मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आजच्या धावपळीच्या युगामधे वेळेत अपेक्षित ठिकाणी पोचण्यासाठी आपण वाहनाच्या कुठल्याना कुठल्या प्रकारावर सतत अवलंबुन असतो. नोकरीला ३०-४० कि.मी. जायचं असु दे किंवा शेजारच्या चौकातुन कोंथिंबिरीची गड्डी आणायची असु दे. ऐन पावसाळ्यात महत्त्वाच्या पिलिअन रायडर (मि.पा. वरच्या नाही) बरोबरची सहल असु देत. गाडीवर (मोदकरावांसारखे उत्साही लोकं आजही सायकलवर :) ) टांग टाकली की निघालं असा प्रकार असतो. आपल्या पे.रु.चा.पा.पा. एवढ्याच महत्त्वाच्या असणार्‍या गाडीच्या काम करायच्या पद्धतीविषयी मात्र बहुतांश लोकं उदासिन असतात.

शिद 29/09/2014 - 15:53
चांगला उपक्रम. बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.

आदूबाळ 29/09/2014 - 15:54
वाट पहातो आहे. खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.

खेडूत 29/09/2014 - 18:23
चांगला उपक्रम. पु भा प्र. वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच! तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.

शिद 29/09/2014 - 15:53
चांगला उपक्रम. बरीच नवीन माहीती मिळेल असं वाटतंय त्यामूळे पुढील लेखांची वाट पाहत आहे.

आदूबाळ 29/09/2014 - 15:54
वाट पहातो आहे. खेडूत हेही या क्षेत्रातले जाणकार आहेत. त्यांच्या प्रतिसादांची प्रतीक्षा असेल.

रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! फोटोवरून चारचाकीने सुरुवात होईल असे वाटते. सर्वच वाहनांबद्दल लिहिल्यास वर अनेकजणांनी म्हटल्याप्रमाणे चारचाकी आणि दोनचाकी वेगळ्या विभागांत ठेवल्यास बरे... अर्थात हा विचार तुम्ही केला असणारच म्हणा.

खेडूत 29/09/2014 - 18:23
चांगला उपक्रम. पु भा प्र. वाहन विषयक कितीही माहिती मिळवली तरी कमीच! तुमचा टंकनोत्साह पहाता रोचक मालिका वाचायला मिळेल याची खात्री आहे.

नवीन संपादक

नीलकांत ·

कपिलमुनी 29/09/2014 - 14:25
नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)

In reply to by कपिलमुनी

काउबॉय 29/09/2014 - 23:11
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

स्पा 29/09/2014 - 14:29
वा सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)

सौंदाळा 29/09/2014 - 14:37
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

सवंगडी 29/09/2014 - 14:49
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

भाते 29/09/2014 - 15:12
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

In reply to by भाते

सूड 29/09/2014 - 18:13
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )

इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

सस्नेह 29/09/2014 - 21:28
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.

कपिलमुनी 29/09/2014 - 14:25
नवसंपादकांचे अभिनंदन ! कात्रीपूर्वक शुभेच्छा ! बादवे मिपावर संपादकीय निवडणुका ठेवाव्यात काय ? ;)

In reply to by कपिलमुनी

काउबॉय 29/09/2014 - 23:11
प्रत्येकाने blue print जाहिर करावी त्यानुशंगाने निवड व्हावी :) म्हणजे संपादकीय निर्णयाची कार्यपध्दति व पारदर्शकता अबाधित राहील.

स्पा 29/09/2014 - 14:29
वा सर्व नवीन संपादकांचे कचकून अभिनंदन :)

सौंदाळा 29/09/2014 - 14:37
सर्व संपादकांचे अभिनंदन आणि संपादकांना लिहीते राहण्याची विनंती. संपादक झाल्यावर बरेचजण लिहायचे बंद / खुपच कमी झाले असे निरिक्षण आहे.

सवंगडी 29/09/2014 - 14:49
अभिनंदन ! आणि संपादक कोण आहेत सांगितल्याबद्दल धन्यवाद ! आता संपादक मंडळाच्या कॉमेंट वर सावध प्रतिक्रिया द्यायला हे बरे !

भाते 29/09/2014 - 15:12
अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! :) चला! डोंबिवलीत आणखी एक कट्टा करायला नविन कारण मिळाले. एक्का काका, आता तुम्ही संपादकीय कामकाजाबरोबर तुमचे लिखाणसुध्दा पहिल्यासारखे चालू ठेवा हि नम्र विनंती.

In reply to by भाते

सूड 29/09/2014 - 18:13
>>अरे वा! मध्यवर्ती डोंबिवलीकर संमंमध्ये! हायला म्हणजे काही दिवसांपूर्वी एका संपादकाशी पंगा घेतला तर!! प्रतिसादांना पंख लावून घेण्यास तयार राहावे आता. ;)

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif ================ १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान ============= http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/hand-clapping-smiley-emoticon.gif सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

सर्वांचे मनापासून आभार !!! तुमच्या सर्वांच्या अपेक्षांना उतरण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल... ( अरे, कुठे गेली ती कात्री ?! :) ;) )

इस्पिकचा एक्का, स्नेहांकिता, अजया व मितान यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा!! या निमित्ताने अनेक वर्षांपासून अविरत सेवा देणार्‍या विद्यमान संपादकांचे अभार मानतो. नव्या सवंगड्यांमुळे त्यांच्यावरील कामाचा व जबाबदारीचा भार कमी होईल असा विश्वास आहे.

हॉट सीटवर बसल्याबसल्या हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव स्विकार व्हावा. सर्व नवसंपादकांचे अभिनंदन आणि संपादकिय वाटचालीसाठी शुभेच्छा.

सस्नेह 29/09/2014 - 21:28
आणि संपादन करण्यालायक काही लिहू नये ही विनंती. लेखन जे मिपाची शान वाढवेल आणि मान उन्चावेल असे आमच्या कारकिर्दीत बहरावे.
नमस्कार, आज पासून मिसळपाव.कॉम च्या संपादक मंडळात तीन नवीन संपादक सहभागी झाले आहेत. तसेच मिसळपावच्या महिला दालनात एक नवीन संपादक सहभागी होत आहे. येत्या सहा महिण्यांसाठी ह्या नेमणुका असतील. त्यापुढे आवश्यकता भासल्यास नवीन घोषणा करता येईल. नवीन संपादकांची नावे १) इस्पीकचा एक्का २) स्नेहांकिता ३) अजया अनाहिता संपादक १) मितान सर्व नवीन संपादकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभकामना.

दसरा

लाडू ·
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा

अंधारक्षण - प्रास्ताविक

बोका-ए-आझम ·

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस 29/09/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस 29/09/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस 30/09/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस 29/09/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस 29/09/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस 30/09/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.
अंधारक्षण - प्रास्ताविक देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय करतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं. दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले.

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आनन्दा ·

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 29/09/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी 29/09/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 29/09/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 29/09/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते 29/09/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 30/09/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा 30/09/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 29/09/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी 29/09/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 29/09/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 29/09/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते 29/09/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 30/09/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा 30/09/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

उपवासाचा पौष्टिक चिवडा

मीराताई ·

पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण 03/10/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}

पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण 03/10/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}
उपवासाचा पौष्टिक चिवडा 1 साहित्यः नायलॉन साबूदाणा डिंक शेंगदाणे सुक्या खोबर्‍याचे काप काजू-बेदाणे बटाट्याचा खिस (वाळवलेला) (वरील सर्व एक-एक वाटी) तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे) 2 कृती: तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत.

आदिशक्ती महादेवी

प्रचेतस ·

माहितगार 28/09/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस 28/09/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या 28/09/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले 29/09/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव 29/09/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ 29/09/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 29/09/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस 30/09/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस 29/09/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या 29/09/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय 30/09/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव 30/09/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या 03/10/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास 30/09/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस 30/09/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार 30/09/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा 30/09/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना 07/10/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार 07/10/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 08/10/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti 06/09/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस 07/09/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी 07/09/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.

माहितगार 28/09/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस 28/09/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या 28/09/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले 29/09/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव 29/09/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ 29/09/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 29/09/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस 30/09/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस 29/09/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या 29/09/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय 30/09/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव 30/09/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या 03/10/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास 30/09/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस 30/09/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार 30/09/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा 30/09/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना 07/10/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार 07/10/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 08/10/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti 06/09/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस 07/09/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी 07/09/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं. सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून. लज्जागौरी लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले.

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

माहितगार ·

माहितगार 28/09/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार 28/09/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.

माहितगार 28/09/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार 28/09/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.
महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते १) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07jf_p%2C%20%2Fm%2F0wbhp95%2C%20%2Fm%2F02rxjrz&cmpt=q यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे.

दिसली समद्यांना ...

आतिवास ·

रेवती 27/09/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय 27/09/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 29/09/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 29/09/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 30/09/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी 06/10/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 08/10/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास 08/10/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी 02/10/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.

रेवती 27/09/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय 27/09/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 29/09/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 29/09/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 30/09/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी 06/10/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 08/10/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास 08/10/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी 02/10/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय.

अम्मा

धर्मराजमुटके ·

In reply to by प्रसाद१९७१

महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 30/09/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 01/10/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 01/10/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा 25/05/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी 25/05/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा 26/05/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?

In reply to by प्रसाद१९७१

महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 30/09/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 01/10/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 01/10/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा 25/05/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी 25/05/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा 26/05/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.