मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दसरा

लाडू ·
काव्यरस
काल राती आकाशात, चांद दिसला हासरा कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा, आला दसरा दसरा परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्‍याचा मान, देती सोन्याचेहि पान! नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान! येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा, सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा! आला दसरा दसरा

अंधारक्षण - प्रास्ताविक

बोका-ए-आझम ·

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस 29/09/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस 29/09/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस 30/09/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.

ती युद्धाला जवाबदार नसणार्‍यांची कहाणी आहे. ज्यांच्या लेखी जेते `प्रामाणिक' आहेत त्यांना हे सांगा :
इतिहास म्हणला की इतिहासकार निर्णय घेणा-यांना जास्त महत्त्व देतात. सामान्य माणूस - ज्याच्यावर या निर्णयांचा परिणाम होतो - त्याचा विचार क्वचितच केला जातो. रीजच्या कामाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याने मुलाखत घेतलेले हे लोक राज्यकर्ते नाहीत, अधिकारी नाहीत किंवा सेनानीही नाहीत. युद्ध सुरु करण्यात त्यांचा काहीही हात नाही. काही जण तर केवळ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी होते, काही जणांना तर केवळ एखाद्या देशात किंवा वंशात जन्माला आल्यामुळे अनेक अत्याचार सहन करावे लागले.

एस 29/09/2014 - 13:09
तुम्ही पुस्तकाचे नाव सांगू शकाल का? मिळाल्यास अवश्य वाचलं जाईल.

In reply to by आदूबाळ

एस 29/09/2014 - 15:04
Laurence Rees असे लेखकाचे नाव आहे. त्याचा उच्चार रीज असा केल्यामुळे गोंधळ झाला. बाकी पुस्तक जरा महागच वाटल्यामुळे वाचण्याचा बेत जरा पुढे ढकलावा लागतोय! तोपर्यंत लेखमालिका वाचत राहू. ;-)

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 18:30
मला पण अंध्-आरक्षण वाटले होते, म्हणले नेहमीचे यशस्वी विषय आहेत, आपण दूर च राहू. पण नशिबाने काहीतरी नविन आहे. येउन देत पुढचे भाग लवकर. संपादक ( मल्लीका-ए-मांजर ) असा अनुवाद करायची परवानगी लागत नाही का?

In reply to by ऋषिकेश

एस 30/09/2014 - 18:09
२००८ साली प्रकाशित झालंय आणि लेखकही प्रख्यात व हयात आहेत. बहुतेक स्वामित्वाधिकाराचा मुद्दा उपस्थित होईलच. तस्मात् मूळ लेखकाची परवानगी घेतलीत तर बरं होईल असे सुचवतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधारक्षण - प्रास्ताविक देव आणि सैतान खरोखरच अस्तित्वात आहेत किंवा नाहीत यावर विचारवंतांनी हजारो वर्षे खर्च केली आहेत.  जवळपास प्रत्येक धर्मामध्ये या संकल्पना आहेत. आणि एका बाबतीत एकमतही आहे - प्रत्येक माणसामध्ये देवाचा आणि सैतानाचाही अंश असतो, जो त्याच्या कृतीमध्ये दिसतो - आणि जेव्हा एखाद्या माणसासमोर टोकाची, यापूर्वी कधीही न आलेली, संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणारी परिस्थिती येते - तेव्हा तो काय करतो, त्यावरून त्याचं खरं रुप इतरांसमोर आणि कधी कधी खुद्द त्या  माणसासमोरही येतं. दुस-या महायुद्धाने अशीच वेळ आणि असे प्रसंग असंख्य लोकांवर आणले.

आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आनन्दा ·

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 29/09/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी 29/09/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 29/09/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 29/09/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते 29/09/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 30/09/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा 30/09/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:19
थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

In reply to by पिवळा डांबिस

जेनी... 29/09/2014 - 10:25
इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..??? मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P :D

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 29/09/2014 - 10:39
प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस. कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 10:45
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.
सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये. त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात. महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

जेपी 29/09/2014 - 10:52
यावेळेस आपला NOTA. लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच. पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार. NOTA वापरुन टाकतो . या निवडणुकीत रस नाही.

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय. यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 29/09/2014 - 12:16
आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही. सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्यारे१ 29/09/2014 - 13:15
>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात. बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना. बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

In reply to by प्यारे१

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

In reply to by काळा पहाड

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

भाते 29/09/2014 - 12:52
NOTA आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 30/09/2014 - 00:39
हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,
हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

चौकटराजा 30/09/2014 - 09:32
माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

In reply to by ऋषिकेश

एक प्रश्न.. NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना? म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?
तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत. १. माझे मत विकासाला २. मझे मत स्थिर सरकारला ३. माझे मत निष्ठेला ४. माझे मत प्रामाणिकपणाला ५. माझे मत संरक्षणाला. ६. माझे मत संस्क्रुतीला ७. माझे मत पैशाला ८. माझे मत प्रशासनाला इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल. बघूया तर.

उपवासाचा पौष्टिक चिवडा

मीराताई ·

पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण 03/10/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}

पौष्टिक पाकक्रुतीत अजून एका पदार्थाची भर पडली.. पण साबूदाणे न घालता, डिंकाचा वापर केला तर उत्तम...

लहानपणी आमच्या सोलापुरात हा चिवडा स्वीट मार्ट, किराणा दुकानात मिळायचा.(आताही मिळत असेल)प्रामुख्याने याची चव गोड होती आणि त्यात मिरचीचे तुकडे तळून टाकलेले असत.कित्येकदा हा चिवडा खाण्यासाठी उपवास केल्याचे आठ्वते. नंतर हा चिवडा घरी बनवण्याचे फ्याड निघाले आणि महिन्याच्या किराणा यादीत तो नायलॉन साबू दिसू लागला.

मदनबाण 03/10/2014 - 20:57
मस्त ! अवांतर :- च्यामारी... मी सांगतो तुम्हाला हल्ली काय काय वाचायला नाय मिळत ? हे साबुदाणा हा शाकाहारी पदार्थ नाही अशी वर्ता व्हॉट्सअ‍ॅप जगतात अधुन मधुन फिरत असते ! खरचं साबुदाणा बनवण्याची पद्धत इतकी घाणेरडी आहे ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Junction Lo... ;) Aagadu {Waiting for Original 1080P}
उपवासाचा पौष्टिक चिवडा 1 साहित्यः नायलॉन साबूदाणा डिंक शेंगदाणे सुक्या खोबर्‍याचे काप काजू-बेदाणे बटाट्याचा खिस (वाळवलेला) (वरील सर्व एक-एक वाटी) तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे) 2 कृती: तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत.

आदिशक्ती महादेवी

प्रचेतस ·

माहितगार 28/09/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस 28/09/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या 28/09/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले 29/09/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव 29/09/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ 29/09/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 29/09/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस 30/09/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस 29/09/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या 29/09/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय 30/09/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव 30/09/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या 03/10/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास 30/09/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस 30/09/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार 30/09/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा 30/09/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना 07/10/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार 07/10/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 08/10/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti 06/09/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस 07/09/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी 07/09/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.

माहितगार 28/09/2014 - 19:24
छान, लेख आणि फोटोंच्या निमीत्ताने नवरात्रात देवींच दर्शन सोबत इतिहासाच जरास ज्ञान मिळण्याचा योग धन्यवाद. अशात मराठी विकिवरील गौरीपूजन लेखाच्या निमीत्ताने जरा गूगल शोध झालेलाच आहे तर या निमीत्ताने काही शंकांची माहिती अनुषंगिक विषयांतराचा भाग म्हणून कुणी देऊ शकल्यास हवी आहे. १) सबंध भारतात मिळून किमान ९ प्रकारच्या गौरीपूजनाच्या परंपरा आढळल्या त्या खालील प्रमाणे *विवीध गौरी आणि त्यांची व्रते: **ज्येष्ठा गौरी **करवा चौथ - हे गौरी गणेशाशी संबंधीत व्रत असण्याबद्दल दुजोरा हवा **जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत - अधिक माहिती हवी **स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक - अधिक माहिती हवी **चैत्र गौरी - अधिक माहिती हवी **सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश - अधिक माहिती हवी **मंगळा गौरी - अधिक माहिती हवी **केदार गौरी व्रत -तामीळनाडू - अधिक माहिती हवी **ललिता गौरी - अधिक माहिती हवी **लज्जा गौरी - १ अ) लज्जा गौरीचे पूजन होत होते असे इतिहास विषयक लेखांवरून वाटते या पूजनाचे आणि व्रताचे नेमके स्वरूप काय होते; १ आ) लज्जागौरीचा आणि इतर गौरी पूजन प्रथांचा आपापसात काही संबंध आहे का ? १ इ) भारत भरातील सर्व गौरी पूजने परस्परांशी संबंधीत असतील तर हे संबंध नेमके कोणते आणि हि सर्व प्रकारची गौरी पुजने वेगवेगळ्या दिवशी होण्याची कारणे काय असावीत १ उ) ज्येष्ठा गौरींच्या बाबतीत गौरी आणि महालक्ष्मी हि दोन्ही नावे प्रचलीत दिसतात; बर्‍याच ठिकाणी गौरी हे पार्वती स्वरूप असल्याचे उल्लेख येतात तर लक्ष्मी ही विष्णू पत्नी मानली जाते तर यात काही सरमिसळ/ गल्लत होते आहे का ? चुभूदेघे.

In reply to by माहितगार

प्रचेतस 28/09/2014 - 22:28
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही. लज्जागौरीचे पक्षी योनीदेवतांचे / मातृदेवतांचे पूजन वैदिक काळाआधीपासून होत होते. डेक्कन कॉलेजातील ताम्रपाषाण विथिकेमध्ये इनामगाव उत्खननात मिळालेल्या स्त्री देवतेची मातीपासून तयार केलेली मूर्ती (टेराकोटा) आहे जी मी स्वतः पाहिली आहे. डेक्कन कॉलेजच्या संग्रहालयातील विथिंकेवर कधीतरी धागा काढण्याचा विचार आहे. लज्जागौरी वर रा. चिं. ढेरे यांनी याच नावाचे एक पुस्तक लिहिले आहे त्यात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा मिळतील. मी ते पुस्तक वाचलेले नाही, संग्रहीपण नाही. पैसाताई अधिक माहिती देऊ शकेल. बाकी गौरी म्हणजे पार्वती. शुभ्र हिमालयाची ती मुलगी म्हणून गौरी हे नाव.

In reply to by प्रचेतस

धन्या 28/09/2014 - 22:34
यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आत्मूबुवा देऊ शकतील कारण हे सर्व प्रकार आध्यात्मिक कर्मकाण्डांमध्ये गणले जातात. त्याचा मला फारसा गंध नाही.
"अध्यात्मिक कर्मकांडांमध्ये" च्या ऐवजी "धार्मिक कर्मकांडांमध्ये" अशा शब्दप्रयोग जास्त योग्य होईल. अध्यात्मामध्ये कुठलेही कर्मकांड नसते. कर्मकांड धार्मिक गोष्टींमध्ये असते.

लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम ! वल्लीबुवा, नेहमीचेच म्हणणे परत : तुमच्या या आणि इतर अनेक मूर्तींच्या अभ्यासाचे अश्याच सर्वसामान्यांना समजेल अश्या भाषेत पुस्तक काढा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुहास झेले 29/09/2014 - 13:28
ह्येच बोलतो... तुझे लेख म्हणजे आम्हा सर्वांना पर्वणीच.. प्रत्येकवेळी नवनवीन काही शिकायला मिळते :)

सध्या नवरात्र असल्याने, चालू असलेल्याच विषयातली(सप्तशती..) मंडळी प्रत्यक्ष भेटल्या सारखं वाटलं अगदी! ही बघा ..\/ही खाली\/...रोज श्लोकातून भेटत असतात,तीच हाइत नव्हं फोटुंमदी? प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता

अर्धवटराव 29/09/2014 - 01:05
पाषाणांचं मनोगत उमगायला एक विशिष्ट प्रकारचं काळिज लागतं, आणि त्यांचा मूकसंवाद कळायला विशिष्ट कान. वल्ली किती सहज बाळगतो हे. अप्रतीम रे मित्रा.

प्यारे१ 29/09/2014 - 12:56
वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती. ;) नेहमीप्रमाणंच उच्च अभ्यासू लेख आहे. (नवं काय लिहावं?)

In reply to by प्यारे१

@वल्ल्यानं हे त्याचं स्पेशयालझेशन किमान थोडाकाळ तरी 'वेगळी'कडं वळवावं ही त्याला विनंती.>>> जोरदार समर्थन!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:36
लज्जागौरी प्रतिमेतीलच असे नव्हे तर एकूणांतच हिदू मिथकांत सर्पांना प्रजननाचे प्रतिक (symbol of fertility) मानले गेले आहे. ह्याशिवाय येथे सर्प योनीतून बाहेर आले असून स्त्रीने ते धरून ठेवले आहेत. साहजिकच ते पुरुष शक्ती दर्शवत असावेत.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 29/09/2014 - 23:50
थोडा आणखी विदा हवा कारण स्त्रियांना फर्टिलिटी सीमबोल/गॉड असे म्हटले जाते अर्थात ही अनार्याची वा जेंव्हा देव न्हवते तर निव्वळ निसर्ग दैवत गणला जात होता त्याकालीन बाब आहे आणि लज्जा गौरी जर अनार्या-अवैदिक असेल तर ती स्वत:च सिम्बोल ऑफ़ फर्टिलिटी ठरते व पुरुष हां होर्न गॉड ऑफ़ हंटिंग म्हणजेच शिंग असलेला शिकारिचा देवता ठरतो. पुरूषाचे हे शिंग चित्र व मूर्तिमधे प्रामुख्याने डोक्यावर दाखवलेले असे आणखी कुठे नाही :) म्हणून एकाच ठिकाणी दोन दोन साप ही कलात्मकता नसून इतर काही दर्शवत असावेत असा संशय उरतो

In reply to by काउबॉय

प्रचेतस 29/09/2014 - 23:58
अजून विदा काहीच नाही. मूळात ही प्रतिमा बर्‍याच उशिरा घडवली गेली आहे. यादवकाळात, साधारण १३ व्या शतकात. तेव्हा लज्जागौरीच्या प्रतिमा घडवणे जवळपास बंद झाले होते शिवाय त्या काळात आर्य-अनार्य, वैदिक- अवैदिक लागू होण्याचा काही प्रश्नच नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:07
हम्म! कहर आहे. मला एकाच वेळी दोन साप का याचे समाधानकारक कारण समजत नाहिये बाकी इतर डाउट्स महत्वाचे नाहीत तसेच दोन साप ही निव्वळ कलात्मकता तर नक्कीच नाही.

In reply to by काउबॉय

प्रचेतस 30/09/2014 - 00:14
शिल्पकलेत बर्‍याच गूढ गोष्टी आहेत त्यांचे आजही स्पष्टीकरण मिळत नाहीत. त्यातलीच ही एक मूर्ती. मला तरी हे साप पुरुषी शक्तीचे प्रतिक वाटतात. बाकी ते दोन का आहेत ते कळत नाही. सिमेट्रीसाठीही असावेत पण नक्की सांगता येत नाही.

In reply to by प्रचेतस

काउबॉय 30/09/2014 - 00:28
त्यात एकवेळ वा अजुनही पुरुष फर्टिलायझर गणला जाउ शकेल fertility नाहीच. सकृत दर्शनी ज्या प्रकारे साप पकडले आहेत ते फर्टिलायझर न्हवे तर तिची अपत्ये वाटत आहेत.... असो... गोष्टी बऱ्याच गूढ़ आहेत खरे

In reply to by झकासराव

प्रचेतस 29/09/2014 - 23:33
सातीआसरा म्हणाजे सात अप्सरा. ह्या प्रामुख्याने कोकणातच प्रचलित आहेत. ह्या जलदेवता. सप्तमातृकांपासूनच पुढे ह्या उत्क्रांत झाल्या असाव्यात कारण प्राचीन काळातील कोकणांतील शिलाहार, कदंब, कोंकण मौर्य आदी राजवटींत आसरांचे उल्लेख येत नाहीत मात्र मातृका आढळतात.

धन्या 29/09/2014 - 20:57
अप्रतिम !!! यातल्या बर्‍याच ठीकाणच्या बर्‍याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत. वल्लीचा या विषयातील व्यासंग दांडगा आहे यात शंकाच नाही. अक्षरधारामध्ये जेव्हा काचेच्या डीस्प्लेमधील डॉ. ग. ह. खरे लिखित "मुर्तीविज्ञान" हे पुस्तक पाहतो तेव्हा मुखपृष्ठावरील रुपनारायण (की कसल्याशा) मुर्तीचा फोटो वल्लीने काढलेला आहे हे आठवून आमच्या या मित्राचा अभिमान वाटतो. इतकंच काय एकदा दुसर्‍या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून वल्लीकडे वस्तीला गेलो असताना वल्लीच्या आईने त्याची "कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" अशी कान उघाडणी केल्याचे चांगलेच आठवते. :)

In reply to by धन्या

काउबॉय 30/09/2014 - 01:55
यातल्या बर्याच ठीकाणच्या बर्याचशा मुर्त्या वल्लीसोबतच पाहील्या आहेत.
हे वाचुन तर अराउंड एव्हरी सक्सेसफुल वल्ली देर इज अ धन्या असे म्हणावेसे वाटत आहे ;)

In reply to by धन्या

पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?" हे मात्र एकदम पटलं. जेव्हा छंद व्यवसायही असतो तेव्हा दुधात साखर पडते. नेटवर्किंगने एक पुरातत्ववेडा हिरावून नेलेला आहे हे मात्र खरे ! :)

In reply to by धन्या

अर्धवटराव 30/09/2014 - 19:13
वल्ली पुरारत्व खात्यात गेला असता तर उगाच फायली, वरिष्ठांचे अनावष्यक आदेश, पॉवर असुन नसल्याची तगमग यामधे त्याच्यातला संशोधक दबुन गेला असता. असं म्हणतात कि आय.टी. पुरातत्व शोधन भारतात तगलं कारण ते सरकारी सावलीच्या बाहेर बहरलं.

In reply to by धन्या

हाडक्या 03/10/2014 - 15:34
कशाला रे नेटवर्किंगमध्ये गेलास बाबा. पुरातत्व खात्यात का नोकरी शोधत नाहीस?
हे नवीनच..!! आम्ही वल्लींना पुरातत्व, उत्खनन वगैरे संदर्भातले कोणी तज्ञ समजत होतो. या माहीतीने तर वल्लींच्याबद्दलचा आदर अजूनच दुणावला.!

विकास 30/09/2014 - 00:19
फोटो आणि लेख छानच आहे. आत्ताच वाचला. बरीच माहीत नसलेली माहिती समजली!

कंजूस 30/09/2014 - 06:17
मी पयला शेवटी. भारतात लिंग आणि योनी पुजा पूर्वी अनार्य कालापासून आहे. इथे निसर्गाच्या सृजन शक्तीचे सतत अप्रुप वाटत राहिले आहे. शिव आणि शक्ति ही वेगवेगळ्या पूर्णरूपांत समोर येतात. आर्य कालात विष्णू,महालक्ष्मिसारखी सौज्वळ दैवते सुबत्ता असणाऱ्यांसाठी आली.अधयात्म उगाच आपले.त्यांना '{सधनता}आहे तैसेची राहो' याचाच विचार होता. [माया संस्कृतीत पुनजन्म आणि इजिप्तमध्ये मृत्यू या कल्पना सतावत राहिल्या. ] इतिहासाच्या पुस्तकांसाठी माती दगडाच्या अनादि पानांशिवाय आणखी कोणताही चांगला पर्याय नाही.वल्ली तुमचा अभ्यास फारच मंदगतीने चालला आहे कधी वाचणार ही सर्व पुस्तके या पृथ्वीतलावरची? {गंमतीने}. या वल्लीला आणखी सतुती न करता डिवचले पाहिजे.आणखी कोणते स्पेशलाइझेशन वाढवणार आहेत बरं ते कळू द्या. हा लेख फारच आवडला.

वल्लीसाहेब सॅल्युट तुम्हाला. एकदा तुम्हाला भेटले पाहिजे. @ कंजुस साहेब- नुसत्या भारतातच नाही तर जपानमध्ये सुध्दा असा प्रकार चालतो. फालिक उत्सव (phallic-festival) म्हणुन अजुनही ते लोक साजरा करतात.

माहितगार 30/09/2014 - 09:32
https://en.wikipedia.org/wiki/Mother_goddess हा लेख पहा. सर्वच देशातील मूळ मानवी संस्कृतींच्या नैसर्गीक विकासात कोणत्या न कोणत्या स्वरूपात मातृकापूजन प्रचलीत असावे असे वाटते. https://en.wikipedia.org/wiki/Sheela_na_gig ह्या शीला ना गीग प्रतिमा प्रथमदर्शनी लज्जागौरी प्रतिमां प्रमाणेच वाटतात.

पैसा 30/09/2014 - 22:57
लज्जागौरी: हे स्त्रीच्या जननशक्तीचे देवतास्वरूप आदिम काळापासून जवळपास सर्व जगभर मानले गेलेले. रेणुका, यल्लम्मा, एकवीरा, जोगुळांबा, सांतेरी ही सगळी एकाच मातृशक्तीची रूपे मानली गेली आहेत. सांतेरी ही वारूळस्वरूपात पुजली जाते. वारूळ ही भूमीची योनी तर नाग हा पुरुषतत्त्वाचे प्रतीक मानला गेला. मुरुगन, खंडोबा, जोतिबा, रवळनाथ, भैरव हे क्षेत्रपाल त्यामुळे नागरूप मानले जातात. वारूळ आणि नाग हे स्त्री-पुरुष मीलनाचे आणि जननशक्तीचे प्रतीक ठरले. वारुळात रहाणारा नाग लज्जागौरीच्या शिल्पात का असावा त्याचं हे कारण आहे. http://www.misalpav.com/node/25606 या धाग्यावरील प्रतिसादात काही माहिती लिहिली होती. ती इथे पेस्ट करीत आहे. आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे. स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले. विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

स्पंदना 07/10/2014 - 05:59
हुश्श!! संपला एकदाचा वाचुन लेख. एकेक शिल्प बघत संदर्भ पहात लेख संपता संपत नाही वल्लींचा.

माहितगार 07/10/2014 - 23:43
वल्लींसाठी काही प्रश्न काही शंका, अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल. जाणून घेण्याचा उद्देश हा की काही लोककथा संस्कृत मिथकांनी दखल घेण्या पुर्वी पासूनच्या असू शकतील का ? कारण असंख्य भारतीय शिल्पातून अ‍ॅक्रॉस इंडीया प्रतिकांचा नेमकेपणा काटेकोरपणे जपला गेला असावा असे वाटते. ज्या काळात चित्रकलेसाठी कागदासारखे एका ठिकानाहून दुसर्‍या ठिकाणी चित्र नेण्याचे चांगले माध्यम नव्हते. संस्कृत जाणणार्‍या प्रत्येकाला स्वतःला शिल्पकला येत नसेल आणि शिल्पकला येणार्‍या प्रत्येकाला संस्कृत येत नसेल. एकच शिल्पकार कितीही म्हटले तरी त्या काळात अडवळणाच्या जागी जाऊन किती लेण्यांचा अभ्यासकरून लक्षात ठेऊन पुन्हा दुसर्‍या जागी जाऊन सेम टू सेम प्रतिकांची शिल्पे बनवणार. अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का ?

In reply to by माहितगार

प्रचेतस 08/10/2014 - 08:51
अशी काही शिल्पे आहेत का की शिल्प कालावधी आधीचा असण्याची शक्यता असेल आणि संस्कृतातील मिथक रचनेचा संभाव्य काळ नंतरचा असेल
तशी बरीच आहेत. मुख्यतः अवैदिक शिल्पे उदा. गणेश वगैरे. अर्थात ही शिल्पे घडवली गेली तदनंतर. पण काही उत्खननांत हत्ती मुखाची टेराकोटा शिल्पे आहेत. शिवाय योनी, लिंग आदी जननशक्तीसंदर्भातही बरीच शिल्पे सिंधू खोरे, राखीगढी, इनामगाव,, नेवासा इथल्या उत्खननांमध्ये मिळाली आहेत. अशा प्रकारची शिल्पे नंतर वैदिकांमध्येही समाविष्ट झाली.
अर्थात मातीच्या अथवा दगडाच्याही ट्रांसपोर्टेबल छोट्या छोट्या प्रतीमा बनवून दुसर्‍या शिल्पकारांना डेमोसाठी म्हणून उपलब्ध केल्या जाण्याची तुरळक शक्यता असू शकेल पण तसे असेल तर तसा उल्लेख कुठे मिळतो का?
तसे काही उल्लेख नाहीत पण एकंदरीत मौर्यकालीन शिल्पकलेवर ग्रीक, रोमन शैलीचा मोठा प्रभाव होता. संस्कृतींचे आदानप्रदान व्यापारानिमित्ताने इकडून तिकडे होत राहिल्यामुळे शिल्पशास्त्रातही तदनुषंगाने बदल घडत गेले.

Bhakti 06/09/2021 - 15:19
A आज पिठोरीनिम्मित हा फोटो कायप्पावर आला,मागच्या ढोकेश्वरचा लेख वाचून हा सप्तमातृका पट आहे हे लगेच ओळखता आले,मग हा लेख वाचला.पैसाताईंचा प्रतिसादही छान आहे.प्रश्न असा आहे की ह्या फोटोत बाळ का दिसत नाही? आणि प्रत्येकीच्या हातात वेगळी आयुधे आहेत ना?

प्रचेतस 07/09/2021 - 09:15
सप्तमातृकापटच आहे मात्र अपूर्ण आहे. डावीकडे वीरभद्र आणि उजवीकडे गणेश याशिवाय मातृकापटाला पूर्णत्व नाही. बैल-माहेश्वरी, मोर-कौमारी, वराह- वाराही, प्रेत-चामुंडा आणि हत्ती-इंद्राणी या मातृका लगेच ओळखू आल्या. त्यांच्या हातातील आयुधे त्यांच्या इष्ट देवतांच्या असतात.

तनमयी 07/09/2021 - 11:36
सुरेख धागा वल्ली. खूप आवडला. वाचनखूण साठवली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त इथल्या काही लेण्या, मंदिरांतून टिपलेली आदीशक्तीची ही काही रूपं. सुरुवात करूयात ती वैदिक कालखंडाच्याही आधीपासून असलेल्या स्त्री शक्तींपासून. लज्जागौरी लज्जागौरी ही स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. वैदिक कालखंडाच्याही अगोदरपासून अशा मूर्ती प्रचलित होत्या. वैदिक कालखंडात ह्या प्रकारच्या मूर्ती तंत्रमार्गात समाविष्ट झाल्या. मुख्यतः ह्या मूर्तींना मस्तकाच्या जागी कमळ असते. तर काही वेळा ह्या मस्तकासह असतात. ह्या नग्न असून उपड्या बसलेल्या स्थितीत असतात. ह्या मूर्तींच्या अशा स्वरूपामुळेच ह्यांचे नष्टचर्य ओढवले.

महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार

माहितगार ·

माहितगार 28/09/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार 28/09/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.

माहितगार 28/09/2014 - 17:06
हा एक ट्रेंड बघा https://www.google.co.in/trends/explore#q=Sharad%20Pawar%2C%20Raj%20Thakre%2C%20Shivsena%2C%20Rashtrvadi&cmpt=q लोक उद्धव ठाकरे नावाने शोध घेण्यापेक्षा शिवसेना नावाने जास्त घेतात. राज ठाकरे आणि शरद पवार नावं महाराष्ट्रातल्या नेत्यात सर्वाधिक पॉप्यूलर आणि तुल्यबळ आहेत असे दिसते पण शिवसेना या नावाचा शोध व्यक्तीगत नावांना भारी पडताना दिसतो. आणि राष्ट्रवादी या नावालाही भारी पडताना दिसतोय. अर्थात हे चित्र काँग्रेस आणि भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची तुलना न करता येतय

माहितगार 28/09/2014 - 17:10
शिवसेना राज्यातला शब्दशोध आणि राहूल गांधींचा राष्ट्रीय मिळून सोबत दिसतात म्हणजे काँग्रेसला शिवसेना भारी पडताना दिसते https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20Rahul%20Gandhi&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:13
अर्थात शिवसेना नाव पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण छ्गन भूजबळ आणि नारायण राणे या सर्वांना भारी पडताना दिसतय https://www.google.co.in/trends/explore#q=Shivsena%2C%20%2Fm%2F02w3085%2C%20%2Fm%2F051z47g%2C%20%2Fm%2F0246p7%2C%20%2Fm%2F06b1jg&cmpt=q

In reply to by माहितगार

माहितगार 28/09/2014 - 17:29
अर्थात नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील व्यक्तीगत लोकप्रीयताही खूप अधिक आहे एकुण येत्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची दारोमदार कार्यकर्त्यांवरच आहे आणि शरद पवार, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी किती सभा गाजवतात यावरही बरेच काही अवलंबून असेल. असे गूगल ट्रेंडाचे आकडे सूचवत असावेत असे वाटते.
महाराष्ट्रात लोकप्रीय कोण ? गूगल ट्रेंड्स नुसार खाली तुलना करणारे शोध घेऊन दुवे देतोय. तुम्हाला काहीच नेत्यांची नाव पहायची असली तर नको असलेली तुलनेतून वगळता येतील. आता शोध देशभरातून असतील तर महाराष्ट्राचा अंदाज कसा येणार. गूगल ट्रेंड्स अंदाजा बांधण्याची जराशी सुविधा देते. खाली रिजनल इंटरेस्ट मध्ये हव्या त्या पर्यायाच नाव सलेक्ट करा नंतर टाऊन सिटी हा ऑप्शन पहा. आणि बघा काही क्लू लागतात का ते १) https://www.google.co.in/trends/explore#q=%2Fm%2F070xhz%2C%20%2Fm%2F07jf_p%2C%20%2Fm%2F0wbhp95%2C%20%2Fm%2F02rxjrz&cmpt=q यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, फडवीस आणि गडकरी अशी तुलना दिली आहे.

दिसली समद्यांना ...

आतिवास ·

रेवती 27/09/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय 27/09/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 29/09/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 29/09/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 30/09/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी 06/10/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 08/10/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास 08/10/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी 02/10/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.

रेवती 27/09/2014 - 21:47
कसली गोड आहे ती! बर्‍याच मुलींना लहानपणी मोठे केस असण्याची व त्याला रिबन बांधण्याची हौस असते, मलाही होती. ही ही, एकदम गोड वाटले.

काउबॉय 27/09/2014 - 21:48
आन्जी भेट्ल्याने बरं वाटल...! अगदी तसच बरं जस आन्जिला तुम्ही मोझाम्बिकहुन परतल्यावर वाटलं असेल ;)

आन्जीच्या शुद्ध आणि निरागस हेतूने मन कौतुकाने भरून आले. आन्जीची लाल रिबन आवडली सांगा, तिला.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 29/09/2014 - 16:09
लंपनची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडी चांगली आहे, ब्राह्मणी तोंडवळा आहे. अनुभव विश्व सीमित आहे आणि लंपन प्रचंड निरागस आहे. त्यामानानं आन्जी गरीब घरातली नि बहुजन वर्गातली आहे, गरीबीमुळं आलेला थोडा वेगळा थोडासा निलाजरा बेरकेपणा (चाबरट म्हणतात तसं. पण दुसर्‍याचं नुकसान न होईल इतपत) ही आन्जीची वैशिष्ट्यं. हे मला जाणवलेलं. चुक बरोबर ठाऊक नाही. लेखिका अधिक भर घालतीलच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 29/09/2014 - 18:21
हम्म, अगदी नेमके आहे. लंपनने ते विश्व जसे उभे केले तसेच आंजीने हे वेगळे विश्व उभे केले या अर्थी म्हणालो इतकेच.

In reply to by प्यारे१

आदूबाळ 30/09/2014 - 19:43
लंपनचं अनुभवविश्व सीमित? सायकलचं दुकान असणार्‍या दोस्तापासून ते जुगारापर्यंत ते जवळच्या माणसांच्या वियोगापर्यंत असं विस्तृत अनुभवविश्व लाभलं आहे लंपनला. बाकीबद्दल अर्थातच सहमत आहे. लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो.

In reply to by आदूबाळ

बहुगुणी 06/10/2014 - 21:26
आन्जी पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. इथे मिपावरच अभिजित (अभ्या) सारखे अप्रतिम कुंचलेकार उपस्थित आहेत आन्जीला चित्रबद्द करायला, एक सुंदर 'कॉफी टेबल बुक' तयार होईल. मनावर घ्याच.

In reply to by आदूबाळ

बॅटमॅन 08/10/2014 - 15:54
हम्म, रैट्ट सार. अन टुमणे/हट्ट/मागणी याबद्दल सहमत आहे हेवेसांनल. ग्रामीण साहित्य या रूपात पुढं आलं तर अजून मज्या यील.

In reply to by बॅटमॅन

आतिवास 08/10/2014 - 16:07
लंपनप्रमाणेच आन्जीही पुस्तकरूपात यावी हे जुनंच टुमणं / हट्ट / मागणी यानिमित्ताने परत नोंदवतो. मान्य आहे. पण ते कधी होईल ते माहिती नाही, होईल का नाही हेही सांगता येत नाही. पुस्तक काढायचं तर पुरेशा कथा (किमान ५० तरी माझ्या मते) लिहायला हव्यात. उगाच आकडा गाठायचा म्हणून लिहित सुटले तर त्या कथा कंटाळवाण्या होतील एरवी या कथा आवडणा-या वाचकांनाही. त्यामुळे आपली मागणी लक्षात आहे पण पुरवठा कधी होईल ते मात्र सांगता येत नाही :-)

सरस ! वाचकांच्या मनात आंजीची व्यक्तीरेखा (अगदी स्वभावासकट) तयार झाली आहे... यापेक्षा लिखाणाचे जास्त यश ते काय असणार ?

सखी 02/10/2014 - 20:33
आवडली हीपण शतशब्दकथा, आन्जी तर नेहमीच आवडीची.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय.

अम्मा

धर्मराजमुटके ·

In reply to by प्रसाद१९७१

महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 30/09/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 01/10/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 01/10/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा 25/05/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी 25/05/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा 26/05/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?

In reply to by प्रसाद१९७१

महाराशट्रात जेंव्हा सुब्रम्हण्यम स्वामी सारखा चिकाटीचा नागरिक पैदा होईल तेंव्हा ! आपण थोडे दिवस लढतो आणि सोडुन देतो. स्वामीसारखी चिकाटी आणि अभ्यास हवा. मेहेनत हवी. नाहीतर आहेच ! चौकशी समिती बसवा. तिला अहवाल आधीच लिहुन द्या आणि काही दिवसांनंतर दोनेक वेळा कालमर्यादा वाढवुन घ्या आणि तोच अहवाल प्रदशित करा !

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

भाते 29/09/2014 - 12:56
चारा घोटाळयात त्या लल्लुला पण पाच वर्षाची शिक्षा झाली होती. आता मस्त बाहेर फिरतो आहे ना तो! यावेळीसुद्धा हिची वरच्या कोर्टात अपील करून काही दिवसांत जामिनावर सुटका होईल. मग काही वर्षांनी त्या कोर्टाचा निकाल लागेपर्यंत…

संपत्तीचे प्रदर्शन नडले असे म्हणेन.आपल्या मराठी नेत्यांकडे-दादा,आबा,अण्णा,राव.. एवढेच काय विरोधी बाकड्यांवर बसून सरकारला 'कोंडीत' पकडणार्या नेत्यांकडे अगडबंब संपत्ती आहे. मात्र पैसा जिरवायचे मार्ग मर्हाटी नेत्यांस अवगत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

बॅटमॅन 30/09/2014 - 15:12
ते तर तिथल्या लोकांनाही अवगत आहेत. पण त्यांच्याकडे सुब्बू आहे, आपल्याकडे तसा कोणी नाही. आणि हे नेते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. जन्ता मधल्यामध्ये चु* बनते.

In reply to by बॅटमॅन

खटपट्या 01/10/2014 - 02:52
आता तरी सुब्रमण्यम स्वामींचा मान राखून त्याना केन्द्रात जबाबदारीचे पद द्यायला पाहीजे. बन्देमे दम हय !!

In reply to by खटपट्या

विवेकपटाईत 01/10/2014 - 17:49
स्वामी म्हणजे आग,आणि आगीशी कोण खेळणार. तूर्त पंतप्रधान असा मूर्खपणा करणार नाही. बाकी काही लोक अग्नीशी खेळण्यात पटाईत असतात: हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद http://vivekpatait.blogspot.in/2012/06/blog-post_23.html

एक मॉम मंगळावर तर एक तुरुंगात आता नाताळ पर्यंत अजून एक मॉम तुरुंगात जाणार , इति स्वामी चिकाटीने लढणारा तो स्वामी आणि आरोप करून पळ काढणारा केजू कुठे असतो आजकाल मिस हिम

सध्या भारतात एक मॉम मंगळावर गेली तर एक तुरुंगात आता स्वामी म्हणतात तशी अजून एक मॉम नाताळ पर्यंत तुरुंगात जाईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

रदर शपथ घेणे . काय मजे दार सीन असेल हो ! आणि म्हणे राजकरण्यांना विनोदबुद्धी नसते ! आपल्य हिंदी सिनेमावाल्यांनी हा असा सीन चित्रपटात घालायला हरकत नाही ! हिट होईल !

चौथा कोनाडा 25/05/2015 - 21:43
जयाअम्मा ss जयाअम्मा,,,, अगाध तुझ्झा महिम्मा ! (चाल : अशोक सराफ चे गाणे प्रियतम्मा, प्रियतम्मा....) खरोखरच अम्माची लीला अपरंपार आहे. कसलं कोर्ट, कसला न्याय, कसली समानता, संपत्तीची कसली सम विभागणी ! || धन्य ती अम्मा, अन धन्य ते भक्त. धन्य आपुला देश अन धन्य आपुली लोकशाही ||

In reply to by चौथा कोनाडा

श्रीगुरुजी 25/05/2015 - 23:29
अम्माची लीला खरोखरच अगाध आहे. तिने सगळ्यांनाच खिशात (सॉरी पदराखाली) टाकलेले आहे. अम्मा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर मोदींनी तिचे लगेचच अभिनंदन केले. आजचीच बातमी आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने अम्माला निर्दोष सोडल्यानंतर या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास कर्नाटक प्रदेश काँग्रेसने विरोध केला आहे. सर्वच पक्ष अम्माच्या गुड बूक्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चौथा कोनाडा 26/05/2015 - 07:39
मिल जुलके खायेंगे, दुसरे काय? सगळे एकाच माळेचे मणी, सामान्यान्ना वाचवायला आहे कुणी ?
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

श्रीरंग ·

अभिनंदन ! कौस्तुभ राडकर आणि तुमचे देखील. ह्या वेगळ्या विषयावर लेख दिल्याबद्दल. मुंबई पुण्याच्या धाग्यांवर दंगा घालणारी मंडळी झोपली काय ? :)

बाळ सप्रे 28/09/2014 - 16:19
कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर ट्रायथलॉन (ऑलिंपिक डिस्टंस) भूगाव तलाव मुठा-लावासा रस्ता इथे आयोजित केली होती तेव्हा कौस्तुभबरोबर ओळख झाली. तो एक जबरदस्त अ‍ॅमेचर अ‍ॅथलीट आहे. चांगल्या चांगल्या धावपटू आणि सायकलिस्ट यांचीदेखिल ट्रायथलॉन मधे तारांबळ उडते. कारण तिन्ही खूप वेगळी कौशल्ये आहेत. मी स्वतः या प्रकाराचा अनुभव घेतला आहे.. कालची स्पर्धा त्याने १३:२४:११ तासात पूर्ण केली.. याआधी त्याने १०-११ तासातही आयर्नमॅन पूर्ण केली आहे.. भारतात अजूनही आयर्नमॅन स्पर्धा आयोजित झाली नसली तरी नजिकच्या भविष्यात होउ शकेल. बरीच लोकं कौस्तुभसारख्या खेळाडूंमुळे या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. म्हैसुर, हेद्राबाद याठीकाणी हाफ आयर्नमॅन (सर्व अंतरे आयर्नमॅनच्या निम्मी ) स्पर्धा होउ लागल्या आहेत.

अभिनंदन ! कौस्तुभ राडकर आणि तुमचे देखील. ह्या वेगळ्या विषयावर लेख दिल्याबद्दल. मुंबई पुण्याच्या धाग्यांवर दंगा घालणारी मंडळी झोपली काय ? :)

बाळ सप्रे 28/09/2014 - 16:19
कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर ट्रायथलॉन (ऑलिंपिक डिस्टंस) भूगाव तलाव मुठा-लावासा रस्ता इथे आयोजित केली होती तेव्हा कौस्तुभबरोबर ओळख झाली. तो एक जबरदस्त अ‍ॅमेचर अ‍ॅथलीट आहे. चांगल्या चांगल्या धावपटू आणि सायकलिस्ट यांचीदेखिल ट्रायथलॉन मधे तारांबळ उडते. कारण तिन्ही खूप वेगळी कौशल्ये आहेत. मी स्वतः या प्रकाराचा अनुभव घेतला आहे.. कालची स्पर्धा त्याने १३:२४:११ तासात पूर्ण केली.. याआधी त्याने १०-११ तासातही आयर्नमॅन पूर्ण केली आहे.. भारतात अजूनही आयर्नमॅन स्पर्धा आयोजित झाली नसली तरी नजिकच्या भविष्यात होउ शकेल. बरीच लोकं कौस्तुभसारख्या खेळाडूंमुळे या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित होत आहेत. म्हैसुर, हेद्राबाद याठीकाणी हाफ आयर्नमॅन (सर्व अंतरे आयर्नमॅनच्या निम्मी ) स्पर्धा होउ लागल्या आहेत.
लेखनविषय:
आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते.

कुणी जाल का सांगाल का

संजय क्षीरसागर ·

In reply to by जयंत कुलकर्णी

जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!

In reply to by संजय क्षीरसागर

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!! ---------------------------------------------- समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच. बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.

क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन. सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली … अगं माय गं मेलो. खल्लास. ''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!'' वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं. ''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!'' सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता. अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास. अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना, असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना, -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

वाह सं.क्षी. साहेब , मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली. धन्यवाद.

स्पा 27/09/2014 - 15:20
वाह.. अप्रतीम लिहिलय माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत. मझा आ गया, तुफान

चौकटराजा 27/09/2014 - 15:27
संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !

In reply to by चौकटराजा

हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!

अनिता ठाकूर 27/09/2014 - 15:53
फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.

चतुरंग 27/09/2014 - 16:37
माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!

साती 27/09/2014 - 20:46
गाणं आवडीचं आहे. रसग्रहण उत्तम आहे. हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी) मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते. 'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

In reply to by साती

'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते. ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल. बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल. जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही. (नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच. थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 28/09/2014 - 14:47
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे. भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!

In reply to by पैसा

आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 28/09/2014 - 16:21
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही. पण सुचवाल का त्या कोकिळा … रात्री तरी गाऊ नको यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे. येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

In reply to by प्रचेतस

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल? कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं. तुम्ही कुणीही, :
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 28/09/2014 - 22:05
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?
येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.
कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.
दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय खुलवू नको अपुला गळा, रात्री तरी गाऊ नको निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
रसग्रहण माझा प्रांत नाही.

In reply to by प्रचेतस

कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता! मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे. इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 29/09/2014 - 13:07
असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय! (थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादित

संपादित

In reply to by संजय क्षीरसागर

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) ! शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो. बाकी चालू द्या.

आतिवास 27/09/2014 - 23:26
गाण्याचं रसग्रहण आवडलं. अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!

In reply to by आतिवास

आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?

दिपक.कुवेत 28/09/2014 - 00:17
गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम. गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली. जिओ सं. क्षी. जिओ. पैजारबुवा,

रिकामटेकडा 28/09/2014 - 11:12
या आधीही हे गाण आवडीच होत. आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय वाचून अगदी वाह! अस झालं पुनश्च एकदा धन्यवाद

प्रमोद (देर्देकर) चे विषेश आभार कारण त्यानं : सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) या शब्दाचा अर्थ विचारला होता. तो शोधतांना गाणं पुन्हा लक्षपूर्वक ऐकायची संधी मिळाली. मग या ओळी खास वाटल्या : आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आणि सर्वांसाठी रसग्रहण करावंस वाटलं. जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 28/09/2014 - 14:35
बरेच दिवसानी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळाले. आसक्ति शिवाय कला निर्माण होत नाही... आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय. आणि या काव्य नजाकतीची एक अविट गोडी आपल्यामुळे चाखायला मिळाली याबद्दल आपला ऋणी आहे. खुप धन्यवाद या धाग्याबद्दल संजय अंकल.

In reply to by काउबॉय

क्या बात है! प्रतिसाद बेहद्द आवडला. गा़लिबचा एक शेर आहे : कोई मेरे दिलसे पूछे तेरे तीर-ए-निमकश को, ये खलिश कहांसे होती जो जिगरके पार होता | जर तुझ्या अर्धोन्मिलित नयनांचा तीर हृदयाच्या आरपार गेला असता तर ही वेदनाच उरली नसती... आणि उरात वेदना नसती तर शायरीच झाली नसती!

vikramaditya 28/09/2014 - 20:15
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

vikramaditya 28/09/2014 - 20:20
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

In reply to by vikramaditya

कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."
हे आस्वादाचं मर्म आहे! ललित कलेचा आस्वाद घ्यायचा तर व्याकरण, वास्तविकता, शब्दबदल यापेक्षा इंपॅक्ट महत्त्वाचायं.

चित्रगुप्त 28/09/2014 - 21:20
सुंदर र्‍हदयस्पर्शी काव्य, गायन आणि रसग्रहण. कवी अनिलांच्या 'अजुनी रुसूनि आहे' च्या संदर्भात 'कुणी जाल का सांगाल का' चा काहीसा वेगळा अर्थ मनात घोळत आहे. लवकरच लिहेन म्हणतो.

चित्रगुप्त 29/09/2014 - 14:52
या कवितेविषयी: अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची.. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले.. ''कुणी जाल का.. सांगाल का.. सुचवाल का त्या कोकिळा.. रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा.. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!'' सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..' महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या 'बुलबुला' व 'दिलबरा' या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. दुवा इथे देत आहे: http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-469189/

In reply to by चित्रगुप्त

कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी, रसिकांच्या पोएटिक लिबर्टीवर असा घाला घातल्याबद्दल तुम्चा पोय्टिक णीषेढ करावा तेव्हढा कमीच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 29/09/2014 - 19:41
अनेक काव्यांची निर्मिती व त्यावरील रसिकांचे अंदाज ही एक गंमत आहे. " श्रावणात घन निळा बरसला" हे गीत अगदी पाडगावकर यानी खंडाळ्याला मस्त गरम गरम बजी खाऊन झाल्यावर ऐन पावसाळी वातावरणात लिहिले असेल असे अनेकाना वाटते. प्रत्यक्षात चेंबूर ते शिवाजी टर्मिनस या दरम्यान अंगातून घामाच्या धारा वहात असता गच्च भरलेल्या लोकलमधे कवि साहेबाना त्याचा मुखडा व पहिले कडवे सुचले आहे.

खरं तर काल रात्री मी सुद्धा ती लिंक वाचली आणि क्षणभर वाटलं की झक मारली आणि इतकं तरल रसग्रहण केलं! पण क्षणभरच! कारण नंतर लक्षात आलं की ज्या भावार्थानं रसग्रहण केलंय, त्या चित्तदशेतून तीच कविता गायली तर काव्य काय अपरिमीत उंची गाठतं! आणि अनुप माझ्याशी सहमत आहे कारण तो म्हणतो : मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे! अशी कधीकधी तरल कल्पना, वास्तवावर मोहकशी मात करुन जाते.

चित्रगुप्त 29/09/2014 - 16:25
मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

चित्रगुप्त 29/09/2014 - 19:11
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत. वसंतराव आणि यशवंत देव या दिग्गजांबद्दल काय बोलावे ? तरी सुद्धा एक वैयक्तिक मत नोंदवू चाहतो. या गाण्याला तबल्याची सरधोपट साथ नसती, तर ते जास्त खुलले असते, असे वाटून गेले. ओपींची अशी काही गाणी आहेत, ती नेमकी कोणती हे आत्ता पटकन आठवत नाहिये.

In reply to by चित्रगुप्त

स्पा 30/09/2014 - 12:56
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.
होय मी पण :)

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:34
मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही. त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही. संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही. मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

In reply to by प्रसाद१९७१

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं. राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

vikramaditya 01/10/2014 - 20:32
अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते. एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो. पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे. 'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what? After all, beauty lies in the eyes of the beholder.

In reply to by चित्रगुप्त

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ ||
आणि
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ ||
संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

जो रंग असेल त्यात रंगून जा. वाद असेल तिथे तुटून पडा आणि मिठी मारायची तर सगळं विसरुन, बेहतहाशा मिठी मारा. जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!

In reply to by संजय क्षीरसागर

@जी गोष्ट सखीची, तीच गोष्ट जगण्याची!>>> वाह ये जिंदादिली!!! ---------------------------------------------- समांतरः- जी गोष्ट रसग्रहणाची,तीच प्रतिसादाची! ;)

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या या जीवनविषयक तत्वज्ञानाला सलाम. मूलतः चंचल स्वभाव असल्यामुळे व Multi-tasking करत राहण्यामुळे असे जगायला मला जमत नाही. क्वचित एखादेवेळेस जमतेही परंतु ते क्वचितच. बाकी मूळ विषय सध्या तरी फारसा कळला नाही भविष्यात कळेल अशी आशा करतो.

क्या बात है संक्षीसेठ...! आवडली कविता आणि भावार्थ. सावरलो की प्रतिसाद लिहिन. सध्या दाद देतोय ती तुम्ही निवडलेल्या अनिलांच्या कवितेला. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली … अगं माय गं मेलो. खल्लास. ''बरसात दोन्हीकडे आहे, बाहेर पावसाची आणि आत आठवणींची. त्यात प्रेयसी जशी जाताजाता रेंगाळावी तशी बरसात लांबलीये. इथे पुन्हा बरसात म्हणजे तीच! मग त्यावर कहर म्हणजे तिच्या चिंब चुंबनाची स्मृती!'' वॉव.. मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. आता पुन्हा पावसात भिजणं आलं. ''कल्पना करा, तुम्ही एकटे आहात आणि अशा एकाकी वेळी, सखी तुमच्या मनाच्या मैफिलीत गाणं म्हणतेयं.... आणि तुमचा आर्जव असा की सखे, रात्री तरी इतकं विकल करणारं गाणं... गाऊ नकोस!'' सुरेख...म्हणुन मी तिला म्हणत असतो गाणं नको म्हणु मला त्रास होतो ती ऐकत नै संक्षीसेठ. दुर आलोय तरी फोनवर गाणं म्हणतेच ती...तिला काय आपला जीव जातो इथे..कालच तिने सुर लावला होता. अशी रुसली रुक्मिनी गेली पद्मपुरात असा प्रितीचा विठ्ठल मिठी घालतो गळ्यास. अशी रुसली रुक्मिनी अशी शेजारी बसेना, असा अभीर गुलालाचा वास हिला सोसेना, -दिलीप बिरुटे

In reply to by संजय क्षीरसागर

वाह सं.क्षी. साहेब , मी ख. फ वर एका अक्षराचा अर्थ विचारला तर अख्खी कविताच तुम्ही आकलनासाठी सोप्पी केलीत. मजा आली. धन्यवाद.

स्पा 27/09/2014 - 15:20
वाह.. अप्रतीम लिहिलय माझ्या काही निवडक गाण्यांपॆकि एक.. वसंतरावांनी वेगळ्याच उंचीवर नेलं गाण्याला अनिलांचे शब्द तर कातीलच आहेत. मझा आ गया, तुफान

चौकटराजा 27/09/2014 - 15:27
संक्षी , या तुमच्या रसग्रहणाने आज सॉंग ओफ द डे मिळाले. मग थोडेफार वाजवून ही पाहिले. ओ पी नय्यर , यशवंत देव ई महान संगीतकार म्हणतात शब्दच चालीला आपल्याकडे घेउन येतात. हे मला वाटते अशा प्रकारचे एक " कातील" उदाहरण आहे !

In reply to by चौकटराजा

हे एकदम खरंय. केंव्हा पासनं प्रयत्न चाललेत, गाण्याची एंबेडेड यूआरल पेस्ट होत नाहीये... कविता आणि फक्त कविताच!

अनिता ठाकूर 27/09/2014 - 15:53
फार तरल भाव व त्यात श्री. वसंतरावांचा झारदार आवाज!गाण्यातील आर्तता मनाला भिडतेच अगदी. असेच, 'चाला वाही देस' व 'सहेला रे' चे रसग्रहण आपण कराल काय? मात्र, मी फक्त कानसेन हां..! मी शास्त्रीय संगीत अजिबात शिकलेली नाही.

चतुरंग 27/09/2014 - 16:37
माझं एक अत्यंत आवडतं गाणं सकाळी सकाळी ऐकायला मिळालं. अनिलांचे जीवघेणे शब्द, यशवंत देवांनी असोशीने चालीत गुंफलेत आणि वसंतखांनी जीवघेणे गायले आहेत!!! त्रिवेणी संगम!!!

साती 27/09/2014 - 20:46
गाणं आवडीचं आहे. रसग्रहण उत्तम आहे. हा आस्पेक्टही असू शकतो हे लक्षात आले.(कोकिळा म्हणजे प्रेयसी) मला मात्र अजून पर्यंत कोकिळा गात नाही कोकिळ गातो असेच समजत होते. 'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते.

In reply to by साती

'सुचवाल का त्या कोकिळा ' म्हणजे 'त्या कोकिळा(स) सुचवाल का ??' असा अर्थं लावत होते. ते तसेच आहे. नाहीतर "सुचवाल का त्या कोकिळे" असे असते

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर कविता रसशून्य होईल. मग कोकिळ रात्री गात नाही असाही विचार पुढे येईल. आणि एकेक शृंखला वेगळी होत जाईल. बरसात निव्वळ पाऊस होईल आणि तो थबकेल कशापायी? त्याचं `चिंब चुंबन' म्हणजे पावसात (एकट्यानंच) भिजणं होईल. जर कोकिळ गात असेल तर त्याच्या आवाजाची झार, निजेला रोखू शकेल हे संवेदनाशिल मनाला तरी पटणार नाही आणि मग त्या गाण्याला दाद द्यायला कुणी रात्र जागून काढेलसं वाटत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

कवीने कवितेत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्दाने (नर) 'कोकिळा'चाच उल्लेख केला आहे, (मादी) कोकिळेचा नाही. (नर) कोकीळ आपल्या प्रेयसिला त्याच्या आवाजाने साद देतो... हे वास्तव आहे आणि कवितेतली कल्पनाही. कविता कोकिळाने दिलेल्या सादामुळे कविच्या मनात उठलेल्या आठवणींच्या तरंगांबद्दल आहे. तुम्ही तिचे उत्तम रसग्रहण केले आहे हे अगोदर लिहीले आहेच. थोडक्यात, कविता व्याकरण आणि वास्तव या दोन्ही दृष्टींनी योग्यच आहे. त्यात वादाचा काही प्रश्नच नाही असे मला वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. त्याला प्रेयसी कोकिळाच वाटायला हवी, नाही तर काव्यातला सारा आर्जवच व्यर्थ होईल. कोकिळाच्या गाण्याला दाद द्यायला कवी रात्र जागणार नाही. खरं तर `आपली कोकिळा' आठवायला आणि कविता सुचायला, (मग तो भले गैरसमज असू दे), कविला कोकिळाच गातेयं असं वाटायला हवं स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकरला सुद्धा गान-कोकिळाच म्हटलंय. (त्याला पक्षीतज्ञांचा आक्षेप असला तरी बेहत्तर!) त्यामुळे वास्तविकात जरी कोकिळ गात असला तरी कवी-मनात गाणारी कोकिळाच असायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

पैसा 28/09/2014 - 14:47
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
क्या बात है! हेच्च कधीपासून सांगतेय ना मी हे. भावार्थ चांगला लावला आहे! पण मला वाटत होतं की कवी हे स्वतःच स्वतःला सांगतो आहे! कवीला लिहायचे स्वातंत्र्य आहे आणि वाचकाला अर्थ लावायचं. आणि माझाच अर्थ बरोबर असंही कोणाला वाटू नये!

In reply to by पैसा

आभार मानतांना हे नमूद केलंय : जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 28/09/2014 - 16:21
पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी.
कवीला पोएटिक लिबर्टी हवी आणि असायलाही यात काहीच दुमत नाही. पण सुचवाल का त्या कोकिळा … रात्री तरी गाऊ नको यात कवीने 'कोकीळ' हाच गात असल्याचे सूचित करून आपल्याला (म्हणजे कवीला) वास्तवाचे भान असल्याचेही सुचित केलंय. आता कोकीळ रात्रीही गातो हे मीही बर्‍याच वेळी पाहिलंय. म्हणजे येथेही कवीने वास्तवाचे भान सोडले नाही हे स्पष्ट आहे. येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.

In reply to by प्रचेतस

येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते. कोकीळ पक्ष्याला कोकीळेसाठी गाताना कवीला आपल्या प्रियतमेचा म्हणजे कोकीळेचा विरह सहन होत असल्याने होणारी तगमग येथे स्पष्टपणे दिसत्ये.
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल? कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं. आणि कवितेचा सारा माहौल `रात्री तरी गाऊ नको' मधे एकवटलायं. तुम्ही कुणीही, :
येथे कवीने नर कोकीळाची तुलना स्वतःशीच केलीय न की त्यांच्या प्रियतमेची असे मला वाटते
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस 28/09/2014 - 22:05
कोकिळ म्हणजे स्वतः कवी असेल, तर तो स्वतःला (च) `खुलवू नको अपुला गळा' कसं म्हणेल?
येथे कवी म्हणजे स्वतः कोकीळ नाही पण त्याने रूपकार्थाने आपली तुलना ही कोकिळाशी केलीय.
कोकिळ रात्री गातो हे तुम्ही ऐकलंय पण खुद्द कवीतेत `रात्री तरी गाऊ नको' अशा ओळी आहेत. म्हणजे निदान कवीला तरी रात्रीचं कोकिल-कूजन अपेक्षित नसावं.
दिवसभर कोकिळाचे कुहूकुहु पक्षी गायन सुरु असतेच. मात्र रात्री आपल्या प्रेयसीचा विरह कवीला असह्य होतोय. त्याच आर्त भावनेने तो म्हणतोय खुलवू नको अपुला गळा, रात्री तरी गाऊ नको निदान रात्री तरी विरहाग्नीत न तडफडता कवीच्या मनास शांतता मिळावी आणि हो, रात्रीच्या वेळी कोकिळगायनास दाद द्यायला त्याची कोकिळा नाही तेव्हा उगा गाऊन काही फायदा नाही हा ही एक उद्देश कवीच्या मनी असावा.
या अंगानं रसग्रहण करुन इथे द्या, बघूया काय नवा अँगल मिळतोयं ते.
रसग्रहण माझा प्रांत नाही.

In reply to by प्रचेतस

कोकिळ गातोयं, कवीला प्रेससीची आठवण आली, त्यानं आपल्या मनोदशेचं वर्णन केलं आणि कोकिळाला म्हणाला, रात्री तरी गाऊ नको, मला विरह सहन होत नाही...संपली कविता! मग रसग्रहणाला अर्थच उरत नाही, सगळे सोपे शब्द आहेत आणि उघड वर्णन आहे. इथल्या काही सदस्यांना असा अर्थ घ्यावसा वाटेल, ओके!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ 29/09/2014 - 13:07
असंच आहे. उगाच कशाला काहीही आणता मध्ये? कैच्या काय! (थांबा अजून काही प्रतिसाद चोप्य पस्ते करायचे आहेत.)

संपादित

संपादित

In reply to by संजय क्षीरसागर

पण कवीला पोएटिक लिबर्टी हवी. नक्कीच, पण न घेतलेली पोएटिक लिबर्टी त्याच्यावर लादण्याचा हक्क कोणालाच नाही, हे ही तितकेच खरे (अर्थात तुम्हाला मान्य असेल तरच) ! शिवाय "तुमचे म्हणणे तेच खरे" हे म्हणण्याचा हक्क तुम्ही ज्या निर्धाराने सतत वापरता (आणि त्यातून एखादा कवीसुद्धा सुटू शकत नाही) हे खरेच कौतूकास्पद आहे, इतके बोलून मी माझे भाषण पुरे करतो. बाकी चालू द्या.

आतिवास 27/09/2014 - 23:26
गाण्याचं रसग्रहण आवडलं. अवांतरः मलाही आधी रात्री कोकिळ कुठे गातो, असं वाटायचं. पण आता इतक्या वेळा रात्री 'कोकिळ'चा स्वर ऐकला आहे की, 'बाबा, रात्री तरी गाऊ नको' असं वैतागाने त्याला म्हणायची वेळ येते अनेकदा!

In reply to by आतिवास

आणि ज्या तरल भावदशेत जाऊन प्रतिसाद देणार्‍यांना देखिल ती भावलीये, त्या चित्तदशेत कदाचित ते देखिल असावेत, नाही तर गाण्यातून आणि शब्दातून रसिकाला जाणवणारी इतकी उत्कटता कशी शक्य आहे?

दिपक.कुवेत 28/09/2014 - 00:17
गाणं तर अप्रतिम तर आहेच त्याचबरोबर तुम्हि समजाउन सांगीतलेला भावार्थहि.....अगदि साधा, सरळ आणि सोपा. हा प्रतिसाद दिल्यावरहि गाणं परत एकदा एकणार आहे.

रसग्रहण नेहमीप्रमाणेच उत्तम. गाणे आवडते आहेच पण हे रसग्रहण वाचल्या नंतर ते ऐकायला जास्त मजा आली. जिओ सं. क्षी. जिओ. पैजारबुवा,

रिकामटेकडा 28/09/2014 - 11:12
या आधीही हे गाण आवडीच होत. आता तुमच्या या रसग्रहणामुळे. तर स्पेशल मधे आलाय वाचून अगदी वाह! अस झालं पुनश्च एकदा धन्यवाद

प्रमोद (देर्देकर) चे विषेश आभार कारण त्यानं : सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) या शब्दाचा अर्थ विचारला होता. तो शोधतांना गाणं पुन्हा लक्षपूर्वक ऐकायची संधी मिळाली. मग या ओळी खास वाटल्या : आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ || आणि सर्वांसाठी रसग्रहण करावंस वाटलं. जे लिहिलंय तो कवितेकडे पाहायचा माझा नज़रीया आहे. एखादा रसिक इतक्या सुरेख कवितेचा आणखी वेगळा आणि उत्कट अंदाज़ सादर करु शकेल.

In reply to by संजय क्षीरसागर

काउबॉय 28/09/2014 - 14:35
बरेच दिवसानी दर्जेदार वाचल्याचे समाधान मिळाले. आसक्ति शिवाय कला निर्माण होत नाही... आसक्ति नजाकतीने अभिव्यक्त होणे म्हणजेच कला होय. आणि या काव्य नजाकतीची एक अविट गोडी आपल्यामुळे चाखायला मिळाली याबद्दल आपला ऋणी आहे. खुप धन्यवाद या धाग्याबद्दल संजय अंकल.

In reply to by काउबॉय

क्या बात है! प्रतिसाद बेहद्द आवडला. गा़लिबचा एक शेर आहे : कोई मेरे दिलसे पूछे तेरे तीर-ए-निमकश को, ये खलिश कहांसे होती जो जिगरके पार होता | जर तुझ्या अर्धोन्मिलित नयनांचा तीर हृदयाच्या आरपार गेला असता तर ही वेदनाच उरली नसती... आणि उरात वेदना नसती तर शायरीच झाली नसती!

vikramaditya 28/09/2014 - 20:15
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

vikramaditya 28/09/2014 - 20:20
रसग्रहण करुया...फार चिकित्सा नको अशी विनंती. एका प्रथितयश गायकाने टीव्ही वर सांगीतले की "माझे (त्यांचे) दुर्दैव हे की कुठल्याही गाणे / संगीत मैफिलीचा मी निखळ आनंद घेवु शकत नाही. कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही." तेव्हा ह्या अनुपम कलाकृतीचा आपापल्यापरीने निखळ आनंद घेवुया, कसे?

In reply to by vikramaditya

कलाकाराच्या होत असलेल्या अत्यंत सूक्ष्म चुका आणि संभाव्य चुका दोन्ही माझे चित्त व्यापुन टाकतात. हाच कलाविष्कार दुसरा कलाकार कसा सादर करेल असले विचार मी करत बसतो आणि त्या क्षणाचा आनंद घेवु शकत नाही."
हे आस्वादाचं मर्म आहे! ललित कलेचा आस्वाद घ्यायचा तर व्याकरण, वास्तविकता, शब्दबदल यापेक्षा इंपॅक्ट महत्त्वाचायं.

चित्रगुप्त 28/09/2014 - 21:20
सुंदर र्‍हदयस्पर्शी काव्य, गायन आणि रसग्रहण. कवी अनिलांच्या 'अजुनी रुसूनि आहे' च्या संदर्भात 'कुणी जाल का सांगाल का' चा काहीसा वेगळा अर्थ मनात घोळत आहे. लवकरच लिहेन म्हणतो.

चित्रगुप्त 29/09/2014 - 14:52
या कवितेविषयी: अनिलांची 'ती' कविता मुकुलसाठीची.. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचे त्यांच्या घरी सातत्याने येणे-जाणे होते. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वाच्या घरी मुक्कामाला असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण बारा वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी सात वर्षे झाली होती. आईवेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो. हे त्यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजाने कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोटय़ा मुकुलचा गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवांधार पाऊस.. बाहेरही होता.. आणि आतही.. कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले.. ''कुणी जाल का.. सांगाल का.. सुचवाल का त्या कोकिळा.. रात्री तरी गाऊ नको खुलवू नको अपुला गळा.. आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली!'' सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, 'मुकी, हे घे. फक्त तुझ्यासाठी..' महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीने हे सर्वाग सुंदर गीत, मुकुलजींसाठी लिहिलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. ही आठवण जागवली ज्येष्ठ गायक पं. मुकुल शिवपुत्र यांनी गायिलेल्या 'बुलबुला' व 'दिलबरा' या दोन ध्वनिचित्रफितींच्या प्रकाशनाच्या निमित्ताने. दुवा इथे देत आहे: http://www.loksatta.com/pune-news/mukul-shivputra-poetry-dvd-kavi-anil-469189/

In reply to by चित्रगुप्त

कैच्या कैच तुमचं चित्रगुप्तजी, रसिकांच्या पोएटिक लिबर्टीवर असा घाला घातल्याबद्दल तुम्चा पोय्टिक णीषेढ करावा तेव्हढा कमीच आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

In reply to by चित्रगुप्त

चौकटराजा 29/09/2014 - 19:41
अनेक काव्यांची निर्मिती व त्यावरील रसिकांचे अंदाज ही एक गंमत आहे. " श्रावणात घन निळा बरसला" हे गीत अगदी पाडगावकर यानी खंडाळ्याला मस्त गरम गरम बजी खाऊन झाल्यावर ऐन पावसाळी वातावरणात लिहिले असेल असे अनेकाना वाटते. प्रत्यक्षात चेंबूर ते शिवाजी टर्मिनस या दरम्यान अंगातून घामाच्या धारा वहात असता गच्च भरलेल्या लोकलमधे कवि साहेबाना त्याचा मुखडा व पहिले कडवे सुचले आहे.

खरं तर काल रात्री मी सुद्धा ती लिंक वाचली आणि क्षणभर वाटलं की झक मारली आणि इतकं तरल रसग्रहण केलं! पण क्षणभरच! कारण नंतर लक्षात आलं की ज्या भावार्थानं रसग्रहण केलंय, त्या चित्तदशेतून तीच कविता गायली तर काव्य काय अपरिमीत उंची गाठतं! आणि अनुप माझ्याशी सहमत आहे कारण तो म्हणतो : मला संक्षींनी लावलेला अर्थ पटला आणि आवडला आहे! अशी कधीकधी तरल कल्पना, वास्तवावर मोहकशी मात करुन जाते.

चित्रगुप्त 29/09/2014 - 16:25
मी सुद्धा मला गवसू पाहणारा एक वेगळाच अर्थ लिहिण्याचा खटाटोप सुरु केला होता, आणि आज तो इथे देणार होतो, परंतु आता त्यातली हवाच निघून गेली.

चित्रगुप्त 29/09/2014 - 19:11
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत. वसंतराव आणि यशवंत देव या दिग्गजांबद्दल काय बोलावे ? तरी सुद्धा एक वैयक्तिक मत नोंदवू चाहतो. या गाण्याला तबल्याची सरधोपट साथ नसती, तर ते जास्त खुलले असते, असे वाटून गेले. ओपींची अशी काही गाणी आहेत, ती नेमकी कोणती हे आत्ता पटकन आठवत नाहिये.

In reply to by चित्रगुप्त

स्पा 30/09/2014 - 12:56
संक्षि: जेंव्हा कधी हे गाणे म्हणाल, त्याचा व्हिडियो जरूर पाठवा. तुमचे गायन ऐकण्याच्या प्रतिक्षेत.
होय मी पण :)

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 09:34
मला अश्या अर्थ लावायला लागणार्‍या कविता पटत नाहीत. म्हणजे असे का लिहावे हे कळत नाही. त्यापेक्षा उर्दू शायर ( गालिब, साहीर, शकील ) सरळ लिहीतात, ते जास्त भावते. रुपक वगैरे काही भानगड नाही. संक्षी साहेबांनी फार ओढ्न ताणुन अर्थ काढला आहे असे वाटते. कवि ला असे काही म्हणायचे असेल असे वाटत नाही. मी घरी गायला लागलो की माझी आई मला हे गाणे ऐकवुन गप्प करायची :-)

In reply to by प्रसाद१९७१

पण ज्यांनी प्रेम केलंय आणि विरहव्यथा जाणलीये, त्यांना तो भावलायं असं प्रतिसादांवरुन दिसतंय. कवि अनिल खुद्द असते तर त्यांना देखिल तो आवडला असता कारण त्यांच्या प्रतिभेला आणखी उंची देण्याचा प्रयत्न या रसग्रहणातून केलायं. राहूल देशपांडेशी कधी गाठ पडली तर त्याला हे रसग्रहण वाचायला देण्याची मनिषा आहे. मला भावलेल्या अर्थानं तो ते गाणं पुन्हा गायला तर कमाल करेल हे नक्की!

vikramaditya 01/10/2014 - 20:32
अलौकीक कलावंत असे मानतात व जाहीरपणे सांगतात की एखादी कलाकृती त्यांच्या हातुन 'घडली' आणि त्याचे श्रेय ते स्वतःकडे न घेता कोणा 'Higher Power' ला देतात. ही कलाकृती 'कशी' घडली ह्याचा वृत्तांत फार तर ते सांगु शकतील, पण त्या मागे नेमकी काय स्फुर्ती / प्रेरणा होती ह्याचे अचुक विष्लेषण करणे त्यांनाही जड जाते. एवढेच नव्हे तर प्रचंड लोकाश्रय लाभलेल्या अनेक कलाकृतींचा रिव्हुयु करताना मूळ कलाकार सुद्धा संभ्रमात पडतो. पण त्याच बरोबर अशा कलाकृती रसिकांना मात्र खुप आनंद देतात. परंतु त्या कोणाला कश्या रुपात भावतील हे सांगणे कठीण. प्रेक्षक / श्रोता स्वतः ज्या मनस्थितीत असेल तसा तो त्या कलेचा आनंद घेतो असे बरेचदा घडते. या उलट "आपल्या या कलाकृतीमध्ये असे काय आहे की ज्याने लोक एवढे मंन्त्रमुग्ध झाले?" असा प्रश्न स्वतः काही कलावंतांनी जाहीरपणे प्रकट केला आहे. 'कालातीत' कलाविष्कार हा 'निर्मितीचा एक क्षण' असतो, कॅलिडोस्कोप मध्ये आपल्याला जे दिसते त्याचा अनुभव आणि आस्वाद मनसोक्त घ्यावा. तोच कॅलिडोस्कोप इतरांना वेगळे रुप दाखवेल, so what? After all, beauty lies in the eyes of the beholder.

In reply to by चित्रगुप्त

मुकुलनं हे गाणं गायलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण या गाण्यातली दोन्हीही कडवी, म्हणजे :
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली …(२) परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली …(२) हार पुर्वीचा दिला जो श्वास साहुन वाळला .…(२) आत्ताच आभाळातला …(२) काळोख मी कुरवाळीला || १ ||
आणि
सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जरासे घेतले …(२) इतक्यात येता वाजली, हलकी निजेची पाऊले …(२) सांगाल का त्या कोकिळा, कि झार होती वाढली, .…(२) आणि द्याया दाद कोणी, …(२) रात्र जागून काढली || २ ||
संपूर्णपणे वेगळी भावदशा आणि अभिव्यक्ती दर्शवतात, त्यांचा मुकुलशी (किंवा त्याच्या मातृवियोगाशी) सुतराम संबंध नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.