ब्ल्यूप्रिटंच नव्हे त्यांचे ठळक मुद्दे पण पूर्ण वाचलेले नाहीत वरवर बघीतले आहेत माझी गृहीतांमध्ये कुठे चूक झाल्यास अवश्य निर्देश करावा चुभूदेघे. केंद्र शासन राज्यशासन याद्यांचा मुद्दा अधिक चिकित्सेस योग्य असला तरी विवेकाने भावनेची जागा घेऊन होऊ नये ही शुभेच्छा.

पोटे Sat, 09/27/2014 - 18:56
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली. त्यांचे वारस मात्र आज गडगंज इस्ट्टीचे मालक आहेत. ......... आज पुन्हा स्वायत्तत्ता देणे. अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा. ...... त्याला लायसन पर्मिश्न कोण देणार ? हेच ! महा $$ राज ना ? .... ही स्वायत्तता आहे की आपल्या हातात रिमोट ठेऊन नाचवणं आहे ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 22:43
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली.
हे मात्र फार वाईट लिहिलेस आत्तापर्यंतच्या तुझ्या लिखाणातून इतके समजले आहे की तुला हिंदुधर्मात खूपच जास्त चुका दिसतात तुझ्यासाठी फक्त २ वाक्ये जर तु हिंदु असशील तर इतक्या चुका बघितल्यावरसुध्धा अजुन हिंदुधर्मात का राहिला आहेस...भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहेत जर तु हिंदु नसशील....तर आधी स्वताच्या धर्मातल्या चुका सुधार आणि मग दुसर्यांना त्यांच्या चुका दाखव (जगातल्या प्रत्येक धर्मात काही ना काही चुका अजुनही शिल्लक आहेत)

In reply to by टवाळ कार्टा

पोटे Sat, 09/27/2014 - 22:49
भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहे. ... धन्यवाद. मला याची जाणीव आहे.. प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 23:04
प्रयत्न सुरु आहेत.
आजपर्यंतच्या माहितीनुसार एखाद्याला आपल्या धर्मात आणण्यासाठी पटकन प्रोसेस असते...का तु जिथे कुठे जाणार आहेस त्या धर्मातल्या लोकांना"सुध्धा" तु नको आहेस

पोटे Sat, 09/27/2014 - 19:05
स्वायत्तता हवी आहे कारण लायसनच्या व्यवहारातून जी दौलत दिल्लीला जाते , ती सगळी आपल्या ताब्यात गोळा करायची आहे. हं .. मग आता दिल्लीचा राजा कसा वैट आहे हेही सांगणे आलेच. .......... कंटाळा आला ब्वा ! ........... ओल्ड वैन इन न्यु बॉटल !!!

In reply to by पोटे

माहितगार Sat, 09/27/2014 - 19:45
अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा.
यात कॉम्प्यूटर कोणत्या प्रकारचे विकायचे यावर कुठे बंधन आहे. जी काही उपकरणे मग संगणक असू द्यात टॅब अथवा स्मार्ट फोन त्यात भारतीय भाषातून वाचन लेखन असणे अत्यावश्यक करण्यात चूक काय आहे ? त्या साठी लायसन्स नव्हे कायद्याचा धाक हवाच. जगातल्या अत्यंत चिल्लर चिल्लर भाषांना सुविधा देणार्‍या उत्पादकांना भारतीय भाषांना सुविधा उपलब्ध कराव्याशा वाटत नाहीत कारण आपण चालवून घेतो. संगणकात मराठी उपलब्ध केल्याने उत्पादकांचा कोणताही मोठा उत्पादन खर्च वाढत नाही केवळ मानसिकतेचा संबंध आहे. आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो हा धागा पाहीलात का ? आजही महाराष्ट्रातील आणि भारतातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला कॉम्प्यूटर इंग्रजीतन असतात ही एक मोठी मर्यादा आहे हे आम्ही का लक्षात घेत नाही ? भारतीयांच्या आहारात आयोडीन कमी पडत असेल तर आम्ही मीठात आयोडीन आवश्यक करणारा जन हिताचा कायदा करू शकतो तर संगणक आणि उपकरणात भारतीय भाषा उपलब्ध करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असूनही असा कायदा असू शकत नाही ? http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx हि पुणे महानगरपालिकेची वेबसाईट पहा इंग्रजीचा पर्याय अमराठी लोकांना देण वेगळ आणि केवळ इंग्रजीच वेबसाईट ठेवण वेगळ नाही का ? कारण मराठीत माहिती देण्यासाठी प्रभावी कायद्यांचा अभाव आहे. मनसेला विरोध असण समजता येत पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हिताचे कायदे कोणते हा स्वतंत्र विषय म्हणून हाताळणे आजीबातच शक्य नाही का ? आपला निश्कर्ष या मुद्यावर हुकला तर नाही हे एकदा रिव्हिजीट करून पहावे. आपण मनसेचे विरोधक असाल तर हा मुद्दा तुमच्या आवडीच्या पक्षाला घेण्यास सांगा.

In reply to by माहितगार

पोटे Sat, 09/27/2014 - 19:55
आण्णा , संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? तुमची भाषा वापरुन तुम्ही नवे मॉडेल तयार करायला त्यांची काहीच ना नाही. करा हवे तसे मॉडेल ! पण त्यान्नीच केले पाहिजे , नाहीतर ते आपल्याला किंमत देत नाहीत अशी हूल उठवणं हे मात्र पटत नाही.

In reply to by पोटे

माहितगार Sat, 09/27/2014 - 20:53
साहेब खरचं आपला अभ्यास आहे या विषयाचा ? मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले त्या नंतरच्या काळात इलेकृतॉनिक्स आणि संगणकांवरचे आयात शुल्क वेगाने कमी झाले खूप छान स्वागतार्ह होय पण भारतात उत्पादीत मालावरच उत्पादन शूल्कही त्याच मानाने कमी करावयास हवं का नको त्याची आकडेवारी कोण मांडणार. सूपर कॉम्प्यूटर्सची निर्मिती करू शकणारा भारत स्वतःच्या संगणक हार्डवेअर उत्पादनांच्या तंत्रात निर्मितीस नाकाम होता अस म्हणता येत का ? ब्रिटीशांनी त्यांच कापड आणि उत्पादन भारतात विकाव म्हणून भारतीय उत्पादनांवर कर लादले ते ब्रिटीशांनी केल. स्वतंत्र भारतात इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वातंत्र्य आणणार्‍या पक्षाने केल नंतर आलेल्या विरोधी पक्षाने सुद्धा डोळे मिटलेले ठेवले. संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? चला काही क्षणासाठी तुमची हि अर्ग्यूमेंट स्विकारतो पण प्रत्यक्षात आज बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांच उत्पादन चीन आणि इतर इस्ट एशीयन देशातून होत. मग जगातल्या सर्व संगणकांमधे आणि जगातल्या आजच्या असंख्य उत्पादनांवर फक्त चिनी भाषाच असावयास हवी. :) ज्या गोष्टींच उत्पादन चीन मध्ये इतर देशांमध्ये होऊ शकत त्यांच भारतात होऊ न शकण्याच कारण काय ? भारत सरकारनी मल्टीब्रँड रिटेल स्टोअर भारतात उघडताना ३०% उत्पादन भारतात उत्पादीत झालेल असावयास हव असा नियम दिला तुम्ही म्हणणार असा नियमच असू नये. ठिक आहे बाकीचे देश भारतीय उत्पादनांना इतक्या सरळ त्यांच्या बाजार पेठेत शिरकाव करू देतात का हो ? व्यवस्थीत यादी आकडेवारी आणि चार्ट मांडून बसताय ? भांडवल, जागा पैसा मनुष्यबळ तंत्रज्ञान या गोष्टी उत्पादनांसाठी लागतात सगळा व्यापार खूला करण्याच्या गप्पा होतात मग माणूसबळ सुद्धा सर्वत्र मुक्त पणे जाऊन काम करू शकल पाहीजे नाही का ? आमेरीकेला आणि यूरोपीयनांना सांगताय व्हिसाचे क्वोटे काढून टाकून भारतील सर्व लोकांना त्यांच्या देशात मुक्त पणे जाऊ देऊन उत्पन्न मिळवू देण्या साठी ? हे सर्वही जाऊ द्या आजच्या काळात नसती साक्षरता असून चालत नाही संगणक साक्षरता पाहीजे संगणक साक्षरता पाहीजे म्हणून लोकांना इंग्रजी शिकवा संगणक मराठीतून देऊ नका किती तर्क सूसंगत आहे नाही ? इतर ठिकाणच जाऊ द्या भारतातल्या कॉन्व्हेंट इंग्रजी शाळातून इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्यांच इंग्रजीच ग्रामरही राहू द्या शाळेच्या पुस्तका बाहेरची व्होकॅबूलरी इतर शालाबाह्य विषयातून इंग्रजी व्यवहार करण्यासाठी किती सक्षम असते माहित असते ते इंग्रजी भाषेच्या तज्ञांकडून तपासून आकडेवारी देताय ? इथे मिपावर एका आदरणीय मिपा सदस्यांचा To owe आणि To own मधला फरक न समजल्यामुळे गोंधळ झाला ह्याला दोनचारही दिवस झाले नाही. आपल्याला एखादी लस माहिती आहे का की बाळ जन्मायच्या आधीच किंवा जन्मल्या नंतर इंग्रजीच इंजेक्शन दिल आणि भारतातली सगळी माणस विंग्रजीत पारंगत झाली ? आफ्रीकेतल्या अनेक देशातून पिजन इंग्रजी बोलली जाते म्हणजे काय ? सगळ्यांना फक्त इंग्रजीतूनच शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल तेव्हा त्यांना स्वतःची भाषा ज्ञान भाषा म्हणून सक्षम राहिली नाही ना त्यांना इंग्रजी च्या काही शब्दां पलिकडे त्यांची व्होकॅबूलरी जाऊ शकली. त्यांना सुद्धा इंग्रजी जमली असती तर काही भारतीयांच्या इंग्रजी येण्याची काही किमंत राहिली नसती आणि डिमांड आणि सप्लायचा नियम कुणालाही सुटत नाही जेव्हा इंग्रजी येणार्‍यांचा सप्लाय डिमांड पेक्षा अधिक होईल तेव्हा अर्थिक उन्नतीच आणि इंग्रजीचा संबंध जोडण्याच फॅड संपलेल असेल. सर्वांना इंग्रजी/लॅटीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केलेल्या देशात प्लास्टीकच शर्टाच बटन सुद्धा युरोप आणि आमेरिकेतन आयात होत असत जनता उपासमार सहन करते अनेक आफ्रिकन देश आहेत. आपल्यातले काही जण विचार करत असणार मला तर भारतीय भाषा वापरताना प्रॉब्लेम येत नाही मग हा गहबज का ? कींवा मला काय त्याच देण घेण ? https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=1012365 हा सॅमसंगच्या मोबाईल फोन यूजरचा किस्सा पहा. आणि भारतीय लोकांना समस्या सहन करण्याची गोष्टी आपल्या भाषेतून न मिळण्याची सवयच नाही. भारतीयांना आपल्या देशाचा, भाषेचा इत्यादींचा खोटा दंभच अधिक असतो क्रुशियल महत्वाच्या ठिकाणी भारतीय माणूस स्वतःहूनच पारतंत्र्य मागतो ? माझ्या देशात वस्तु विकताना जन हीतासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच स्वातंत्र्य भारतीयांनी न वापरण ही मला तरी फारशी आदर्श गोष्ट वाटत नाही.

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 00:08
मराठी की बोर्ड अशक्य आहे, यावर लिहिले. तर तुम्ही बरेच बरेच काय काय लिहिलेत. आताच्या युनिकोड व इंग्रजी की बोर्ड या प्रकारात कुठलीही लिपी लिहिता येऊ शकते.. या प्रकारात की बोर्ड मराठी होऊ शकत नाही. कारण एs म्हणजे स. आणि एस एच एच म्हणजे ष... मराठी की बोर्ड कसा करणार ? की बोर्ड मराठीच हवा व लिपीही देवनागरीच उमटावी हा हट्ट असेल तर ऐंशी सालचा गोद्रेज टाइअप्रायटरचा की बोर्ड लागेल.

In reply to by पोटे

पोटे Sun, 09/28/2014 - 00:15
मी फक्त , मराठी की बोर्ड प्रॅक्टिकली अवघड आहे, इतकेच लिहिले. तर इतक्या मुद्द्याचा वापर करुन हे माहीतगार महोदय मला जणु मराठी व महाराष्ट्र यांचा मारेकरी समजूनच प्रवचन देऊन राहिले. ....... मराठी की बोर्ड आणाच , असा कायदा कशाला हवा बुवा? ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:21
ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !
याबाबतीत तुमच्याशी सहमत...अगदी १००% सहमत...पण त्या ठाकरेंना माहित आहे की मराठी कि-बोर्डाला किती मागणी असेल...त्यामुळे ते स्वता त्या व्यवसायात उतरणार नाहीत

पोटे Sun, 09/28/2014 - 00:27
मग माणसाला शर्ट प्यान्ट तरी अलाउड आहे का ? न्हाइतर पुणेरी पगडी धोतर इजार बंडीच घाला . तरच तुम्ही मराठी दूध प्यालेले वगैरेउपदेश - आदेश यायचे

भावनांना हात घालणारी,तरूणांना भूरळ पाडणारी ब्ल्यु प्रिंट असणार असे हे गेल्या आठवड्यात म्हणाले होते.ते खरे ठरले.उत्तर प्रदेश खालोखाल लोकसंख्येत आपण आहोत.गरीबीचे प्रमाण खूप व श्रीमंत व गरीबांमधील तफावतही खूप जास्त आहे आपल्या राज्यात.स्वच्छ्तेच्या बाबतीत तर आनंदच आहे.असो. ब्ल्यु प्रिंटमध्ये मागण्याच जास्त आहेत का? मनसे स्वतः काय प्रयत्न करणार आहे सध्याच्या चौकटीत्?कळफलक मराठीत हवा हे म्हणायला सोपे आहे पण राज ठाकरे तुमच्या त्या संगणक प्रणालीच्या संशोधनासाठी स्वतःच्या खिशातले २०-२५ कोटी काढून देवू शकतील काय महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना ?ऑ? लिबरेशन टाय्गर्स ऑफ मराठी ईलम वगैरे स्थापन नाही झाले म्हणजे मिळवली हो.

पोटे Sun, 09/28/2014 - 00:55
स्वदेशी मालच वापरा. स्वभाषाच वापरा. बोर्ड अमुक रंगातच लिहा... च्यायला ! जनता पुढार्‍याना पोसते की पुढारी जनतेला ? बरं , मराठी शाळा , मराठी बोर्ड , मराठी की बोर्ड .... मग यांचा राज पुत्र डोण बॉस्कोत कशाला शिकतोय ? का ते डोन बॉस्को वाले बन्दुक घेऊन बsale होते यांच्या उरावर ? डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ? मला काय हवे ते पुढार्‍याने उपलब्ध करुन द्यावे यासाठी मी त्याना निवडुन देणार ना ? का निवडुन येऊन हेचआआमचे चॉइसेस काय असावेत हे ठरवत बसणार ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:22
डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ?
१००% सहमत...पण साले हे साधे लॉजिक लोकांना सान्गितले तरी ते ऐकून घेत नाहीत

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार Sun, 09/28/2014 - 11:38
मनसेच्या निळ्या प्रिंटेतला ३७ व्वा मुद्दा आम्हाला तरी खाली प्रमाणे दिसला ब्वॉ ! सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:53
सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय? इथे मिपावरचे सुध्धा मुर्खासारखे "गर्व" हा शब्द मराठीमधे "अभिमान" या अर्थाने लिहितात

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार Sun, 09/28/2014 - 13:17
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय?
उत्तम प्रश्न आहे पण क्षमस्व मी मनसे कार्यकर्ता नाही. http://www.misalpav.com/node/28950 या धाग्यावर मनसे कार्यकर्ते सुहास व्यनि केल्यास ब्ल्यूप्रिंट बद्दल उत्तरे देईन म्हणतात असे दिसते.

पोटे Sun, 09/28/2014 - 02:46
http://mnsblueprint.org/m_02_07_qualityOfLifeBasicNeeds_health.html आरोग्य खाते . १०० मुले खेळतीक इतके मोठी मैदाने बांधणार .. कूठे ? गावात ? गावात इतकी जाग असेल्च तर त्थे कोहिनुर टोवर होईल का ग्राउंड ज्योतिस्याला इचारायला हवे. बाकीचा उतारा ... मी आरोग्य मंत्रे झालो तर ... इयत्ता.णववी

माहितगार Sun, 09/28/2014 - 08:22
मनसे विरोधकांनो मी मनसेचा समर्थकही नाही आणि विरोधकही. त्यामुळे विशीष्ट चष्म्यातून समर्थन आणि विशीष्ट चष्म्यातून विरोध असे दोन्हीही भाग नाहीत. संगणकावर मराठीची चर्चा करताना मनसेने त्यांच्या ब्ल्यू प्रिंटात नेमके काय लिवले हे फार महत्वाचे नाही. तुम्ही इथे मराठी वाचू शकता आहात आणि लिहू शकता आहात एवढी किमान उपलब्धता प्रत्येक संगणन आधारीत उपकरणात असावी हि अपेक्षा रास्त का नाही हे मी अद्याप समजू शकलेलो नाही. एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतोय एकजण संशोधनावर २० -२५ कोटी लागतील म्हणतोय. तुम्ही मिपावर मराठी भाषे शिवाय इतर कोणती भाषा लिहिता वाचता आहात काय की ते अशक्य असावे ? मिपा आणि गमभनच्या निर्मितीसाठी काही हजारात नव्हे लाखात खर्च झाला असेल तो २०-२५ कोटीत कसा जातो. ज्या संशोधनावर सिडॅकच्या माध्यमातून आधीच खर्च होऊन गेला आहे आणि उत्पादकांनाही मोफत अथवा नाममात्र दरात उपलब्ध आहे ते संशोधन फक्त उत्पादकांनी खिशाला कोणतीही तोशीस न लागू देता वापरण्याचा प्रश्न आहे. आजच्या घटकेला महाराष्ट्रातील किती शेतकरी इंग्रजीतून शेती विषयक माहिती घेऊ शकतील ? आज मी बर्‍याच दिवसांनी महाराष्ट्राच्या शेतकी खात्याची वेबसाईट उघडली http://www.mahaagri.gov.in/ पुर्वी ती केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती आताही डिफॉल्टने आधी इंग्रजीतूनच उघडते तुमची नजर एकदम बारीक असेल तर कुठल्या कोपर्‍यात मराठीचे बटन दिसते. तिथे गेल्यावही मोठ्या प्रमाणात इंग्रजी आढळले. हा सरकारी http://www.mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx शेतकरी मासिकाचा दुवा घ्या. गेल्या दहावर्षा पासून मराठीतून यूनिकोडातून कोणत्याही मराठी संकेतस्थळावरची माहिती मराठीतून शोधता येत असेल तर जनतेच्या पैशातून चालणार्‍या शेतकरी मासिकास युनिकोडातून उपलब्ध नसण्यास काय धाड भरली आहे. मला मिपावरच्या मनसे विरोधकांच कौतुक वाटतय काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा संगणकावर मराठी आणि भारतीय भाषांचा आणि युनिकोडाचा हिरहिरीने पुरस्कार करतात काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा कदाचित या मुद्यावर कदाचित मनसेचे समर्थन करतील पण मनसेच्या विरोधा पायी मिपावरील मनसे विरोधकांना मराठीचे हित नाही जपले गेले तर काही देणे घेणे नाही अशी टोकाची भूमिका ? मराठी नको तर महाराष्ट्र हवाच कशाला भारतीय भाषा नकोत तर भारत हवाच कशाला. आजच्या घडीला भारतात स्वदेशी मालच वापरा हे ही बंधन खूप तीव्र नाहीए पण महाराष्ट्रात धोतर किंवा लुगडे वापरण्याचीही सवलत काढून घेणे ज्वारी एवढी महाग करावयाची की ज्वारीची भाकरी खायचा विचार सामान्य माणसाला न करता येणे मराठीचा वापर अशक्यप्राय करून ठेवणे भारतीय लोकशाही सामान्य जनतेसाठी असणे अभिप्रेत आहे का भारतातील सामान्य माणसांना विसरणार्‍या काही मोजक्या उच्चभ्रूंसाठी ?

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 09:31
एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतो. ... असे मी म्हटलेले नाही.. संगणकावर मराठी लिहिता येते. प्ण कळफलक मराठीच असावा , हे अवघड आहे. आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे. इतकॅच मेअ‍ॅ लिहिले. उगाच लंबी चौडी भाषणे ठोकु नयेत.

In reply to by पोटे

माहितगार Sun, 09/28/2014 - 10:00
आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे.
मालक ट्याब ला हार्डवेअर कळफलक लागत न्हाई सॉफ्टवेअर मधला लागत्योय त्याले खर्च बी येत न्हई. प्रश्न मानसिकतेचाच आहे. सरकारी पैशानी ल्यापटॉप संगणक ट्याब खासदार, सरकारी कर्मचार्‍यांना आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना टेंडर काढून चकटफू पोहोचवले जातात त्यावर मराठी/भारतीय भाषात वाचता येत लिवता येत हे महत्वाच. खेड्यातला शेतकरी शेती विषयक माहिती, बाजारभाव, शेती विषकय शंकांची चर्चा आपापल्या भाषेतून लिहू वाचू शकला पाहीजे. मी स्वतः मराठी माणसांच्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपन्यातून काम केल आहे. मराठी सॉफ्टवेअर कंपनीच्या मालक मराठी ग्राहकांना मराठीतून सॉफ्टवेअर तयार होऊच शकत नाही अशा लोणकढ्या मारायचे आणि तेच कन्नड माणसांनी सॉफ्टवेअर कन्नड मधूनच मागीतल की झकमारत द्यायचे संगणक आणि सॉफ्टवेअरच्या हव्यात्या भाषेतून सुविधा पुरवण्यास नफ्याच्या तुलनेत किरकोळच खर्च होतो. प्रश्न केवळ व्यापार्‍यांकडे काम करणार्‍या काही आळशी झारीतल्या शुक्राचार्यांच्या मानसिकतेचा आणि मानसिकतेचाच असतो. त्यात आपल्या सारखी मंडळी त्या मानसिकतेला हवा देत राहतात आणि ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचण्यास विलंब होत राहतो या बद्दल खेद वाटतो. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात आरक्षण उपलब्ध करून दिले की मराठी चित्रपटांनाही उर्जीतावस्था आलीच आहे. सिने थिएटर मालक मराठी चित्रपट दाखवूनही नफा कमावताहेत. मानसिकता बदलण्यासाठी भाषेला कायद्याचे संरक्षणाची गरज असतेच असते हे माझे अनुभवातून बनलेले मत आहे. या प्रश्नांना जवळून बघतो स्वतःला तोशीस करून मराठीतून ज्ञान तयार करून गरजू पर्यंत पोहोचतय का ह्याचा वेध घेण्याची संवेदनशीलता आहे म्हणून एवढे लांब लिहिण्याचे कारण पण खालच्या प्रतिसादात कुणी तरी कॉमेंट टाकले आणि तुम्ही स्वतः म्हणताय तीही बरोबर आहे या विषयावर गेली एवढी वर्षे भारतीय मानसिकतेत बदल घडला नाही तुमच्या पुढे उगाच लांबण लावूनही घडणार नाही. इतरांची मते बदलण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे, स्वतःच्या मनाची खंत व्यक्त करण्या पलिकडे हाती फारसे काही लागावयाचे नाही म्हणून या चर्चेस माझ्या बाजूने येथेच पुर्ण विराम देतो.

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:25
'अहो काय लावलंय उग्गी ? बाजारात तुरी अन भट भटणीला मारी … पात्तळ करती का घट्ट करती !' (साभार:वऱ्हाड निघालाय) होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ ! ता. क . - वरच्या वाक्यात जातीयता शोधू नये. आणि अक्षरास हसू नये.

In reply to by सवंगडी

माहितगार Sun, 09/28/2014 - 09:37
हं या नव्या भटणींना मारून काय पातळ आणि काय घट्ट व्हायच न्हाय, तुम्ही म्हंता त्ये बी बरोबर हाय वो.

माहितगार Sun, 09/28/2014 - 11:08
होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ !
माझं निवडणूका आणि राजकारण या दोन्हींशी काय पण देण घेण नाही. मराठीचा हेतु असेल तर सकाळ दुपार काही लक्ष जात नाही पण लक्ष द्यायला पाहीजे कदाचित धन्यवाद.

अर्धवटराव Sun, 09/28/2014 - 13:15
कसली डोंबलाची स्वायतत्ता अन् कसली बोडख्याची मराठी अस्मीता. हे म्हणजे भवानी तलवार पोर्तुगाल देशी तयार न करता मुंबईत बनवली तर घरोघरी शिवाजी पैदा होतील इतकं तार्कीक आहे. या ठाकरे प्रभृतींना घराणेकेंद्रीत राज्यस्तरीय राजकारण करायचंय पण बळकट केंद्रशासीत देश नकोय. युती, आघाडी फिस्कटली आणि हे मनसे नावाचं बेडुक परत बाळसं धरायला लागलं...आयच्या गावात...

विजुभाऊ Mon, 09/29/2014 - 12:34
मनसे ने मागणी केलेली स्वायत्तता ही महाराष्ट्राच्या हितासाठी योग्यच आहे. ब्ल्यूप्रिन्ट मधे लिहीलेले मुद्दे खरोखरच अमलात आणले गेले तर ते खूप योग्य होईल. मराठी कळफलक वगैरे मुद्दे फारच दुय्यम आहेत. मराठी लोकांचा रोजगार आणि तत्सम महत्वाचे मुद्दे मनसे ने उचलून धरले तर त्यात महाराष्ट्राचाच फायदा आहे. भाजपाच्या जहिरातीत " इथले उद्योग परप्रान्तत जातात " तसेच "रस्त्यांवरील टोल" हे मुद्दे मुद्दाम अधोरेखीत केलेले आहेत. यात खरी मेख ही आहे की इथले उद्योग गुजराथ मधे गेलेले आहेत. तसेच टोल मधे नितीन गडकरींचा मोठा सहभाग आहे. हे भाजप कधीच सांगत नाही.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:12
विजुभाऊ, 'माईन काम्फ'चे लेखन करताना हिटलर तुरुंगात होता. तुरुंगाबाहेर त्याच्या पक्षाच्या बहुतेकांची धरपकड होऊन पक्ष नामशेष झाला होता. भवितव्य अंधःकारमय असताना हिटलरने माईन काम्फ लिहीले आणि त्या बरहुकूम कृती केली. हिटलरचे कार्य चुकीच्या मार्गाने गेले असल्याचा आरोप होत असला तरी 'माईन काम्फ' देशप्रेमाने भारलेले होते. वैयक्तिक स्वार्थाने नाही.

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:32
राज ठाकरे हे नीट पुरेसा विचार करुन राजकारणात आलेलेनाहीर्त. हे शेंबड्या पोराला सुद्धा कळते. पंचवीसेक आमदार आले तरी दोन अडीचशे नक्की ! मनसेच्या कार्यालया बाहेर बोर्ड दिसेल- आमचे येथे वाजवी भावात आमदार विकत मिळतील. टीप : वेगवेगळ्या विधेयक पास करुन घेण्याचा चार्ज जादा पडेल. तो त्या आमदारास विचारुन घेणे,. नेंतर तक्रार चालणार नाही.

घटने मध्ये राज्यांचे विषय व केन्द्राचे विषय वेगवेगळे मांडले आहेत्.शेती विषय हा राज्याच्या अखत्यारीमध्ये येतो. त्यामूळे या विषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तसेहि राज्याला आहेतच. पण ब्लू प्रिन्ट मध्ये ज्या पद्धतीची स्वायत्तता अपेक्षित आहे ती मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ती सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट वाटते.

माहितगार Sat, 09/27/2014 - 17:59
त्यांची (मनसेची) महत्वाच्या कल्पनांची हि यादी जराशी चाळली. पुढे काही लिहिण्यापुर्वी त्यातला १५३ क्रमांकाचा मुद्दा '''महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.''' कोणत्यातरी राजकीय पक्षाने उचलला याचे स्वागत. अर्थात पुन्हा हा विषय तसा संघशासनाच्या यादीत असला तरी मुद्दा एखाद्या जरी राजकीय पक्षाने रेटला तरी पुढे फार अडकाठी येऊ नये. यादीत बरीच मायक्रो लेव्हल सजेशन्स आल्याचे दिसते त्यांचा व्यवस्थीत ताळमेळ घालावयास मनसेला स्वतःलाही वेळ लागेल. संघशासन आणि राज्यशासन यांच्या साठी तीन याद्या आहेत त्यात महत्वपूर्ण बदल सूचवण्याचा मनसेचा प्रयत्न दिसतोय काही चांगले आहेत काही टाइमपास, काही टिकेस पात्र होऊ शकतील असे आहेत पण तो स्वतंत्र चिकित्सेचा विषय आहे. मनसेची यादी पाहता या धागा लेखाच शीर्षक राज्यांना अधिक स्वायत्तता अस अधिक योग्य राहील असत सध्याच शीर्षक स्वायत्त महाराष्ट्र हे जरास फसव आहे. अशा प्रकारच्या मागण्या या पुर्वी पंजाबने केलेल्या होत्या त्यात फार नवीन नाही. जिथ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधाचा प्रश्न आहे ते तसेही खुले होण्याच्या दिशेने वाटाघाटी आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहेतच. सध्या शेतकी माल निर्यात करताना केंद्रसरकारची प्रक्रीया मध्ये येते पिकास निर्यातीतन चांगला भाव मिळावा म्हणून शेतकर्‍यांना शेती निर्यात खूली करून हवी असणे सहाजीक आहे. पण शेतीच उत्पादन कमी होईल तेव्हा अन्नधान्याची सुरक्षा हवी असा दुहेरी मामला आहे त्यात मनसे आमरिका श्टाईल रेशन दुकानांएवजी सरळ आर्थीक मोबदला हा मुद्दा विचार करते आहे असे दिसते पण हे काम केवळ नोटा छापून तुमच्या बँक खात्यात जमा केल्याने होत नसते. इथे देशातल्या देशात होणार्‍या साठेबाजीला कधी नियंत्रीत करता आले नाही, देशातल सगळ धान्य निर्यात होऊन गेल आंतरराष्ट्रीय दलालांच्या मदतीने साठेबाजी झाली भाव वाढले महागाई वाढली तर तुम्ही वाढीव दराने बँक खात्यात पैसे जमा करणार ते झाडाला येत नाहीत त्या साठी नुसत्या नोटा छापून बँक खात्यात जमा केल्यातर चलनवाढ आणखी वाढण्याचा धोका संभवतो. भारतातल्या साठेबाजी कायद्याचा धाकतरी दाखवता येतो एक शीप भाड्याने घेतली साठेबाजी साठी अन्नधान्य देशाच्या सिमेबाहेर ठेवल भाव वाढले की चढ्या भावाने आणून विकणार यावर नियंत्रण कोण ठेवणार ? म्हणूनच भारत सरकार WTO अन्नधान्य सुरक्षेचा मुद्दा निगोशीएट करतं आहे ते योग्यच वाटते. जिथ पर्यंत मनसेचा महाराष्ट्राचा संबंध आहे अधिक स्वायत्ततेचे मुद्दे लावून धरणे खासकरून राष्ट्रीय पक्षांना काऊंटर करण्यासाठी नवा राजकीय डाव मांडण्यास मनसेला उपयूक्त ठरू शकतात. मी ब्ल्यूप्रिटंच नव्हे त्यांचे ठळक मुद्दे पण पूर्ण वाचलेले नाहीत वरवर बघीतले आहेत माझी गृहीतांमध्ये कुठे चूक झाल्यास अवश्य निर्देश करावा चुभूदेघे. केंद्र शासन राज्यशासन याद्यांचा मुद्दा अधिक चिकित्सेस योग्य असला तरी विवेकाने भावनेची जागा घेऊन होऊ नये ही शुभेच्छा.

पोटे Sat, 09/27/2014 - 18:56
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली. त्यांचे वारस मात्र आज गडगंज इस्ट्टीचे मालक आहेत. ......... आज पुन्हा स्वायत्तत्ता देणे. अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा. ...... त्याला लायसन पर्मिश्न कोण देणार ? हेच ! महा $$ राज ना ? .... ही स्वायत्तता आहे की आपल्या हातात रिमोट ठेऊन नाचवणं आहे ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 22:43
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली.
हे मात्र फार वाईट लिहिलेस आत्तापर्यंतच्या तुझ्या लिखाणातून इतके समजले आहे की तुला हिंदुधर्मात खूपच जास्त चुका दिसतात तुझ्यासाठी फक्त २ वाक्ये जर तु हिंदु असशील तर इतक्या चुका बघितल्यावरसुध्धा अजुन हिंदुधर्मात का राहिला आहेस...भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहेत जर तु हिंदु नसशील....तर आधी स्वताच्या धर्मातल्या चुका सुधार आणि मग दुसर्यांना त्यांच्या चुका दाखव (जगातल्या प्रत्येक धर्मात काही ना काही चुका अजुनही शिल्लक आहेत)

In reply to by टवाळ कार्टा

पोटे Sat, 09/27/2014 - 22:49
भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहे. ... धन्यवाद. मला याची जाणीव आहे.. प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 23:04
प्रयत्न सुरु आहेत.
आजपर्यंतच्या माहितीनुसार एखाद्याला आपल्या धर्मात आणण्यासाठी पटकन प्रोसेस असते...का तु जिथे कुठे जाणार आहेस त्या धर्मातल्या लोकांना"सुध्धा" तु नको आहेस

पोटे Sat, 09/27/2014 - 19:05
स्वायत्तता हवी आहे कारण लायसनच्या व्यवहारातून जी दौलत दिल्लीला जाते , ती सगळी आपल्या ताब्यात गोळा करायची आहे. हं .. मग आता दिल्लीचा राजा कसा वैट आहे हेही सांगणे आलेच. .......... कंटाळा आला ब्वा ! ........... ओल्ड वैन इन न्यु बॉटल !!!

In reply to by पोटे

माहितगार Sat, 09/27/2014 - 19:45
अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा.
यात कॉम्प्यूटर कोणत्या प्रकारचे विकायचे यावर कुठे बंधन आहे. जी काही उपकरणे मग संगणक असू द्यात टॅब अथवा स्मार्ट फोन त्यात भारतीय भाषातून वाचन लेखन असणे अत्यावश्यक करण्यात चूक काय आहे ? त्या साठी लायसन्स नव्हे कायद्याचा धाक हवाच. जगातल्या अत्यंत चिल्लर चिल्लर भाषांना सुविधा देणार्‍या उत्पादकांना भारतीय भाषांना सुविधा उपलब्ध कराव्याशा वाटत नाहीत कारण आपण चालवून घेतो. संगणकात मराठी उपलब्ध केल्याने उत्पादकांचा कोणताही मोठा उत्पादन खर्च वाढत नाही केवळ मानसिकतेचा संबंध आहे. आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो हा धागा पाहीलात का ? आजही महाराष्ट्रातील आणि भारतातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला कॉम्प्यूटर इंग्रजीतन असतात ही एक मोठी मर्यादा आहे हे आम्ही का लक्षात घेत नाही ? भारतीयांच्या आहारात आयोडीन कमी पडत असेल तर आम्ही मीठात आयोडीन आवश्यक करणारा जन हिताचा कायदा करू शकतो तर संगणक आणि उपकरणात भारतीय भाषा उपलब्ध करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असूनही असा कायदा असू शकत नाही ? http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx हि पुणे महानगरपालिकेची वेबसाईट पहा इंग्रजीचा पर्याय अमराठी लोकांना देण वेगळ आणि केवळ इंग्रजीच वेबसाईट ठेवण वेगळ नाही का ? कारण मराठीत माहिती देण्यासाठी प्रभावी कायद्यांचा अभाव आहे. मनसेला विरोध असण समजता येत पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हिताचे कायदे कोणते हा स्वतंत्र विषय म्हणून हाताळणे आजीबातच शक्य नाही का ? आपला निश्कर्ष या मुद्यावर हुकला तर नाही हे एकदा रिव्हिजीट करून पहावे. आपण मनसेचे विरोधक असाल तर हा मुद्दा तुमच्या आवडीच्या पक्षाला घेण्यास सांगा.

In reply to by माहितगार

पोटे Sat, 09/27/2014 - 19:55
आण्णा , संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? तुमची भाषा वापरुन तुम्ही नवे मॉडेल तयार करायला त्यांची काहीच ना नाही. करा हवे तसे मॉडेल ! पण त्यान्नीच केले पाहिजे , नाहीतर ते आपल्याला किंमत देत नाहीत अशी हूल उठवणं हे मात्र पटत नाही.

In reply to by पोटे

माहितगार Sat, 09/27/2014 - 20:53
साहेब खरचं आपला अभ्यास आहे या विषयाचा ? मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले त्या नंतरच्या काळात इलेकृतॉनिक्स आणि संगणकांवरचे आयात शुल्क वेगाने कमी झाले खूप छान स्वागतार्ह होय पण भारतात उत्पादीत मालावरच उत्पादन शूल्कही त्याच मानाने कमी करावयास हवं का नको त्याची आकडेवारी कोण मांडणार. सूपर कॉम्प्यूटर्सची निर्मिती करू शकणारा भारत स्वतःच्या संगणक हार्डवेअर उत्पादनांच्या तंत्रात निर्मितीस नाकाम होता अस म्हणता येत का ? ब्रिटीशांनी त्यांच कापड आणि उत्पादन भारतात विकाव म्हणून भारतीय उत्पादनांवर कर लादले ते ब्रिटीशांनी केल. स्वतंत्र भारतात इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वातंत्र्य आणणार्‍या पक्षाने केल नंतर आलेल्या विरोधी पक्षाने सुद्धा डोळे मिटलेले ठेवले. संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? चला काही क्षणासाठी तुमची हि अर्ग्यूमेंट स्विकारतो पण प्रत्यक्षात आज बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांच उत्पादन चीन आणि इतर इस्ट एशीयन देशातून होत. मग जगातल्या सर्व संगणकांमधे आणि जगातल्या आजच्या असंख्य उत्पादनांवर फक्त चिनी भाषाच असावयास हवी. :) ज्या गोष्टींच उत्पादन चीन मध्ये इतर देशांमध्ये होऊ शकत त्यांच भारतात होऊ न शकण्याच कारण काय ? भारत सरकारनी मल्टीब्रँड रिटेल स्टोअर भारतात उघडताना ३०% उत्पादन भारतात उत्पादीत झालेल असावयास हव असा नियम दिला तुम्ही म्हणणार असा नियमच असू नये. ठिक आहे बाकीचे देश भारतीय उत्पादनांना इतक्या सरळ त्यांच्या बाजार पेठेत शिरकाव करू देतात का हो ? व्यवस्थीत यादी आकडेवारी आणि चार्ट मांडून बसताय ? भांडवल, जागा पैसा मनुष्यबळ तंत्रज्ञान या गोष्टी उत्पादनांसाठी लागतात सगळा व्यापार खूला करण्याच्या गप्पा होतात मग माणूसबळ सुद्धा सर्वत्र मुक्त पणे जाऊन काम करू शकल पाहीजे नाही का ? आमेरीकेला आणि यूरोपीयनांना सांगताय व्हिसाचे क्वोटे काढून टाकून भारतील सर्व लोकांना त्यांच्या देशात मुक्त पणे जाऊ देऊन उत्पन्न मिळवू देण्या साठी ? हे सर्वही जाऊ द्या आजच्या काळात नसती साक्षरता असून चालत नाही संगणक साक्षरता पाहीजे संगणक साक्षरता पाहीजे म्हणून लोकांना इंग्रजी शिकवा संगणक मराठीतून देऊ नका किती तर्क सूसंगत आहे नाही ? इतर ठिकाणच जाऊ द्या भारतातल्या कॉन्व्हेंट इंग्रजी शाळातून इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्यांच इंग्रजीच ग्रामरही राहू द्या शाळेच्या पुस्तका बाहेरची व्होकॅबूलरी इतर शालाबाह्य विषयातून इंग्रजी व्यवहार करण्यासाठी किती सक्षम असते माहित असते ते इंग्रजी भाषेच्या तज्ञांकडून तपासून आकडेवारी देताय ? इथे मिपावर एका आदरणीय मिपा सदस्यांचा To owe आणि To own मधला फरक न समजल्यामुळे गोंधळ झाला ह्याला दोनचारही दिवस झाले नाही. आपल्याला एखादी लस माहिती आहे का की बाळ जन्मायच्या आधीच किंवा जन्मल्या नंतर इंग्रजीच इंजेक्शन दिल आणि भारतातली सगळी माणस विंग्रजीत पारंगत झाली ? आफ्रीकेतल्या अनेक देशातून पिजन इंग्रजी बोलली जाते म्हणजे काय ? सगळ्यांना फक्त इंग्रजीतूनच शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल तेव्हा त्यांना स्वतःची भाषा ज्ञान भाषा म्हणून सक्षम राहिली नाही ना त्यांना इंग्रजी च्या काही शब्दां पलिकडे त्यांची व्होकॅबूलरी जाऊ शकली. त्यांना सुद्धा इंग्रजी जमली असती तर काही भारतीयांच्या इंग्रजी येण्याची काही किमंत राहिली नसती आणि डिमांड आणि सप्लायचा नियम कुणालाही सुटत नाही जेव्हा इंग्रजी येणार्‍यांचा सप्लाय डिमांड पेक्षा अधिक होईल तेव्हा अर्थिक उन्नतीच आणि इंग्रजीचा संबंध जोडण्याच फॅड संपलेल असेल. सर्वांना इंग्रजी/लॅटीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केलेल्या देशात प्लास्टीकच शर्टाच बटन सुद्धा युरोप आणि आमेरिकेतन आयात होत असत जनता उपासमार सहन करते अनेक आफ्रिकन देश आहेत. आपल्यातले काही जण विचार करत असणार मला तर भारतीय भाषा वापरताना प्रॉब्लेम येत नाही मग हा गहबज का ? कींवा मला काय त्याच देण घेण ? https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=1012365 हा सॅमसंगच्या मोबाईल फोन यूजरचा किस्सा पहा. आणि भारतीय लोकांना समस्या सहन करण्याची गोष्टी आपल्या भाषेतून न मिळण्याची सवयच नाही. भारतीयांना आपल्या देशाचा, भाषेचा इत्यादींचा खोटा दंभच अधिक असतो क्रुशियल महत्वाच्या ठिकाणी भारतीय माणूस स्वतःहूनच पारतंत्र्य मागतो ? माझ्या देशात वस्तु विकताना जन हीतासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच स्वातंत्र्य भारतीयांनी न वापरण ही मला तरी फारशी आदर्श गोष्ट वाटत नाही.

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 00:08
मराठी की बोर्ड अशक्य आहे, यावर लिहिले. तर तुम्ही बरेच बरेच काय काय लिहिलेत. आताच्या युनिकोड व इंग्रजी की बोर्ड या प्रकारात कुठलीही लिपी लिहिता येऊ शकते.. या प्रकारात की बोर्ड मराठी होऊ शकत नाही. कारण एs म्हणजे स. आणि एस एच एच म्हणजे ष... मराठी की बोर्ड कसा करणार ? की बोर्ड मराठीच हवा व लिपीही देवनागरीच उमटावी हा हट्ट असेल तर ऐंशी सालचा गोद्रेज टाइअप्रायटरचा की बोर्ड लागेल.

In reply to by पोटे

पोटे Sun, 09/28/2014 - 00:15
मी फक्त , मराठी की बोर्ड प्रॅक्टिकली अवघड आहे, इतकेच लिहिले. तर इतक्या मुद्द्याचा वापर करुन हे माहीतगार महोदय मला जणु मराठी व महाराष्ट्र यांचा मारेकरी समजूनच प्रवचन देऊन राहिले. ....... मराठी की बोर्ड आणाच , असा कायदा कशाला हवा बुवा? ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:21
ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !
याबाबतीत तुमच्याशी सहमत...अगदी १००% सहमत...पण त्या ठाकरेंना माहित आहे की मराठी कि-बोर्डाला किती मागणी असेल...त्यामुळे ते स्वता त्या व्यवसायात उतरणार नाहीत

पोटे Sun, 09/28/2014 - 00:27
मग माणसाला शर्ट प्यान्ट तरी अलाउड आहे का ? न्हाइतर पुणेरी पगडी धोतर इजार बंडीच घाला . तरच तुम्ही मराठी दूध प्यालेले वगैरेउपदेश - आदेश यायचे

भावनांना हात घालणारी,तरूणांना भूरळ पाडणारी ब्ल्यु प्रिंट असणार असे हे गेल्या आठवड्यात म्हणाले होते.ते खरे ठरले.उत्तर प्रदेश खालोखाल लोकसंख्येत आपण आहोत.गरीबीचे प्रमाण खूप व श्रीमंत व गरीबांमधील तफावतही खूप जास्त आहे आपल्या राज्यात.स्वच्छ्तेच्या बाबतीत तर आनंदच आहे.असो. ब्ल्यु प्रिंटमध्ये मागण्याच जास्त आहेत का? मनसे स्वतः काय प्रयत्न करणार आहे सध्याच्या चौकटीत्?कळफलक मराठीत हवा हे म्हणायला सोपे आहे पण राज ठाकरे तुमच्या त्या संगणक प्रणालीच्या संशोधनासाठी स्वतःच्या खिशातले २०-२५ कोटी काढून देवू शकतील काय महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना ?ऑ? लिबरेशन टाय्गर्स ऑफ मराठी ईलम वगैरे स्थापन नाही झाले म्हणजे मिळवली हो.

पोटे Sun, 09/28/2014 - 00:55
स्वदेशी मालच वापरा. स्वभाषाच वापरा. बोर्ड अमुक रंगातच लिहा... च्यायला ! जनता पुढार्‍याना पोसते की पुढारी जनतेला ? बरं , मराठी शाळा , मराठी बोर्ड , मराठी की बोर्ड .... मग यांचा राज पुत्र डोण बॉस्कोत कशाला शिकतोय ? का ते डोन बॉस्को वाले बन्दुक घेऊन बsale होते यांच्या उरावर ? डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ? मला काय हवे ते पुढार्‍याने उपलब्ध करुन द्यावे यासाठी मी त्याना निवडुन देणार ना ? का निवडुन येऊन हेचआआमचे चॉइसेस काय असावेत हे ठरवत बसणार ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:22
डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ?
१००% सहमत...पण साले हे साधे लॉजिक लोकांना सान्गितले तरी ते ऐकून घेत नाहीत

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार Sun, 09/28/2014 - 11:38
मनसेच्या निळ्या प्रिंटेतला ३७ व्वा मुद्दा आम्हाला तरी खाली प्रमाणे दिसला ब्वॉ ! सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 11:53
सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय? इथे मिपावरचे सुध्धा मुर्खासारखे "गर्व" हा शब्द मराठीमधे "अभिमान" या अर्थाने लिहितात

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार Sun, 09/28/2014 - 13:17
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय?
उत्तम प्रश्न आहे पण क्षमस्व मी मनसे कार्यकर्ता नाही. http://www.misalpav.com/node/28950 या धाग्यावर मनसे कार्यकर्ते सुहास व्यनि केल्यास ब्ल्यूप्रिंट बद्दल उत्तरे देईन म्हणतात असे दिसते.

पोटे Sun, 09/28/2014 - 02:46
http://mnsblueprint.org/m_02_07_qualityOfLifeBasicNeeds_health.html आरोग्य खाते . १०० मुले खेळतीक इतके मोठी मैदाने बांधणार .. कूठे ? गावात ? गावात इतकी जाग असेल्च तर त्थे कोहिनुर टोवर होईल का ग्राउंड ज्योतिस्याला इचारायला हवे. बाकीचा उतारा ... मी आरोग्य मंत्रे झालो तर ... इयत्ता.णववी

माहितगार Sun, 09/28/2014 - 08:22
मनसे विरोधकांनो मी मनसेचा समर्थकही नाही आणि विरोधकही. त्यामुळे विशीष्ट चष्म्यातून समर्थन आणि विशीष्ट चष्म्यातून विरोध असे दोन्हीही भाग नाहीत. संगणकावर मराठीची चर्चा करताना मनसेने त्यांच्या ब्ल्यू प्रिंटात नेमके काय लिवले हे फार महत्वाचे नाही. तुम्ही इथे मराठी वाचू शकता आहात आणि लिहू शकता आहात एवढी किमान उपलब्धता प्रत्येक संगणन आधारीत उपकरणात असावी हि अपेक्षा रास्त का नाही हे मी अद्याप समजू शकलेलो नाही. एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतोय एकजण संशोधनावर २० -२५ कोटी लागतील म्हणतोय. तुम्ही मिपावर मराठी भाषे शिवाय इतर कोणती भाषा लिहिता वाचता आहात काय की ते अशक्य असावे ? मिपा आणि गमभनच्या निर्मितीसाठी काही हजारात नव्हे लाखात खर्च झाला असेल तो २०-२५ कोटीत कसा जातो. ज्या संशोधनावर सिडॅकच्या माध्यमातून आधीच खर्च होऊन गेला आहे आणि उत्पादकांनाही मोफत अथवा नाममात्र दरात उपलब्ध आहे ते संशोधन फक्त उत्पादकांनी खिशाला कोणतीही तोशीस न लागू देता वापरण्याचा प्रश्न आहे. आजच्या घटकेला महाराष्ट्रातील किती शेतकरी इंग्रजीतून शेती विषयक माहिती घेऊ शकतील ? आज मी बर्‍याच दिवसांनी महाराष्ट्राच्या शेतकी खात्याची वेबसाईट उघडली http://www.mahaagri.gov.in/ पुर्वी ती केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती आताही डिफॉल्टने आधी इंग्रजीतूनच उघडते तुमची नजर एकदम बारीक असेल तर कुठल्या कोपर्‍यात मराठीचे बटन दिसते. तिथे गेल्यावही मोठ्या प्रमाणात इंग्रजी आढळले. हा सरकारी http://www.mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx शेतकरी मासिकाचा दुवा घ्या. गेल्या दहावर्षा पासून मराठीतून यूनिकोडातून कोणत्याही मराठी संकेतस्थळावरची माहिती मराठीतून शोधता येत असेल तर जनतेच्या पैशातून चालणार्‍या शेतकरी मासिकास युनिकोडातून उपलब्ध नसण्यास काय धाड भरली आहे. मला मिपावरच्या मनसे विरोधकांच कौतुक वाटतय काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा संगणकावर मराठी आणि भारतीय भाषांचा आणि युनिकोडाचा हिरहिरीने पुरस्कार करतात काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा कदाचित या मुद्यावर कदाचित मनसेचे समर्थन करतील पण मनसेच्या विरोधा पायी मिपावरील मनसे विरोधकांना मराठीचे हित नाही जपले गेले तर काही देणे घेणे नाही अशी टोकाची भूमिका ? मराठी नको तर महाराष्ट्र हवाच कशाला भारतीय भाषा नकोत तर भारत हवाच कशाला. आजच्या घडीला भारतात स्वदेशी मालच वापरा हे ही बंधन खूप तीव्र नाहीए पण महाराष्ट्रात धोतर किंवा लुगडे वापरण्याचीही सवलत काढून घेणे ज्वारी एवढी महाग करावयाची की ज्वारीची भाकरी खायचा विचार सामान्य माणसाला न करता येणे मराठीचा वापर अशक्यप्राय करून ठेवणे भारतीय लोकशाही सामान्य जनतेसाठी असणे अभिप्रेत आहे का भारतातील सामान्य माणसांना विसरणार्‍या काही मोजक्या उच्चभ्रूंसाठी ?

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 09:31
एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतो. ... असे मी म्हटलेले नाही.. संगणकावर मराठी लिहिता येते. प्ण कळफलक मराठीच असावा , हे अवघड आहे. आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे. इतकॅच मेअ‍ॅ लिहिले. उगाच लंबी चौडी भाषणे ठोकु नयेत.

In reply to by पोटे

माहितगार Sun, 09/28/2014 - 10:00
आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे.
मालक ट्याब ला हार्डवेअर कळफलक लागत न्हाई सॉफ्टवेअर मधला लागत्योय त्याले खर्च बी येत न्हई. प्रश्न मानसिकतेचाच आहे. सरकारी पैशानी ल्यापटॉप संगणक ट्याब खासदार, सरकारी कर्मचार्‍यांना आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना टेंडर काढून चकटफू पोहोचवले जातात त्यावर मराठी/भारतीय भाषात वाचता येत लिवता येत हे महत्वाच. खेड्यातला शेतकरी शेती विषयक माहिती, बाजारभाव, शेती विषकय शंकांची चर्चा आपापल्या भाषेतून लिहू वाचू शकला पाहीजे. मी स्वतः मराठी माणसांच्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपन्यातून काम केल आहे. मराठी सॉफ्टवेअर कंपनीच्या मालक मराठी ग्राहकांना मराठीतून सॉफ्टवेअर तयार होऊच शकत नाही अशा लोणकढ्या मारायचे आणि तेच कन्नड माणसांनी सॉफ्टवेअर कन्नड मधूनच मागीतल की झकमारत द्यायचे संगणक आणि सॉफ्टवेअरच्या हव्यात्या भाषेतून सुविधा पुरवण्यास नफ्याच्या तुलनेत किरकोळच खर्च होतो. प्रश्न केवळ व्यापार्‍यांकडे काम करणार्‍या काही आळशी झारीतल्या शुक्राचार्यांच्या मानसिकतेचा आणि मानसिकतेचाच असतो. त्यात आपल्या सारखी मंडळी त्या मानसिकतेला हवा देत राहतात आणि ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचण्यास विलंब होत राहतो या बद्दल खेद वाटतो. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात आरक्षण उपलब्ध करून दिले की मराठी चित्रपटांनाही उर्जीतावस्था आलीच आहे. सिने थिएटर मालक मराठी चित्रपट दाखवूनही नफा कमावताहेत. मानसिकता बदलण्यासाठी भाषेला कायद्याचे संरक्षणाची गरज असतेच असते हे माझे अनुभवातून बनलेले मत आहे. या प्रश्नांना जवळून बघतो स्वतःला तोशीस करून मराठीतून ज्ञान तयार करून गरजू पर्यंत पोहोचतय का ह्याचा वेध घेण्याची संवेदनशीलता आहे म्हणून एवढे लांब लिहिण्याचे कारण पण खालच्या प्रतिसादात कुणी तरी कॉमेंट टाकले आणि तुम्ही स्वतः म्हणताय तीही बरोबर आहे या विषयावर गेली एवढी वर्षे भारतीय मानसिकतेत बदल घडला नाही तुमच्या पुढे उगाच लांबण लावूनही घडणार नाही. इतरांची मते बदलण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे, स्वतःच्या मनाची खंत व्यक्त करण्या पलिकडे हाती फारसे काही लागावयाचे नाही म्हणून या चर्चेस माझ्या बाजूने येथेच पुर्ण विराम देतो.

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:25
'अहो काय लावलंय उग्गी ? बाजारात तुरी अन भट भटणीला मारी … पात्तळ करती का घट्ट करती !' (साभार:वऱ्हाड निघालाय) होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ ! ता. क . - वरच्या वाक्यात जातीयता शोधू नये. आणि अक्षरास हसू नये.

In reply to by सवंगडी

माहितगार Sun, 09/28/2014 - 09:37
हं या नव्या भटणींना मारून काय पातळ आणि काय घट्ट व्हायच न्हाय, तुम्ही म्हंता त्ये बी बरोबर हाय वो.

माहितगार Sun, 09/28/2014 - 11:08
होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ !
माझं निवडणूका आणि राजकारण या दोन्हींशी काय पण देण घेण नाही. मराठीचा हेतु असेल तर सकाळ दुपार काही लक्ष जात नाही पण लक्ष द्यायला पाहीजे कदाचित धन्यवाद.

अर्धवटराव Sun, 09/28/2014 - 13:15
कसली डोंबलाची स्वायतत्ता अन् कसली बोडख्याची मराठी अस्मीता. हे म्हणजे भवानी तलवार पोर्तुगाल देशी तयार न करता मुंबईत बनवली तर घरोघरी शिवाजी पैदा होतील इतकं तार्कीक आहे. या ठाकरे प्रभृतींना घराणेकेंद्रीत राज्यस्तरीय राजकारण करायचंय पण बळकट केंद्रशासीत देश नकोय. युती, आघाडी फिस्कटली आणि हे मनसे नावाचं बेडुक परत बाळसं धरायला लागलं...आयच्या गावात...

विजुभाऊ Mon, 09/29/2014 - 12:34
मनसे ने मागणी केलेली स्वायत्तता ही महाराष्ट्राच्या हितासाठी योग्यच आहे. ब्ल्यूप्रिन्ट मधे लिहीलेले मुद्दे खरोखरच अमलात आणले गेले तर ते खूप योग्य होईल. मराठी कळफलक वगैरे मुद्दे फारच दुय्यम आहेत. मराठी लोकांचा रोजगार आणि तत्सम महत्वाचे मुद्दे मनसे ने उचलून धरले तर त्यात महाराष्ट्राचाच फायदा आहे. भाजपाच्या जहिरातीत " इथले उद्योग परप्रान्तत जातात " तसेच "रस्त्यांवरील टोल" हे मुद्दे मुद्दाम अधोरेखीत केलेले आहेत. यात खरी मेख ही आहे की इथले उद्योग गुजराथ मधे गेलेले आहेत. तसेच टोल मधे नितीन गडकरींचा मोठा सहभाग आहे. हे भाजप कधीच सांगत नाही.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:12
विजुभाऊ, 'माईन काम्फ'चे लेखन करताना हिटलर तुरुंगात होता. तुरुंगाबाहेर त्याच्या पक्षाच्या बहुतेकांची धरपकड होऊन पक्ष नामशेष झाला होता. भवितव्य अंधःकारमय असताना हिटलरने माईन काम्फ लिहीले आणि त्या बरहुकूम कृती केली. हिटलरचे कार्य चुकीच्या मार्गाने गेले असल्याचा आरोप होत असला तरी 'माईन काम्फ' देशप्रेमाने भारलेले होते. वैयक्तिक स्वार्थाने नाही.

सामान्यनागरिक गुरुवार, 10/02/2014 - 15:32
राज ठाकरे हे नीट पुरेसा विचार करुन राजकारणात आलेलेनाहीर्त. हे शेंबड्या पोराला सुद्धा कळते. पंचवीसेक आमदार आले तरी दोन अडीचशे नक्की ! मनसेच्या कार्यालया बाहेर बोर्ड दिसेल- आमचे येथे वाजवी भावात आमदार विकत मिळतील. टीप : वेगवेगळ्या विधेयक पास करुन घेण्याचा चार्ज जादा पडेल. तो त्या आमदारास विचारुन घेणे,. नेंतर तक्रार चालणार नाही.
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली. यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे. यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की. विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

स्पार्टाकस ·

एस Sat, 09/27/2014 - 11:31
वाचतोय. बाकी वंशश्रेष्ठत्त्वाच्या कल्पना फक्त जर्मनांपुरत्याच मर्यादित नव्हत्या हे वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by एस

जगात प्रत्येक विजीगिषू जमातीने आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असेच जाहीर केले आहे. यात नोर्डीक व्हायकिंग, जर्मन, इंग्लिश (हे तर आपण स्कॉट, वेल्श आणि आयरिश यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे अजूनही (खाजगित !) म्हणतात), चिनी, जपानी (सामुराई)... इतकेच काय भारतात वरून ५० सावी जात आपण ५१ व्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणते नाही का ? :) "मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Mon, 09/29/2014 - 10:02
भारतातील जातीश्रेष्ठत्त्वाचे स्वरूप हे 'वंशश्रेष्ठत्त्वा'च्या संकल्पनेपेक्षा थोडे वेगळे आहे. भारतातील जातिव्यवस्था ही वंशभेदाचेच एक रूप असल्याच्या प्रचाराला भारताने अधिकृत स्तरावर ठाम विरोध केला आहे. अर्थात तो सगळा भाग इथे खूपच अवांतर होईल. :-)
"मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे !
खूपच मार्मिक.

एस Sat, 09/27/2014 - 11:31
वाचतोय. बाकी वंशश्रेष्ठत्त्वाच्या कल्पना फक्त जर्मनांपुरत्याच मर्यादित नव्हत्या हे वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by एस

जगात प्रत्येक विजीगिषू जमातीने आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असेच जाहीर केले आहे. यात नोर्डीक व्हायकिंग, जर्मन, इंग्लिश (हे तर आपण स्कॉट, वेल्श आणि आयरिश यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे अजूनही (खाजगित !) म्हणतात), चिनी, जपानी (सामुराई)... इतकेच काय भारतात वरून ५० सावी जात आपण ५१ व्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणते नाही का ? :) "मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस Mon, 09/29/2014 - 10:02
भारतातील जातीश्रेष्ठत्त्वाचे स्वरूप हे 'वंशश्रेष्ठत्त्वा'च्या संकल्पनेपेक्षा थोडे वेगळे आहे. भारतातील जातिव्यवस्था ही वंशभेदाचेच एक रूप असल्याच्या प्रचाराला भारताने अधिकृत स्तरावर ठाम विरोध केला आहे. अर्थात तो सगळा भाग इथे खूपच अवांतर होईल. :-)
"मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे !
खूपच मार्मिक.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला. रिपल्स बे, जुलै २९ या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.

बखरींची सांगी अन पुराणातली वांगी

माहितगार ·

प्रचेतस Fri, 09/26/2014 - 20:43
मुळात बखरी आणि पुराणे ही निम्न दर्जाची साधने आहेत. शिलालेख, ताम्रपट, नाणी हे पुरातत्वीय पुरावे आणि रूमाल, पत्रव्यवहार, फॅक्टरी रेकॉर्ड्स अशी कागदपत्रे उच्च दर्जाच्या पुराव्यांमध्ये गणली जातात. बखरी, पुराणे हे काहीसे भाटांसारखे. ज्या राजाची राजवट असेल त्यांचा केलेला उदो उदो असे काहीसे यांची स्वरूप. जेव्हा पुरातवीय पुरावे, कागदपत्रे आधी साधने अपुरी ठरतात तेव्हा नाईलाजाने बखरींचा, पुराणांचा आधार घ्यावा लागतो. पण त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही. जाता जाता: ते 'पुराणातली वांगी' असे नसून 'पुराणातली वानगी' असे आहे.

In reply to by प्रचेतस

सवंगडी Sat, 09/27/2014 - 11:02
पुराणातली 'वानगी' असेल तर मग बखरीची 'सानगी ' करावे लागेल ! मला वाटत होत, कि पुराणात कुठेतरी वांग्याच्या भरताची रेसिपी लपलेली असेल. पण नाही मिळाली आणि रेफरन्स म्हणून मी 'महाभारत ' पण वाचून काढल हो.

In reply to by सवंगडी

प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2014 - 20:11
'वानगी' म्हणजे नमुना, Sample. पुराणकालीन एखाद्या घटनेचा, संदर्भाचा 'नमुना' म्हणून आजच्या काळात काही उपयोग नसतो. असे त्यातून सुचवायचे आहे.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत Sun, 09/28/2014 - 18:00
कुठले ही पुस्तक असो 'खुशवंत सिंगचे' असो प्रत्येकात इतिहास दडलेला असतो. इतिहास लिहायची पद्धत आपल्या देश्यात वेगळी होती. बाकी ताम्रपट इत्यादी राजा खोटे तैयार करू शकतो आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Sun, 09/28/2014 - 18:26
आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)
कोणत्या दुव्यावर वाचावयाचे ?

आदूबाळ Fri, 09/26/2014 - 20:58
बखर = दस्तावेज = पुराण = मिथक कथा = ऐतिहासिक कादंबरी हे गृहितक चुकीचं असून या साधनांमध्ये विश्वासार्हतेची उतरंड (hierarchy of precedence) कशी लावायची हा प्रश्न आहे रैट्ट? (तसं पष्ट लिहिलं असतं तर धागा एकोळी झाला असता आणि... *biggrin*) तर शिरसली: सामान्यतः उतरंड अशी पाहिजे असं माझं मत आहे - दस्तावेज > बखर > पुराण = मिथक कथा > ऐतिहासिक कादंबरी अर्थात, हाही नियम रेमेडोकेपणाने वापरण्यात अर्थ नाही. उदा. एखाद्या हुकूमशहाच्या राजवटीत दस्तऐवजांचं बनावटीकरण होत असेल (आठवा: जॉर्ज ऑरवेल - १९८४ - "मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ") तर त्या दस्तऐवजांना पहिलं स्थान देण्यात हशील नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Fri, 09/26/2014 - 22:45
बाकी चर्चे सोबतच इतिहास वाचताना कोणत्याही माहितीला अंतीम सत्य मानून टोकाच्या भूमीका घेण्यातील मर्यादांचा बद्दल निर्देश करणे हाही धाग्याचा एक छुपा उद्देश होता/आहे, तो आपल्या प्रतिसादाने साध्य होतोय. शेवटच्या परिच्छेदासाठी धन्यवाद. वल्लींना आणि मी पयला, दुसरा, तीसरा,... प्रतिसादकांना सुद्धा धन्यवाद.

In reply to by हरकाम्या

माहितगार Fri, 09/26/2014 - 22:49
आपणास नेमके काय लिहायचे आहे?
धागालेखाच्या उद्दीष्टा मागील काही पैलुंची वल्ली आणि आदूबाळ यांनी बरोबर चर्चा केली आहे. धाग्याचा उर्वरीत उद्देश लोकसहभागा सोबत काळाच्या ओघात सावकाश आपोआपच साध्य होईल.

In reply to by काउबॉय

माहितगार Sat, 09/27/2014 - 22:29
विकिपीडिया स्वतःच तुमच्या म्हणण्याशी १००% सहमत असतो म्हणून विकिपीडियात विकिपीडियाच्या दुसर्‍या लेखाचा संदर्भ सहसा स्विकारत नाहीत संदर्भ बाहेरचे आणि प्रमाण असावे लागतात. सुयोग्य प्रतिसादासाठी धन्यवाद :)

In reply to by काउबॉय

माहितगार Sat, 09/27/2014 - 22:35
इतिहास जाणायला टाईम ट्रावेल्लिंग हां एकमेव सर्वोच्च पुरावा ठरू शकेल असे माझे स्पष्ट मत आहे
हम्म.. धागा लेखातन मीही तेच म्हणतो आहे. एका वेगळ्या मिपा धाग्यात कुणीतरी सॉक्रेटीसचे एक उदाहरण नमुद करत होते. एकुण काय तर इतिहासाच्या अभ्यास चांगले बोध घेण्यासाठी मर्यादीत ठेवावा. इतिहास नेहमीच संदीग्धच असतो त्यामूळे अंतीम निष्कर्ष काढण्याच्या आणि टोकाच्या भूमीका टाळाव्यात अर्थात ही माझी मते व्यक्तीगत आहेत. मी सध्या इतरांची मते माहित करून घेण्यात अधिक उत्सूक आहे.

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 02:19
बैजु बावरा षिनेमाच्या आधी एक नोट आहे. इतिहास व दंतकथे काय फरक असतो ? सर्वमान्य असलेल्या दंतकथेला इतिहास म्हणतात. सर्वमान्य नसलेल्या इतिहासाला दंतकथा म्हणतात

प्रचेतस Fri, 09/26/2014 - 20:43
मुळात बखरी आणि पुराणे ही निम्न दर्जाची साधने आहेत. शिलालेख, ताम्रपट, नाणी हे पुरातत्वीय पुरावे आणि रूमाल, पत्रव्यवहार, फॅक्टरी रेकॉर्ड्स अशी कागदपत्रे उच्च दर्जाच्या पुराव्यांमध्ये गणली जातात. बखरी, पुराणे हे काहीसे भाटांसारखे. ज्या राजाची राजवट असेल त्यांचा केलेला उदो उदो असे काहीसे यांची स्वरूप. जेव्हा पुरातवीय पुरावे, कागदपत्रे आधी साधने अपुरी ठरतात तेव्हा नाईलाजाने बखरींचा, पुराणांचा आधार घ्यावा लागतो. पण त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही. जाता जाता: ते 'पुराणातली वांगी' असे नसून 'पुराणातली वानगी' असे आहे.

In reply to by प्रचेतस

सवंगडी Sat, 09/27/2014 - 11:02
पुराणातली 'वानगी' असेल तर मग बखरीची 'सानगी ' करावे लागेल ! मला वाटत होत, कि पुराणात कुठेतरी वांग्याच्या भरताची रेसिपी लपलेली असेल. पण नाही मिळाली आणि रेफरन्स म्हणून मी 'महाभारत ' पण वाचून काढल हो.

In reply to by सवंगडी

प्रभाकर पेठकर Sat, 09/27/2014 - 20:11
'वानगी' म्हणजे नमुना, Sample. पुराणकालीन एखाद्या घटनेचा, संदर्भाचा 'नमुना' म्हणून आजच्या काळात काही उपयोग नसतो. असे त्यातून सुचवायचे आहे.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत Sun, 09/28/2014 - 18:00
कुठले ही पुस्तक असो 'खुशवंत सिंगचे' असो प्रत्येकात इतिहास दडलेला असतो. इतिहास लिहायची पद्धत आपल्या देश्यात वेगळी होती. बाकी ताम्रपट इत्यादी राजा खोटे तैयार करू शकतो आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Sun, 09/28/2014 - 18:26
आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)
कोणत्या दुव्यावर वाचावयाचे ?

आदूबाळ Fri, 09/26/2014 - 20:58
बखर = दस्तावेज = पुराण = मिथक कथा = ऐतिहासिक कादंबरी हे गृहितक चुकीचं असून या साधनांमध्ये विश्वासार्हतेची उतरंड (hierarchy of precedence) कशी लावायची हा प्रश्न आहे रैट्ट? (तसं पष्ट लिहिलं असतं तर धागा एकोळी झाला असता आणि... *biggrin*) तर शिरसली: सामान्यतः उतरंड अशी पाहिजे असं माझं मत आहे - दस्तावेज > बखर > पुराण = मिथक कथा > ऐतिहासिक कादंबरी अर्थात, हाही नियम रेमेडोकेपणाने वापरण्यात अर्थ नाही. उदा. एखाद्या हुकूमशहाच्या राजवटीत दस्तऐवजांचं बनावटीकरण होत असेल (आठवा: जॉर्ज ऑरवेल - १९८४ - "मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ") तर त्या दस्तऐवजांना पहिलं स्थान देण्यात हशील नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Fri, 09/26/2014 - 22:45
बाकी चर्चे सोबतच इतिहास वाचताना कोणत्याही माहितीला अंतीम सत्य मानून टोकाच्या भूमीका घेण्यातील मर्यादांचा बद्दल निर्देश करणे हाही धाग्याचा एक छुपा उद्देश होता/आहे, तो आपल्या प्रतिसादाने साध्य होतोय. शेवटच्या परिच्छेदासाठी धन्यवाद. वल्लींना आणि मी पयला, दुसरा, तीसरा,... प्रतिसादकांना सुद्धा धन्यवाद.

In reply to by हरकाम्या

माहितगार Fri, 09/26/2014 - 22:49
आपणास नेमके काय लिहायचे आहे?
धागालेखाच्या उद्दीष्टा मागील काही पैलुंची वल्ली आणि आदूबाळ यांनी बरोबर चर्चा केली आहे. धाग्याचा उर्वरीत उद्देश लोकसहभागा सोबत काळाच्या ओघात सावकाश आपोआपच साध्य होईल.

In reply to by काउबॉय

माहितगार Sat, 09/27/2014 - 22:29
विकिपीडिया स्वतःच तुमच्या म्हणण्याशी १००% सहमत असतो म्हणून विकिपीडियात विकिपीडियाच्या दुसर्‍या लेखाचा संदर्भ सहसा स्विकारत नाहीत संदर्भ बाहेरचे आणि प्रमाण असावे लागतात. सुयोग्य प्रतिसादासाठी धन्यवाद :)

In reply to by काउबॉय

माहितगार Sat, 09/27/2014 - 22:35
इतिहास जाणायला टाईम ट्रावेल्लिंग हां एकमेव सर्वोच्च पुरावा ठरू शकेल असे माझे स्पष्ट मत आहे
हम्म.. धागा लेखातन मीही तेच म्हणतो आहे. एका वेगळ्या मिपा धाग्यात कुणीतरी सॉक्रेटीसचे एक उदाहरण नमुद करत होते. एकुण काय तर इतिहासाच्या अभ्यास चांगले बोध घेण्यासाठी मर्यादीत ठेवावा. इतिहास नेहमीच संदीग्धच असतो त्यामूळे अंतीम निष्कर्ष काढण्याच्या आणि टोकाच्या भूमीका टाळाव्यात अर्थात ही माझी मते व्यक्तीगत आहेत. मी सध्या इतरांची मते माहित करून घेण्यात अधिक उत्सूक आहे.

In reply to by माहितगार

पोटे Sun, 09/28/2014 - 02:19
बैजु बावरा षिनेमाच्या आधी एक नोट आहे. इतिहास व दंतकथे काय फरक असतो ? सर्वमान्य असलेल्या दंतकथेला इतिहास म्हणतात. सर्वमान्य नसलेल्या इतिहासाला दंतकथा म्हणतात
तर्क क्रमांक (अर्ग्यूमेंट) १) मुळात अबकडकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन (प्रमाण) दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द अबकड-राजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. बखरीतील स्वतःला पाहिजे तेवडीच माहिती सलेक्टीव्हली नाकारणे बाकी स्विकारणे न्याय्य (फेअर) नाही. म्हणून बखरींमधील सर्व माहिती स्विकारली पाहिजे.