मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

सवंगडी ·
'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?' म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची. ९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६) ते असो. २००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता. कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे. म.न.से.

मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव 26/09/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा 26/09/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी 26/09/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण 26/09/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव 26/09/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा 26/09/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी 26/09/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण 26/09/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ६

स्पार्टाकस ·
-------- १८५२ -------- १० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला. इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली.

नवीन महाराष्ट्र

जानु ·

जानु 25/09/2014 - 23:08
पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा 25/09/2014 - 23:46
=)) =)) =)) चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: . ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

In reply to by धन्या

सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

छान पाकृ. कृती: १. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या. २. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा. ३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'. ४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे. ५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे 26/09/2014 - 02:44
अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!! पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही... त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!! :)

विजुभाऊ 26/09/2014 - 11:56
पिडां काका ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

विवेकपटाईत 26/09/2014 - 20:35
महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

In reply to by विवेकपटाईत

आयुर्हित 05/10/2014 - 01:03
जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील! एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.

जानु 25/09/2014 - 23:08
पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा 25/09/2014 - 23:46
=)) =)) =)) चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: . ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

In reply to by धन्या

सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

छान पाकृ. कृती: १. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या. २. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा. ३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'. ४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे. ५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे 26/09/2014 - 02:44
अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!! पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही... त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!! :)

विजुभाऊ 26/09/2014 - 11:56
पिडां काका ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

विवेकपटाईत 26/09/2014 - 20:35
महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

In reply to by विवेकपटाईत

आयुर्हित 05/10/2014 - 01:03
जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील! एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.
नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे. नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते. भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास. कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते.

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

दशानन ·

एस 25/09/2014 - 20:28
वाचायला सुरवात केली...
आम्हीपण. मस्त जमला आहे हा भाग. पुभाप्र. ( मी पयला :-) )

In reply to by टवाळ कार्टा

एस 25/09/2014 - 22:46
<font color="white" > इथे लिहा </font> अर्थात डेप्रिकेटेड एचटीएमएल आहे, पण मिपाला चालतं. आणि हे एचटीएमएल टॅग इथे पार्स न होता कसे डकवले ते नंतर सांगतो. ;-)

In reply to by काउबॉय

काउबॉय 25/09/2014 - 22:26
वा मल्टी पर्सनालिटी वा धारप स्टाइल दुसर्या मितितुन टपकलेला असतो वगैरे क्लिशे टाळले असतिल अशी पेक्षा आहे. सीरियल किलर उन्लिश्ड !

In reply to by सुहास झेले

दादा पेंगट 29/09/2014 - 17:40
" पुस्तक येऊ शकेल" ह्याला दुजोरा. दोन दीर्घकथा एकत्र करून किंवा एका कथेची छोटेखानी कादम्बरी करता येईल. मनावर घ्याच दशानन साहेब. कथासूत्र आवडले तर एखादा प्रकाशक लगेच तयार होईलही.

एस 25/09/2014 - 20:28
वाचायला सुरवात केली...
आम्हीपण. मस्त जमला आहे हा भाग. पुभाप्र. ( मी पयला :-) )

In reply to by टवाळ कार्टा

एस 25/09/2014 - 22:46
<font color="white" > इथे लिहा </font> अर्थात डेप्रिकेटेड एचटीएमएल आहे, पण मिपाला चालतं. आणि हे एचटीएमएल टॅग इथे पार्स न होता कसे डकवले ते नंतर सांगतो. ;-)

In reply to by काउबॉय

काउबॉय 25/09/2014 - 22:26
वा मल्टी पर्सनालिटी वा धारप स्टाइल दुसर्या मितितुन टपकलेला असतो वगैरे क्लिशे टाळले असतिल अशी पेक्षा आहे. सीरियल किलर उन्लिश्ड !

In reply to by सुहास झेले

दादा पेंगट 29/09/2014 - 17:40
" पुस्तक येऊ शकेल" ह्याला दुजोरा. दोन दीर्घकथा एकत्र करून किंवा एका कथेची छोटेखानी कादम्बरी करता येईल. मनावर घ्याच दशानन साहेब. कथासूत्र आवडले तर एखादा प्रकाशक लगेच तयार होईलही.
“कुठून सुरवात करावी?  कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा.  येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी.  कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते.  प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.

नक्षत्रांचे देणे

सूड ·

एस 25/09/2014 - 20:29
वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

किसन शिंदे 25/09/2014 - 20:38
सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

सौंदाळा 26/09/2014 - 11:52
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

दिपक.कुवेत 26/09/2014 - 12:58
मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

काउबॉय 26/09/2014 - 14:47
बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

विवेकपटाईत 26/09/2014 - 20:31
लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.

सूड 29/09/2014 - 18:57
सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

पहाटवारा 07/10/2014 - 07:01
शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

चतुरंग 07/10/2014 - 07:13
सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

विटेकर 08/01/2015 - 16:46
आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !

एस 25/09/2014 - 20:29
वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

किसन शिंदे 25/09/2014 - 20:38
सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

सौंदाळा 26/09/2014 - 11:52
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

दिपक.कुवेत 26/09/2014 - 12:58
मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

काउबॉय 26/09/2014 - 14:47
बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

विवेकपटाईत 26/09/2014 - 20:31
लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.

सूड 29/09/2014 - 18:57
सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

पहाटवारा 07/10/2014 - 07:01
शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

चतुरंग 07/10/2014 - 07:13
सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

विटेकर 08/01/2015 - 16:46
आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो.. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले उठे मुकाट तिथून मन शिणले भागले क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे काय राहिले तिथेच काय आले मजसंगे काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं.

कमिटी (शतशब्द्कथा )

खेडूत ·

मस्तं ! कमिटीच्या करामती म्हायत्येत ! काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)

एस 25/09/2014 - 20:25
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)

मस्तं ! कमिटीच्या करामती म्हायत्येत ! काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)

एस 25/09/2014 - 20:25
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या. कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता. मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती. पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला. सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले. चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा '' ''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर?

आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.

संदीप डांगे ·

एस 25/09/2014 - 12:52
तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 25/09/2014 - 13:01
काहीसा सहमत काहीसा असहमत. व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही. शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच. आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 25/09/2014 - 13:09
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

संदीप डांगे 25/09/2014 - 13:07
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

काउबॉय 25/09/2014 - 21:45
त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो

In reply to by काउबॉय

संदीप डांगे 25/09/2014 - 22:15
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे. पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या. १. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला २. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे. पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!

In reply to by संदीप डांगे

काउबॉय 25/09/2014 - 23:08
घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense. यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.

In reply to by काउबॉय

काउबॉय 25/09/2014 - 23:13
आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(

त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा. बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

पैसा 25/09/2014 - 13:50
त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!

In reply to by पैसा

पगला गजोधर 25/09/2014 - 14:38
भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.

बाळ सप्रे 25/09/2014 - 13:55
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा
या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे 25/09/2014 - 14:35
राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा. शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच. एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे. वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे 25/09/2014 - 16:21
तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही.. उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही.. कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे 25/09/2014 - 16:42
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:49
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा
चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे 25/09/2014 - 17:20
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..

बाळ सप्रे 25/09/2014 - 13:56
आणखी एक.. भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??

पैसा 25/09/2014 - 14:00
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.

अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून. तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी
राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गणपा 25/09/2014 - 18:49
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई? अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

In reply to by गणपा

प्रदीप 25/09/2014 - 21:07
त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं. 'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:24
दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत. अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी. दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.

संदीप डांगे 25/09/2014 - 14:39
गल्लत करू नका. श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का? माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये. आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:43
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे
एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.

मृत्युन्जय 25/09/2014 - 14:56
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 25/09/2014 - 15:54
प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.

सुबोध खरे 25/09/2014 - 14:59
मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला. आपली अशी परिस्थिती आहे.

आतिवास 25/09/2014 - 15:42
? अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा १. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:53
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे 25/09/2014 - 16:30
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:34
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!
ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 16:58
अगदी.. अगदी. लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात. "अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही. कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते. निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.

In reply to by गवि

बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे 25/09/2014 - 17:22
श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:25
हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 17:28
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे. त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.

In reply to by गवि

बाळ सप्रे 25/09/2014 - 22:28
रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते. पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात. इतका बदल घडलाय..

In reply to by एस

विलासराव 26/09/2014 - 09:17
+१. मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.

संदीप डांगे 25/09/2014 - 16:18
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची. अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे. कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न. अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते. इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला. शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा 25/09/2014 - 20:28
एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता देणार उत्तर???

आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:30
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 11:46
अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले. नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 26/09/2014 - 11:53
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.
हे तुम्हीच लिहिले ना???

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 12:04
अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 26/09/2014 - 13:20
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले
मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 13:36
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्या
पेठकर नाही धाटपांडे काका !!!

In reply to by टवाळ कार्टा

थॉर माणूस 26/09/2014 - 14:41
अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.

मनीषा 25/09/2014 - 16:36
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे . इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत . पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका . समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.

In reply to by मनीषा

संदीप डांगे 25/09/2014 - 17:21
माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो, माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे. अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही हे कसे ठरवणार? तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का? साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी. वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत. यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का? लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 25/09/2014 - 17:42
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते . जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे. मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये . तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.

In reply to by मनीषा

संदीप डांगे 25/09/2014 - 18:03
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो? माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 26/09/2014 - 11:40
उदाहरणार्थ अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही . हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा . आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही. हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:40
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का? माझ्या मते नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:53
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची. १९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे. कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )

In reply to by प्रकाश घाटपांडे

संदीप डांगे 25/09/2014 - 16:48
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.

In reply to by संदीप डांगे

हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/09/2014 - 17:39
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही. मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही. जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/09/2014 - 18:12
___/\___ जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 26/09/2014 - 13:02
मूठ असो वा मिठी पडता ती दिठी अन मग पाठोपाठी काय जाहले || जाहले ते ते पाहिले ऐकिले तैसेचि ठेविले समजले तर समजले नाही का हो ||

In reply to by प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.
समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:15
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि
तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अ‍ॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी. घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे: "शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
तेव्हा ज्याने पहिल्यांदा अ‍ॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?
कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अ‍ॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे. ई-मेल कंटिन्यूज--- "यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात." याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.
मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा. आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्‍या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बराचसा सहमत. बदल घडवून आणणारा बर्‍याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुंबा 07/11/2017 - 14:25
अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्‍या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्‍या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्‍याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्‍या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्‍यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.

धन्या 25/09/2014 - 17:00
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो. श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते. अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्‍या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती. लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

In reply to by धन्या

श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.
परफेक्ट. अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे 25/09/2014 - 18:32
येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार. सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे. दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 26/09/2014 - 11:47
पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!

In reply to by मनीषा

संदीप डांगे 26/09/2014 - 15:27
अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे. कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती. अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे. पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

In reply to by संदीप डांगे

सखी 26/09/2014 - 21:48
तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे. अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....

In reply to by संदीप डांगे

मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.
सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.
एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.

निश 25/09/2014 - 17:13
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्‍या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्‍या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.

जेपी 25/09/2014 - 18:00
खंग्री चर्चा. धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले. येत राहीन वाचायला.

शशिकांत ओक 25/09/2014 - 18:42
अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया. सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली. अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.

तिमा 25/09/2014 - 18:48
कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)

चित्रगुप्त 25/09/2014 - 18:54
अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.

मित्रहो 26/09/2014 - 00:30
मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते. समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे? हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते. अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.

In reply to by दशानन

साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे... लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे.. पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये.. आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही.. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...

बाबा पाटील 27/09/2014 - 11:39
फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्‍यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.

काउबॉय 27/09/2014 - 13:55
श्रध्देची व्याख्या
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास
उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?

In reply to by काउबॉय

काउबॉय 27/09/2014 - 14:06
तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते

एस 25/09/2014 - 12:52
तुम्ही असा फालतू आणि बेसलेस धागा काढण्यापेक्षा तुमच्या व्यवसायात डोके का घालत नाहीत?

In reply to by प्रचेतस

प्यारे१ 25/09/2014 - 13:01
काहीसा सहमत काहीसा असहमत. व्यवसायामध्ये २४*७ डोकं घालून बसता येणं शक्य नाही. शक्य झालं तरी परिणाम दिसायला जेवढा वेळ द्यायला हवा तेवढा द्यावा लागणारच. आमच्याकडं '९ महिन्याचं' उदाहरण नेहमी दिलं जातं.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 25/09/2014 - 13:09
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

संदीप डांगे 25/09/2014 - 13:07
सल्ल्याकरिता धन्यवाद! आपणास काळजी आहे म्हणूनच आपण बोलत आहात हे मला कळते आहे पण दिवस बदलतात. मिपाकरांच्या सल्ल्यांनी जरा लायीनीवर आलो आहे. बऱ्याच गोष्टी हातात आहेत. जीवनावर नियंत्रण मिळवले आहे. काही अनपेक्षित तात्कालिक घटना आणि लोकांमुळे विचार कुंठीत झाले होते. त्यामुळे काहीच सुचत नव्हते. काम भरपूर येत आहे आणि येणाऱ्या पैश्याची व्यवस्थापण होत आहे. मूड जरा ठीक आहे. वेगळ्या विषयात चर्चा करावी म्हणून जरा खरडले तर तसे करू नये का? देवदास बनून राहणे मला अजिबात पटत नाही. ते काही दिवस भयंकर होते म्हणून मिपावर मन मोकळे केले, तर आता आयुष्यभर दुसरे काही बोलूच नये का?

In reply to by एस

काउबॉय 25/09/2014 - 21:45
त्यामागील विचारास सहमती वा असहमती देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तिच गोष्ट संदीप ची. दाभोलकर टाळुन विचार मांडले असते तर त्याला नक्कीच यथोचित पातळी लाभली असती, असो एकुणच नॉन सेन्स थांबवायचा मला अधिकार नाही त्यामुले चालुद्या असे म्हणतो

In reply to by काउबॉय

संदीप डांगे 25/09/2014 - 22:15
काय राव! दाभोळकर टाळूनच विचार आहेत. मी स्वत: कुणाचा व्यक्तिश: उपमर्द करणार नाही. "आता दाभोळकर नाहीत" याचा अर्थ तोच आहे. पाहिजे ते हे दोन अर्थ घ्या. १. "ते" नाहीत, त्यामुळे आता तुम्हीच जबाबदारीने पुढचे पाउल उचला २. "ते" नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुका टाळण्याची पूर्ण संधी आहे. पण एकूणच नॉन सेन्स म्हणजे काय आणि यथोचित पातळी काय ते जर स्पष्ट करा दादा! असा चिमटा काढून भागो मत!

In reply to by संदीप डांगे

काउबॉय 25/09/2014 - 23:08
घटकांची घुसड़..! अशी घुसड़ that really doesn't make any sense. यथोचित पातळि म्हणजे मांडलेला विचाराला न्याय मिळेल आशा उंचीवर न्हेउन त्याला चर्चापूरक बनवणे होय.

In reply to by काउबॉय

काउबॉय 25/09/2014 - 23:13
आपण श्रध्दा अश्रध्दा व अंधश्रदहा सारखी विश्वव्यापक प्रकरणे व्यक्तिसापेक्ष नजरेतुन मर्यादित करुण अनावश्यकरित्या आपल्याच विषयाचे गाम्भीर्य व ऊँची कमी करत आहात :(

त्या धाग्यांवर मि.पा. ची एरव्ही न दिसणारी संवेदनशील बाजु दिसली होती. अश्या धाग्यांवर मात्र मि.पा करांचा नेहेमीचा धुमाकुळ चालणारच एवढेच फक्त लक्षात असु द्या! इथे विशेषतः अश्या धाग्यांवर कधी कोण कुणाला "चपला घालुन ताबडतोब चालु लागा" वा " तुम्हाला फाट्यावर मारण्यात आले आहे" असे म्हणेल हे काही सांगता येत नाही.त्यामुळे ट्यार्पी खेचणारे धागे काढताना सगळी तयारी ठेवा. बाकी तुमच्याकडुन असा ट्यार्पी खेचणारा धागा आला ही तुमची मनस्थिती पुन्हा चांगली होत आहे ह्याची खूण आहे असे समजतो आणि असे बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.

पैसा 25/09/2014 - 13:50
त्या धाग्यात लिहिलेलं त्या धाग्याबरोबर वाचनमात्र झालं. आज आत्ता तुम्हाला काय वाटतंय ते बिनधास्त लिहा आणि चर्चा करा! आज आत्ता तुम्हाला छान वाटतंय ना? बस!

In reply to by पैसा

पगला गजोधर 25/09/2014 - 14:38
भाऊ, तुमच्या या धाग्यातील विचारांशी मी काडीमात्र सहमत नसलो, तरी मोकळेपणाने तुम्ही तुमचे विचार मांडले, याबद्दल तुमचे अभिनंदन. मिपाचे ऐक यश आहे, कि अतिशय भिन्न विचारांची लोकं मोकळेपणाने विचार मांडू शकतात.

बाळ सप्रे 25/09/2014 - 13:55
किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा
बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा
या दोन वाक्यांवरुन तुम्हाला अंधश्रद्धांच वर्गीकरण कसं करायचय ते नक्की समजत नाही. आता एखाद्या शाळेत लिंबू मिरची टांगली तर ती शैक्षणिक अंधश्रद्धा की धार्मिक?? उमेदवारी अर्ज पितृपक्षात न भरणे ही राजकीय की धार्मिक अंधश्रद्धा?? आधी धार्मिक सामाजिक राजकीय अंधश्रद्धा म्हणजे काय ते स्पष्ट करा.. मग फक्त हिंदू धर्मच वगैरे बघु..

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे 25/09/2014 - 14:35
राजकीय अंधश्रद्धा: लोकशाहीतल्या आपल्या नेमक्या स्थानाबद्दल लोकांना अजूनही नीट अशी माहिती नाही. आपली कामे करणारा राजकीय नेता हा आपला मालक असल्यासारखा वागतो आणि आपण ते खपवून घेतो. त्यांच्या विरुद्ध आपण उभे राहू शकत नाही हि सामान्य जनतेची अंधश्रद्धा, राजकीय भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला अण्णा हजारे किंवा तत्सम लोकच लागतात हि अंधश्रद्धा. थोडक्यात लोकशाही म्हणून आपले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव न ठेवता आपले सगळे चांगले झाले पाहिजे अशी भावना म्हणजे अंधश्रद्धा. शैक्षणिक: शिक्षण घेतल्याने नोकरी लागते आणि पैसा कमावण्यासाठीच शिक्षण घ्यायचे हि एक मोठ्ठी अंधश्रद्धा. शिक्षण घेतल्याने नोकरी लागेलच अशी कुणीही खात्री देऊ शकत नाही. तरीही लोक बावळटपाने कागदाच्या भेंडोळ्या गोळा करण्यात आयुष्य घालवतात. पैसा ओतला कि हुशार होता येते हि एक आणखी अंधश्रद्धा सामाजिक: जात-पात, धर्म, व्यवसाय यांच्यामुळे जी दरी निर्माण होते ती ओलांडून जाऊन आपण जाऊच शकत नाही अशी सर्वसामान्य अंधश्रद्धा. अपवाद आहेत पण म्हणून नियम मोडत नाहीत. लोक अजूनही जुन्या कालबाह्य सामाजिक गोष्टींचा बाऊ करून आपलाच विकास रोखून धरतात. कारण ह्या काही अंधश्रद्धाच. एवढेच काय, वैज्ञानिक अंधश्रद्धा सुद्धा आहेतच की. जसे स्टेम सेल बँकिंग वैगेरे वैगेरे. वेश्या, भिखारी आणि अस्वच्छता ह्यात समाजाच्या काही चुकीच्या समजुतीमुळे तयार झालेल्या समस्या आहेत. त्यांच्या मुळाशी असलेल्या अंधश्रद्धा निपटून काढल्यास बऱ्याच गोष्टी साध्य होतील. एखादी संघटना जेंव्हा त्यांच्या नावात अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द वापरते आणि कार्यक्षेत्र फक्त विशिष्ट धर्माशी निगडीत असते तेंव्हा हेतू बद्दल संशय निर्माण होतो.

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे 25/09/2014 - 16:21
तुम्ही सगळ्याच समस्या अंधश्रद्धेच्या नावखाली गोळा केल्यायत.. तितकेसे पटत नाही.. उदा. शिक्षणाने नोकरी मिळते. इथे कार्यकारणभाव आहे. नोकरीच्या ठिकाणी पात्रता म्हणून शिक्षणाची अट असते. पण सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं कोणीच म्हणत नाही. मग सगळ्यांनाच मिळत नाही म्हणून लोकांनी शिकूच नये का ?? इथे कार्यकारणभाव असल्याने इथे श्रद्धा अंधश्रद्धा शब्द वापरणे योग्य वाटत नाही.. तसेच इतर उदाहरणातही.. कार्यकारणभावाचा अभाव असतो तिथे श्रद्धा हा शब्द वापरता येतो.

In reply to by बाळ सप्रे

संदीप डांगे 25/09/2014 - 16:42
अजून विश्लेषण केले तर माझा मुद्दा आपल्या लक्षात येईल, पटलाच पाहिजे असा आग्रह नाही. कार्यकारणभाव या शब्दाबद्दल माझे काही अज्ञान असू शकते. पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा आणि फणस येईल हि अंधश्रद्धा आहे असे माझे मत आहे. नोकरीसाठी शिक्षण हि अट ठेवणे येथूनच हि अंधश्रद्धा सुरु होते. जर तसे नसते तर नोकरीसाठी मुलाखत, वेगवेगळ्या परीक्षा यांची गरज नसती. एखाद्या कंपनीने सरळ पहिल्या दहा विद्यार्थ्यांना अमुक एका नोकरीचे थेट नेमणूक पाठवले असते. असे होत नाही. इथे कार्यकारणभाव कसा? माझ्या मते शिक्षणक्षेत्रात भयंकर अंधश्रद्धा बोकाळली असून त्याचा गैरफायदा घेऊन सामन्यांची पिळवणूक चालली आहे.

In reply to by संदीप डांगे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:49
पण आंब्याच्या झाडाला आंबेच येतील हा कार्यकारणभाव, चांगले आंबे येतील हि श्रद्धा
चांगले आंबे येतील ही ना श्रद्धा ना अंधश्रद्धा. ती फक्त "अपेक्षा" किंवा "आशा" ( ते सुद्धा झाड आपले असेल तर ). झाड वैर्‍याचे असेल तर सगळा मोहर गळुन जावा ही "इच्छा".

In reply to by संदीप डांगे

बाळ सप्रे 25/09/2014 - 17:20
तुम्हाला सगळ्याच गोष्टीला श्रद्धा म्हणायचे असेल तर म्हणा बुवा .. माझादेखिल काही आग्रह नाही तुम्हाला पटलेच पाहिजे असा..

बाळ सप्रे 25/09/2014 - 13:56
आणखी एक.. भिकारी, वेश्या, अस्व्च्छता हे सामाजिक प्रश्न झाले पण यात अंधश्रद्धा ( किंवा श्रद्धा) काय ??

पैसा 25/09/2014 - 14:00
आता दाभोलकर नाहीत. त्यामुळे त्या लोकांनी जरा आत्मपरीक्षण करावे.
हे सगळ्यांनीच सर्ववेळ करायला पाहिजे.

अंनिसने अमेरिकेत शाखा उघडली पाहिजे असे शिरिष पूर्वी म्हणायचा. त्यांच्या त्या हिरव्या नोटेवर 'In God we trust' लिहिलेले असते म्हणून. तुमच्या त्या व्हॅटिकन सिटीत्,मक्का-मदिना येथे तोबा गर्दी असते.एवढेच काय, केऱळातल्या काही चर्चेसमध्येही भल्यामोठ्या रांगा असतात.अंनिसवाल्यानी ईतर धर्मातील अंधश्रद्धांबद्दल कधी काही केले आहे का?
स्वत:च्या कर्तृत्वापेक्षा चंद्र, सुर्य, मंगल, राहू, केतू यांच्या अनामिक आणि अनाकलनीय भीतीने गारठून गेलेले हतप्रभ प्राणी
राहू,केतू,वेळ पाहून काम करणारी अनेक मंडळी पाहिली आहेत. ती तसे करतात म्हणजे तीमाणसे निष्क्रिय असतात हा एक मोठा गैरसमज आहे. नविन घरात राहायला जायचे तर होम-हवन हवेच.दक्षिण भारतात तर हे कसोशिने पाळले जाते.त्याला अंधश्र्द्धा म्हणनार असाल तर खुशाल म्हणा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

गणपा 25/09/2014 - 18:49
इतर धर्मांत अंधश्रद्धा आहेत म्हणुन आपल्याही तश्याच राहुद्या असं म्हणायचय का माई? अहो त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं.

In reply to by गणपा

प्रदीप 25/09/2014 - 21:07
त्यांना आधी आपल्या धरातली साफ सफाई तर करु देत. मग जातील ही लष्कराच्या भाकर्‍या भाजायला, कुणी सांगावं. 'आपले घर' म्हणजे काय? अंनिस जर 'भारतीय समाजासाठी' कार्यरत आहे असे म्हटले, तर मग त्यात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मीयही आलेच ना? का अंनिसने स्वत: हिंदूधर्मिय आहोत असे जाहीर केले आहे?

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:24
दाभोलकरांना स्वताची मोठी अंधश्रद्धा कधी दिसली नाही त्यामुळे ती दुर करण्याचे तर विसराच. भारतीय समाजाला आणि त्याच्या वैचारिक कुवतीला पण दाभोळकर ओळखू शकले नाहीत. अनिस वगैरे काढुन आणि व्याख्याने देवुन भारतातल्या अंधश्रद्धा कमी होतील असे वाटणे म्हणजेच मोठी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीवर गुळमुळीत भुमिका घेणे जसे की "आमचा श्रद्धेला विरोध नाही, अंधश्रद्धेला आहे" इत्यादी. दाभोलकरांच्या ३० वर्षाच्या कारकीर्दीतच देवळांच्या रांगा, बुवा, बाबा, महाराज ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. त्यांचा खून झाला म्हणुन नाहीतर ९९ टक्के जनतेला त्यांचे नाव पण माहीती झाले नसते.

संदीप डांगे 25/09/2014 - 14:39
गल्लत करू नका. श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे. माझ्या कर्तृत्वावर माझी भक्कम श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास, आशा. अजून काय सांगायचे. त्याशिवाय का जगात काही करणे शक्य आहे का? माझी जशी श्रद्धा माझ्या कर्तृत्वावर आहे तशी अंनिस ने इतरांची निर्माण करावी. नुसते हे चूक ते चूक करत फिरू नये. आणि दाभोळकर यांच्यासारख्या माननीय व्यक्तींबद्दल भंकस करण्याचा विषय, तर मी संघटनेद्दल बोलत आहे. दाभोळकर काय होते हे निदान त्यांच्या संघटनेला जरी कळले तरी खूप आहे.

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:43
श्रद्धा म्हटले मी, अंधश्रद्धा नाही. आणि मानसिक आधारासाठी श्रद्धा आवश्यक आहे
एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन भाग केले की मग "माझी ती श्रद्धा आणि तुझी अंधश्रद्धा" असले प्रकार चालू होतात. हे सर्व फार वैयक्तीक आहे, दुसर्‍यांना त्यात पडुच नये ( जो पर्यंत त्यांना त्याचा त्रास होत नाही ). दाभोळकरांना तेव्हडे पण समजले नाही ह्याचे वाईट वाटते.

मृत्युन्जय 25/09/2014 - 14:56
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? हे म्हणजे भारताने मार्स मिशन हाती घेण्याच्या ऐवजी भारताने दार्द्र्य निर्मुलन हाती का घेतले नाही असा प्रश्न विचारण्यासारखे झाले. या सगळ्या गोष्टी समांतरपणेच हाती घेतल्या पाहिजेत ना. सगळेच महत्वाचे आहे. दाभोळकरांचा अप्रोच कदाचित चुकीचा असु शकेल. पण त्यांनी हेच का केले आणि तेच का केले नाही हा प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल.

In reply to by मृत्युन्जय

संदीप डांगे 25/09/2014 - 15:54
प्रश्न अंनिस च्या सर्वांगीण विचारपद्धतीचा आहे. पण एकंदर एखादी संघटना असाच विचार का ठेवते वैगेरे विचारणे चूक असू शकते. मला हेतू बद्दल शंका आहे. म्हणून हे प्रश्न.

सुबोध खरे 25/09/2014 - 14:59
मी खरं तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सभेला चाललो होतो पण मध्येच मांजर आडवं गेलं मग बेत रहित करावा लागला. आपली अशी परिस्थिती आहे.

आतिवास 25/09/2014 - 15:42
? अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा १. एखाद्या कामाबद्दल आपले मतभेद जरुर असू शकतात, पण त्याला थेट 'फालतू' म्हणावे? २. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते? ३. इतके ज्वलंत आणि आव्हानात्मक कार्य पुढे असताना अंनिस धर्माच्याच मागे का लागली असावी. आणि मान्य आहे कि बुवाबाजी, नरबळी, वैगेरे गोष्टीनी समाजास फार त्रास होतो. परंतु इतक्या वर्षात त्याचा म्हणावा असा काही ऱ्हास झालेला दिसत नाही. !! ४. आत्मपरीक्षणाची गरज फक्त 'अंनिस'ला आहे आणि 'तुम्ही-आम्ही-आपण सगळे' यांना का नाही? ५..... ६. ... ... ... १००. ....

In reply to by आतिवास

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:53
२. 'अंधश्रद्धा निर्मुलन' हे विधायक काम नाही? समाजविघातक आहे का ते?
ना ते विधायक आहे ना ते विघातक आहे. निरर्थक आहे. ज्यांना अंधश्रद्धा सोडायच्या होत्या त्यांन्नी त्या त्यांच्या त्यांच्या सोडल्या. उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या. मनुष्य स्वभाव आहे, कोणाला दुसर्‍याने सांगितलेले आवडत नाही की तू मुर्ख आहेस. त्याचा मूर्खपणा अजुनच घट्ट होतो.

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे 25/09/2014 - 16:30
उलट अनिस वाल्यांच्या बोंब मारण्यामुळे ज्यांना सोडायच्या नव्हत्या त्यांनी त्या घट्ट कवटाळुन धरल्या
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !! सगळे जग बदलेल अशी अपेक्षा अंनिसलाही नव्हती. पण जो थोडाफार बदल ते घडवू शकले तो नक्कीच स्वागतार्ह आहे .

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:34
ज्यांनी खुल्या मनाने विचार केला त्यांनी सोडल्या !!
ज्यांनी सोडल्या त्या त्यांच्या त्यांनी, त्यांच्या विचाराने. अनिस चे काही कॉट्रीब्युशन नाही. माझी बहीण एकाच वेळी दाभोलकरांचे खूप कौतुक करते, त्यांची पुस्तके वाचते आणि शक्य असतील त्या सर्व अंधश्रद्धा पाळते.

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 16:58
अगदी.. अगदी. लोकांना चमत्कारामागची हातचलाखी समजावून सांगणे, प्रात्यक्षिक करुन दाखवणे, भंडाफोड करणे इत्यादि मार्गांनी लोकजागृती करण्याचा काही संस्थांचा हेतू कितीही प्रामाणिक असला तरी लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. मनोरंजन म्हणून लोक पाहतात आणि स्वतःचे बाबा बुवा कोणी असतील त्यांच्याबाबतीत मात्र ही हातचलाखी वगैरे मानायला ते तयार नसतात. श्रद्धा हे एक अत्यंत ताकदवान डिनायल आहे. आमचे बापू, बाबा, महाराज इ इ हे असे जादूगर नाहीच आहेत मुळी.. या घट्ट समजुतीनेच लोक भक्त झालेले असतात. "अ‍ॅक्सिडेंट्स ऑकर टु अदर्स", या तत्वानुसार "भोंदूगिरी इज प्रॅक्टिस्ड बाय अदर बाबाज" अशीच समजूत असल्याने कोणत्याही कार्यक्रमाने त्यांचे मन वळवणे शक्य नाही. कोणाच्यातरी आहारी जाणे ही एक तीव्र ताकदीची गरज आहे (व्यसनाप्रमाणे). अनेक पॅथीज, ज्योतिष आणि कायकाय प्रथा हजारो वर्षे टिकल्या तश्याच अंधश्रद्धाही टिकण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची समाजाला गरज आहे. जी गोष्ट तीव्र गरजेची आहे तीच टिकते. निर्मूलन वगैरे हे वरकरणी आवश्यक दिसतं खरं पण ते अशक्य वाटतं.. मग याला निगेटिव्ह थिंकिंग म्हणा किंवा रियल थिंकिंग.

In reply to by गवि

बर्‍याच अंशी सहमत आहे. परिणाम होत नाही याबद्दल असहमती. कारण हजारो वर्षे असलेल्या अंधश्रद्धा या काही दशकात दूर होतील ही अपेक्षा योग्य नाही. त्यामुळे परिणामाच वेग अत्यंत सूक्ष्म आहे.पण आहे. अंमलबजावणी नसु द्यात पण विचार करायला लोक प्रवृत्त होतात हे ही नसे थोडके!

In reply to by प्रसाद१९७१

बाळ सप्रे 25/09/2014 - 17:22
श्रेय द्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. माझ्या वैयक्तिक विचारधारा बदलाचं श्रेय मी दाभोलकरांना/ अंनिसला देतो..

In reply to by बाळ सप्रे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:25
हे जर खरे असेल तर मी माझे मत मागे घेतो. एका माणसाचे विचार बदलण्याचे काम जरी अनिसने केले असेल तर Its worth

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 17:28
ते मुळात रॅशनल थिंकिंग करणारे होते का आणि नेमका काय बदल झाला आणि किती प्रमाणात यावर हे अवलंबून आहे. त्यांचे आजवरचे प्रतिसाद वाचून ते पूर्वी कधीही अंधश्रद्ध असतील असे वाटत नाही. अर्थात हे वरवरचे मत झाले हेही मान्यच.

In reply to by गवि

बाळ सप्रे 25/09/2014 - 22:28
रॅशनल थिंकिंग करण्याची पात्रता होती, पण सगळे करतात म्हणून आपणही असं होत गेलं. सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार केला गेला नाही. पण दाभोलकरांची पुस्तके वाचल्यावर हे तर आपल्याला माहीत आहे मग आपण इतके वर्ष असे का वागत राहीलो. सगळे करतात म्हणून करायची गरज नसते याची जाणीव झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टींची चिकित्सा करुन खरच एखाद्या गोष्टीत तथ्य असेल तरच स्वीकारणे आणि बाकी गोष्टी त्यागणे अशी सवय लागली. अर्थात आई वडीलांमुळेच हे प्रथम वाचनात आले. घरातून मुक्त विचारसरणीला तेवढाच पाठींबा मिळाल्याने विचार आणि आचारात सुसंगती आणू शकतो. घरातील वातावरण पूर्वी खूप धार्मिक होते. बरीच सूक्ते, रुद्र वगैरे पाठ होता. प्रसंगी पूजा वगैरे सांगितल्याही होत्या. लग्न देखिल पत्रिका पाहून वेदोक्त वगैरे झालय!! ९२-९३ ला रामजन्मभूमी मुद्द्यावर भारून जाउन फक्त कारसेवेला जायचे बाकी होते. पण आता कोणताही धार्मिक कार्यक्रम करत नाही. अर्थात दुसर्‍या कोणी बोलवल्यास नातेसंबंध जपण्याच्या हेतुने उपस्थिती धडते. मुलाची मुंज करण्याचा मानस नाही. कुठे शिक्षणाच्या हेतुने दूर ठेवण्याची वेळ आल्यास स्नेहसंमेलनाच्या रुपात धार्मिक विधीशिवाय मुंज होईल. मुलाची पत्रिका अस्तित्वातच नाही. या विचारांची पत्नीवर सक्ती नाही. पण तिलाही बर्‍याच गोष्टी पटतात. इतका बदल घडलाय..

In reply to by एस

विलासराव 26/09/2014 - 09:17
+१. मलाही दाभोळकरांचे काम मोलाचे वाटते. ज्या गोष्टी पटल्या त्या घेतल्या.न पटलेल्या सोडुन दिल्या.

संदीप डांगे 25/09/2014 - 16:18
त्याचे असे आहे कि, अंनिस हि एक मोठी प्रतिष्ठित संघटना आहे. १५ वर्षांपूर्वी जो आदर आणि मान अंनिस ला होता, ज्या प्रकारची लोकभावना होती ती आज काहीशी धुसर झाली आहे. इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांनंतर जर लोक आपल्याकडे संशयाने बघत असतील तर ती दाभोलकरांची संघटना बांधणीची सारी मेहनत फुकट जायची. अंनिस एक लोकशाहीवादी संघटना असेल तर त्यांना ह्या टीका आणि प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. सतत लोकांना आव्हान देऊन, चिथावून पदरात अपमान आणि संशय पडण्यापेक्षा अंधश्रद्धेत अडकलेल्या, अडकू शकणाऱ्या जनतेला हळुवारपणे सामंजस्याने योग्य मार्गावर आणणे आवश्यक आहे. कुठलेही आंदोलन उभे राहायला वाढायला प्रचंड कष्ट करावे लागतात. अंनिस रसातळाला जाऊ नये हि अंतिम इच्छा. सुधारणेची अपेक्षा आहे आणि मदतीची तयारीपण आहे. पण अशी सुधारणा खरेच अंनिस मान्य करेल का हा मूळ प्रश्न. अशिक्षित लोकांपेक्षा सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी दैववादी मानसिकता भारताला परत मागे धाडू शकते. इथे असलेल्या प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच. पण खरेच अंनिस वाचवण्यासाठी, तिची परिणामकता वाढवण्यासाठी, तिचे जाहीर उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचाराने आवश्यक आहे. मी असा प्रश्न स्वत:ला विचारला आणि त्यातून अंनिस च्या मूळ किंवा छुपा हेतू काय असेल असाही प्रश्न उभा राहिला. शंका दूर केल्याशिवाय सहभाग शक्य नाही.

In reply to by संदीप डांगे

टवाळ कार्टा 25/09/2014 - 20:28
एखाद्या माणसाला साप चावल्यावर त्याला डॉक्टरकडे नेण्याऐवजी भगत्/बाबा कडे नेणे हे थांबवण्यासाठी अनिसंने काय केले पाहिजे होते असे तुम्हाला वाटते? तुमचे विचार अनिसंकडे पोहोचविण्याची जबाबदारी माझी...तुमच्या प्रतिसादात एका अक्षराचाही बदल न करता देणार उत्तर???

आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:30
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे. दुसर्‍यांनी काय करावे हे सांगायला मी काही अनिसचा कार्यकर्ता नाही.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 11:46
अरे टवाळा - घाटपांडे साहेबांनी विचारले की "अनिस चे काय करावे" असे, म्हणुन सांगितले. नाहीतर कोणी काय करावे हे सांगायला जायला मी काय अनिस चा कार्यकर्ता आहे? :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 26/09/2014 - 11:53
अनिसने स्वताला विसर्जीत करावे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना जो जास्तीचा वेळ मिळेल त्यात त्यांनी झोप काढावी, दारू प्यावी, चालायला जावे जे काय वाटेल ते करावे.
हे तुम्हीच लिहिले ना???

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 12:04
अहो पण ते का लिहीले ते बघा ना. पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले. विचारलेच नसते तर कशाला सांगायला आलो असतो.

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा 26/09/2014 - 13:20
पेठकरकाकांनी स्पष्टपणे विचारले होते म्हणुन लिहिले
मग तुम्ही पण पेठकरकाकांच्या प्रतिसादाखालिच लिहायला हवे होते...इथे का लिहिले??...आणि ते तर म्हणत आहेत की
हायला! मी विचारले होते? काहीही काय फेकताय?

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 13:36
आता अस करा की अंनिसने काय प्रकाश घाटपांडे - Thu, 25/09/2014 - 16:19 आता अस करा की अंनिसने काय करावे? व काय करु नये? याची आपल्याला पटेल अशी यादी द्यावी म्हणजे अंनिसला आत्मपरिक्षण करता येईल. चला सुरु करा उत्तर द्या
पेठकर नाही धाटपांडे काका !!!

In reply to by टवाळ कार्टा

थॉर माणूस 26/09/2014 - 14:41
अहो कुणाशी वाद घालताय... राणीचे पाईक ते. इंग्लंडात बसून भारत कसा फालतू आणि भारतातल्या माणसांनी काय करावं त्याविषयी गफ्फा मारणे हा त्यांचा इगो कुरवाळण्यासाठीचा उद्योग आहे.

मनीषा 25/09/2014 - 16:36
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? या वाक्याला एक अहंकाराचा दर्प येतो आहे . इतरांना शुद्धीकरणाचे, आत्मनिरिक्षण / परीक्षण करण्याचे सल्ले देणारे स्वतःच्या योग्यतेबद्दल केव्हढा आत्मविश्वास बाळगून असतात याचे कौतुक वाटते. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. आणि तुम्हाला जे जास्तं योग्यं वाट्ते , म्हणजे भिकारी/ वेश्या निर्मुलन , ते कार्यं (शक्यं असल्यास) हाती घ्यावेत . पण कृपया दुसरा करीत असलेल्या कार्याला असे हीन लेखु नका . समर्थांनी सांगीतले आहे : क्रियेवीण वाचाळता व्यर्थं आहे.

In reply to by मनीषा

संदीप डांगे 25/09/2014 - 17:21
माझ्या अहंकाराबद्दलचे आपले गैरसमज दूर होतील अशी आशा करतो, माझ्या प्रश्नातच माझे उत्तर उपरोधिकपणे उच्चारले आहे. अंनिस काय करते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे का? कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न राहातच नाही जेंव्हा मुसलमान किंवा ख्रिश्चन जबरदस्ती किंवा आमिषाने एखाद्यास धर्मांतर करण्यास भाग पडतो. दुसऱ्याच्या घरात घुसून त्याच्या श्रद्धांची चिरफाड करताना चार बोट आपल्याकडेही असतीलच याचे भान असावेच. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्णं आहे जो पर्यंत तो / ती काही समाज विघातक / विरोधी काम करत नाही. जो पर्यंत त्याच्या मुळे कुणाच्याही वैयक्तिक अथवा सामाजिक स्वातंत्र्याची पायमल्ली होत नाही तो पर्यंत त्यावर अक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही हे कसे ठरवणार? तुम्हाला मान्यं नसेल तर तुम्ही त्यात सामील होउ नका. हेच अंनिस ला सांगितले तर आम्ही ढोंगी का? साधे उदाहरण आहे. ज्योतिष हे शास्त्र नाही, त्याचा काही उपयोग नाही, लोकांना फक्त लुबाडतात. चला मान्य आहे तुमचे. पण ज्योतिष धुडकावून लावण्याआधी स्वत: खपून काही अभ्यास केला आहे का? नुसते आव्हान देत फिरल्याने काही होत नाही. असो माझ्या ज्योतिषावर विश्वास आहे कि नाही याबद्दल नंतर कधी. वैद्यकशास्त्रात एका डॉक्टरचे निदान दुसरा डॉक्टर मान्य करत नाही, एकाची उपचारपद्धती दुसरा चालू ठेवत नाही. तिथे सुरु असलेला सगळा भोंगळ कारभार चालतो, तो काय लोकांच्या जीवाशी आणि पैश्याशी खेळ नाही का? तिथल्या अंधश्रद्धांचा अंनिस ने काय भांडाफोड केला? अंनिस ने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धाविषयी समान भूमिका घ्यावी अन्यथा नाव बदलावे असे माझे एक मत. यात मीच काही कार्य हाती घेतले तरच मला बोलण्याचा अधिकार असे काही आहे का? लोकांना "काहीतरी केल्याचे" समाधान हवे असते. त्याने काय फरक पडतो, नाही पडत याचा त्यांना विचार करण्यास भाग पडले कि ते चिडतात असे आजवरच्या अनुभवांवरून माहित आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 25/09/2014 - 17:42
तुम्ही सामाजिक काय वैयक्तीक काय तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा आणि सामाजिक समस्या यात गल्लत करीत आहात असे वाटते . जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे हा गुन्हाच आहे कारण त्यात सामाजिक/ वैयक्तीक आणि धार्मिक स्वतंत्र्याची पायमल्ली होते आहे. मला वाटते अशा कृत्याचे समर्थन माझ्या उत्तरात कुठेच नाहीये . तुम्हाला अंनीस चे कार्यं पटत नाही हे तुमचे मत आहे आणि तुमच्या मतस्वातंत्र्याचा मी आदर करते . तसेच तुम्हीही इतरांच्या मत स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच.

In reply to by मनीषा

संदीप डांगे 25/09/2014 - 18:03
मतस्वातंत्र्याचा अधिकाराबद्दल शतप्रतिशत सहमत बाल सप्रे ह्यांनी हि मला हाच प्रतिसाद दिला कि आपण समस्या आणि अंधश्रद्धा यात गल्लत करत आहात. मग इतर सामाजिक समस्येप्रमाणे अंधश्रद्धा हि सामाजिक समस्या असली पाहिजे की ती वैयक्तिक समस्या आहे? मग वैयक्तिक समस्या हि सामाजिक केंव्हा होते आणि त्यात लुडबुड करण्याचा इतरांना केंव्हा अधिकार प्राप्त होतो? माझा खरच आता गोंधळ व्हायला लागला आहे खरच अंधश्रद्धा म्हणजे फक्त धार्मिक अंधश्रद्धा का? ह्या शब्दाला असा संकुचित अर्थ कसा प्राप्त झाला? त्यामुळे अंनिस हे धर्मविरोधी आहे असा नकारात्मक प्रचार झाला आणि त्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 26/09/2014 - 11:40
उदाहरणार्थ अंनीस ही एक समाजिक चळवळ आणि अंनीस ला विरोध करायचा ? पाठिंबा द्यायचा? की त्या पासून अलिप्त रहायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्नं त्यात कुणी ढवळा ढवळ करणे योग्यं होणार नाही . हे तत्वं वापरून तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक बाबींचे वर्गीकरण करा . आणि त्तुमच्या वैयक्तिक समस्यांमधे लुडबुड करायचा अधिकार कुणालाच नाही जो पर्यंत तुमच्या वर्तनाने कुणाला उपद्रव होत नाही. हाच नियम तुम्हालाही लागू होईल . इतरांच्या खाजगी गोष्टींमधे तुम्ही नाक खुपसले तर तो गुन्हा समजला जाईल.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच. बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते. दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो. जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:40
साधा प्रश्न आहे, अनिस नसती तर आज काही जाणवण्या इतका थोडा तरी फरक पडला असता का? माझ्या मते नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:53
७०-८० च्या दशकात नास्तिकतेच प्रमाण जास्त होते. कोणी देव देव करायला लागले तर त्याची थोडी का होइना चेष्टाच होयची. १९९०-२००० नंतर, देव, बाबा, बुवा, सण, परंपरा ह्यांना मोठीच प्रतिष्ठा मिळाली आहे. कदाचित हेच अनिसचे कॉट्रीब्युशन असावे. ( हे हलके घ्या ). माझ्या मते अनिसला महाराष्ट्राच्या इतिहासात २ ओळी इतकी पण जागा नाही. त्या दोन ओळी पण कदाचित खुना बद्दल असतील ( आणि त्यामागच्या राजकारणा बद्दल )

In reply to by प्रकाश घाटपांडे

संदीप डांगे 25/09/2014 - 16:48
विचारांना विचारांनीच संपवता येते ह्या आमच्या अंधश्रद्धेला दाभोलकरांना लागलेल्या बुलेट ने संपवले.

In reply to by संदीप डांगे

हो ना..शेवटी विज्ञानाचाच आधार घेऊन संपवावे लागले त्यांना... त्यापेक्षा सरळ सोप्पी मुठ का मारली नाही..?

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 25/09/2014 - 17:39
काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही. आत ठसठसतंय चैतन्य, वाट त्याला देणार नाही. मुठीत सामावली दुनिया, प्रकट तिला करणार नाही. जगन्नाथाचा रथ हा, हस्ते परहस्ते चालवणार नाही. ;)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 25/09/2014 - 18:12
___/\___ जौ दे रे! जुन्या पेशवेकाळाच्या पलिकडं जावं लागेल. :) नकोच बोलूस त्यापेक्षा. ;)

In reply to by स्वप्नांची राणी

बॅटमॅन 26/09/2014 - 13:02
मूठ असो वा मिठी पडता ती दिठी अन मग पाठोपाठी काय जाहले || जाहले ते ते पाहिले ऐकिले तैसेचि ठेविले समजले तर समजले नाही का हो ||

In reply to by प्रकाश घाटपांडे

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही.
समितीने अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कशी व्याख्या केली आहे? अंधश्रध्दाविरोधी लढा म्हणजे नक्की कशाच्या विरोधात लढा अपेक्षित आहे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप." "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात" आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे. [आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते. परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे') आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.असा त्याचा अर्थ घेतला जातो. तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:15
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि
तुम्ही सुद्धा आता "बाबा वाक्यम प्रमाणम" च्या दिशेने चालला आहात. इथे बाबा दाभोलकर झाले आहेत. बाकी बुवा पण असेच म्हणतात ना की ह्य/त्या धर्मग्रंथात असे लिहीले आहे/तसे लिहीले आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आपल्या प्रतिसादावरुन असे वाटते की आपण माझा प्रतिसाद पुर्वग्रह न बाळगता वाचला नाही. मी फक्त संदर्भ दिला आहे. माझे आनुषंगिक मत पुढे आले आहेच.

In reply to by प्रकाश घाटपांडे

"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
याविषयी मागच्या वर्षी आमच्या मित्रमंडळींमध्ये बरीच ई-मेला ई-मेली झाली होती. त्यातील इतरांनी मांडलेली मते (अ‍ॅसॉर्टेड) इथे लिहित आहे.तसेच मिसळपाववरच आणि इतर संकेतस्थळांवर आणि फेसबुकवर मी जे काही वाचले आहे त्यावरून पुढील गोष्टी लिहित आहे. यापैकी एकही गोष्ट मी मुळात लिहिलेली नाही तरीही सगळ्या मूळ लेखकांची नावे इथे लिहित नाही आणि त्याची गरजही नसावी. घाटपांडे साहेब म्हणतात (की दाभोळकर म्हणतात ते उधृत करतात): "उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात".आता ज्ञान किंवा अनुभव म्हणजे नक्की काय हा प्रश्न नक्कीच उभा राहतो. एका ई-मेलमध्ये मला खालील मजकूर आला तो इथे जसाच्या तसा चिकटवत आहे: "शास्त्रामध्ये अगदी मूलभूत आणि (अजून तरी) inviolable असे फार नियम नाहीत. असे नियम बहुदा दहा-बाराच असतील (न्यूटनचे नियम, वस्तुमान/उर्जेचा अक्षय्यतेचा नियम,ओहमचा नियम इत्यादी).पण इतर सगळे नियम हे या मूलभूत नियमांवरून derived असतात.अनेकदा असे derived नियम हे universal नसतात तर काही मर्यादांमध्ये लागू होतात.उदाहरणार्थ ऍल्युमिनिअम हे room temperature ला elastic असते पण ते वरच्या तपमानाला आणि एका ठराविक pressure मध्ये तोच धातू पूर्णपणे plastic असतो.या प्रकाराला superplasticity म्हणतात. म्हणजे हा धातू elastic आहे असे आपण म्हणतो त्याचवेळा त्याला एक caveat असते ते म्हणजे room temperature आणि atmospheric pressure.अनेकदा अशी बंधने या नियमांना असतात हे पहिल्यांदा लक्षातच येत नाही तर असे काही प्रयोग झाल्यानंतरच ते कळते.जर का मी असा काही प्रयोग करायला गेलो तर कदाचित सध्याच्या शास्त्रीय बैठकीप्रमाणे ते अशक्य असेल किंवा काऊंटर-इंट्युऊटिव्हही असेल.पण सद्यकालीन शास्त्रीय माहितीच्या चौकटीच्या पलीकडे गेल्याशिवाय असे नवीन प्रयोग होऊच शकणार नाहीत.आणि पूर्णपणे rational व्यक्तिला शास्त्राच्या चौकटीच्या बाहेर विचार करणे शक्य कसे होणार?"
तेव्हा ज्याने पहिल्यांदा अ‍ॅल्युमिनिअमच्या सुपरप्लॅस्टिसिटीवर प्रयोग केला तो माणूस अंधश्रध्द का?
कारण त्यावेळी माहित असलेल्या ज्ञानाच्या आधारे सुपरप्लॅस्टिसिटी असे काही असते आणि अ‍ॅल्युमिनिअम हा धातू इलॅस्टिक सोडून दुसरे काही असू शकेल हे माहितच नव्हते.घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे. ई-मेल कंटिन्यूज--- "यावरूनच मी म्हणतो की Circle of rationality is often enlarged by irrational people. जे rational असतात ते एखादी गोष्ट समोर दिसली नाही किंवा अन्य पध्दतीने तिचे अस्तित्व सिध्द करता आले नाही तर ती मान्य करत नाहीत आणि त्यातूनच नकळत आपल्यावरच बंधने घालून घेतात." याविषयी तुमचे काय म्हणणे आहे घाटपांडेसाहेब?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

घाटपांडेसाहेबांच्या व्याख्येप्रमाणे तो माणूस अंधश्रध्दच म्हटला पाहिजे.
मला जे काही म्हणायचे आहे ते मी वरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. शेवटचे दोन परिच्छेद वाचा. आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!

In reply to by प्रकाश घाटपांडे

तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा.वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या साठाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
असे असेल तर अंधश्रध्दा निर्मूलन कशाला करायला पाहिजे? समजा आज मला एखादी अंधश्रध्दा वाटत असली तरी काही वर्षांनी अनुभवात आणि ज्ञानात भर पडल्यानंतर तीच गोष्ट अंधश्रध्दा वाटणार नाही याची शक्यता आहेच ना. मग अंधश्रध्देला विरोध म्हणजे नक्की कशाला विरोध हा प्रश्न परत उभा राहतोच की. कारण अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय याची कालनिरपेक्ष व्याख्या करता येत नसेल तर मग विरोध नक्की कशाला?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आज एखादी गोष्ट ज्ञात विज्ञानाच्या कक्षेत बसत नसेल तर ती अवैज्ञानिक आहे हे म्हणणे भाग आहे. उद्या ती विज्ञानाच्या कक्षेत बसली तर तिला वैज्ञानिक म्हणु. पण म्हणुन आजच ती वै़ज्ञानिक आहे असे कशाला म्हणायचे? वर भल्या मोठ्या प्रतिसादात मी खरा वैज्ञानिक नकारज्ञ नसतो याचा उहापोह केला आहेच. अंधश्रद्धांना विरोधा हा खरतर त्यामुळे होणार्‍या शोषणाला विरोध आहे जशी विज्ञानाची प्रगती होत जाईल तशी अंधश्रद्धा कमी होतील. पुर्वी देवीचा रोग हा देवीचा कोप मानत होते. आज भारतात देवीचा रोगी शोधुन सापडत नाही.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बराचसा सहमत. बदल घडवून आणणारा बर्‍याचदा आपल्या बदलाच्या तत्वज्ञानाच्या इतका प्रेमात पडतो की, आपण बदल कशासाठी घडवून आणत आहे ते विसरतो... आणि त्या तत्वज्ञानात जर कोणी बदल सुचवला तर त्याचा कडवा विरोधक बनतो... म्हणजे एका अर्थाने बदलाचाच विरोधक बनतो !

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुंबा 07/11/2017 - 14:25
अतिशय आवडला हा प्रतिसाद. अंगात येणार्‍या बायका मुळात मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात. घरातल्या व्यक्तिंकडुन अवहेलना, अपमान, हेळसांड सहन करणार्‍या असतात. त्यामुळे त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या असणारे कृत्य करत असल्या तरी मुळात अंधश्रद्धेच्या बळीच असतात. तसेच सार्‍याच अंधश्रद्धेचे. याचा अर्थ अंधश्रद्धा फोफावणार्‍या व्यक्तिला शिक्षा होऊ नये असे नव्हे पण अंधश्रद्धेला समजून घेणे आवश्यक आहे. अंनिसवाल्या सार्‍यांनीच अशे संञत भुमिका घेतली तर मोठे बदल निश्वित घडतील असे वाटते.

धन्या 25/09/2014 - 17:00
मुळात अंधश्रद्धा म्हणून काही नसते. हा शब्द अंनिसने (किंवा त्यांच्याही आधी शाम मानवांनी ?) वापरायला सुरुवात केली असावी असे वाटते. मला हा शब्दच चुकीचा वाटतो. श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते. अंनिसने देव आणि धर्माविषयीच्या निरुपद्रवी श्रद्धांना (उदा. देवाची पुजाअर्चा) डोळस श्रद्धा म्हटले तर समाजास हानीकारक असणार्‍या श्रद्धांना (उदा. बळी देणे, बुवाबाजी) अंधश्रद्धा म्हटले. आणि त्यांनी त्यांचं लक्ष फक्त "अंधश्रद्धां"वर केंद्रीत केले. ही त्यांची अर्थातच "स्कोप रीडक्शन"ची स्ट्रॅटेजी होती. लोकांच्या "श्रद्धांना" कुणाचाही विरोध नसावा या मताचा मीसुद्धा आहे. प्रत्येकाला आपापली श्रद्धा जोपासण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य असायलाच हवे. मात्र लोकांनी आपल्या श्रद्धा आपल्या घरात जपाव्यात. रस्त्यावर आणू नये. श्रद्धा रस्त्यावर आल्या की त्याचा किती त्रास होतो हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.

In reply to by धन्या

श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंधश्रद्धा आणि डोळस श्रद्धा असे काही नसते.
परफेक्ट. अवांतर - एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या विचारांपासून ते ट्यार्पीखेचक धाग्याकडे प्रवास केलेला पाहून लेखकाच्या मनोधैर्याचं कौतुक वाटतं. मध्ये एका टप्प्यावर 'धन्यवाद मिपाकरांनो, माझं आता ठीक चाललंय' असा धागा आला असता तर जास्त बरं वाटलं असतं.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे 25/09/2014 - 18:32
येणार येणार येणार दुसरा बी भाग येणार … ह्याच्यापेक्षा ज्यास्त ट्यार्पि खेचक आसनार. सगळेच जरा वळणावर येत आहे. पूर्ण कथा टाकण्यात मजा आहे, उगाच च्यानलांसारखे काय रोज रोज कुटत बसायचे. मनोधर्य शाबूत राहण्यात मिपाची हिमालायेवढी मदत झाली आहे. दुसरा भाग येणार आहे, फुल्ल यांड फायनल.

In reply to by संदीप डांगे

मनीषा 26/09/2014 - 11:47
पण काही म्हणा , आत्महत्येचे विचार मनात येणे ते अंनीस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देणे - हा मनस्थितीतील बदलाचा प्रवास तुम्ही अगदी कमी कालावधीत ( काही दिवसातच) पार केला या बद्दल तुमचे अभिनंदन !!

In reply to by मनीषा

संदीप डांगे 26/09/2014 - 15:27
अंनिस ला आत्मपरीक्षणाचा सल्ला देण्याचा विचार आत्महत्येच्या विचारांपासून निघालेल्या शंभर धाग्यामाधला एक आहे. मला काही लोकांनी पत्रिका, होम हवन, ग्रहशांती वैगेरे पुळचट उपाय करायला सांगितले. त्यानंतर झालेल्या मेंदूवादळानंतर हा सल्ला निपजला. एकूण माझा लेख आणि त्याचा अन्वयार्थ ज्याने त्याने आपल्या परीने लावला. सर्व प्रतिसाद वाचून असे वाटते कि साधारणपणे सगळ्यांना समोरच्याला "च्या बाजूने/च्या विरुध्द" असे वर्गीकरण केल्याशिवाय जमतच नाही. तुम्ही वादग्रस्त विषय काढले कि एकतर च्या बाजूने समजले जाता किंवा च्या विरुद्ध. ह्या लेखाचा काहीतरी भलताच अर्थ लावला गेला आहे. कात्थ्याकुट किंवा चर्चा ह्या शब्दांचा "वाद" या शब्दाशी समानार्थी संबंध नसावा अशी माझी भाबडी अपेक्षा होती. अंनिस चुकीचे काम करत आहे हे कुठेही म्हटले नाही. अंनिस फालतू आणि बेसलेस आहे असेही म्हटले नाही. त्यांच्या कडे लोकांचा बघण्याचा बदलत चालेला दृष्टीकोन आणि सद्य सामाजिक परिस्थिती ह्याच्यावर काही समाधान शोधता आले तर बरे असे मला वाटत होते असो. मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे. पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.

In reply to by संदीप डांगे

सखी 26/09/2014 - 21:48
तुमच्या लेखाची पहीलीच ओळ आहे. अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा....

In reply to by संदीप डांगे

मी बापडा दोन्ही बाजुच्यानी एकत्र येउन काही चांगले करता येत का अश्या हेतूने लेख टाकला. बहुधा कुणालाहि बीटविन द लाईन समजले नसावे.
सखी यांनी तुमच्या लेखनातला आणि प्रतिसादातला विरोधाभास दाखवलेला आहेच. तेव्हा मिपाकरांना बिटवीन द लाईन समजत नाही वगैरे गैरसमजात राहू नये.
पुढच्या टायमाला प्रत्येक लेख का सुचला आणि त्याची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव, अभिप्रेत असलेला अर्थ, इतिहास, भूगोल सर्व टाकत जाईन. उगाच निदान माझ्याबाबत गैरसमज नकोत.
एवढं करण्याची गरज नाही. संयत भाषेत प्रामाणिकपणे लेखन केलं की पुरतं. हा प्रामाणिकपणा मिपाकरांना बिटवीन द लाइन स्वच्छ दिसतो. उगाच मिपाकरांना कळलंच नाही असं म्हणणं, आणि वर तिरकस बोलणं टाळलं तर आणखीनच चांगलं.

निश 25/09/2014 - 17:13
भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन ह्या सुध्दा अंधश्रद्धा निर्मुलनाशी निगडित आहेत. कस ते सांगतो ज्यामुलीना देवाशी लग्न लावुन देवदासी बनवण्यात आल त्यांच्या संमती शिवाय त्या मुली कालांतराने पुरुष वासनेला बळी पडतात व मग वेश्या व्यवसायात ओढ्यल्या जातात. अनिसमुळे येणार्‍या कायद्यामुळे ह्या वाईट प्रथेला नक्कीच लगाम लागेल. भिखारी का वाढतात हे जर बघितल तर जरा आपल्या मंदिराजवळ असणार्‍या त्यांच्या उपस्थितिवरुन कळेल आणि एक जर अनिसच काम एव्ह्ढ महत्वाच नव्हत तर मग दाभोलकरांनसारख्या विद्वान माणसाला जीव का गमवावा लागला. अनिसच काम हे फार महत्वाच होत व ते राहील. दाभोलकर व त्यांच्या अनिसला माझा लाख लाख वेळा सलाम.

जेपी 25/09/2014 - 18:00
खंग्री चर्चा. धागाकर्ता स्वत: वाद प्रतिवाद करतोय हे पाहुन बरे वाटले. येत राहीन वाचायला.

शशिकांत ओक 25/09/2014 - 18:42
अशा विषयावरील धाग्यावर ठरलेले बॅटमन खेळायला आलेले पाहून वरील नाव नाही आले तर कसे चालेल म्हणून माहिती साठी ही प्रतिक्रिया. सरांच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ अंनिसचा खरा चेहरा पुस्तकातील विचारांची आठवण झाली. अनेक नव्या सदस्यांच्या माहितीसाठी सरांच्या पुस्तकातील काही प्रकरणे कोणी विचारणा केली तर डकवीन.

तिमा 25/09/2014 - 18:48
कुठल्याही व्यक्तीला तू मूर्खपणा करत आहेस, असे सांगितलेले आवडत नाही. अंधश्रद्ध लोकांचेही तसेच आहे. त्यामुळे त्यांना शहाणपणा शिकवायला जाऊ नये.आत्मोन्नतीच्या प्रवासात ते आपल्या कैक जन्म मागे आहेत असे समजावे.(याठेकाणी जन्म हा शब्द काल व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. नाहीतर पुनर्जन्मावर तुमचे अंधश्रद्धा आहे असे कुणी म्हणेल.)

चित्रगुप्त 25/09/2014 - 18:54
अंधश्रद्धाच काय, तथाकथित श्रद्धा सुद्धा मला अनावश्यक वाटते, तरीसुद्धा फक्त एवढेच नमूद करतो, की दाभोलकरांच्या व्याख्यानाचा मी बघितलेला एकमेव व्हिडियो मला कैच्या कैच वाटला होता.

मित्रहो 26/09/2014 - 00:30
मी लहान असताना मला दाभोळकर माहीती नव्हते पण शाम मानव यायचे. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्तेपण यायचे. ते बरेच प्रयोग करुन दाखवयाचे आणि त्यामागचे शास्त्र सांगायचे. तेंव्हा मी श्रद्धा अंधश्रद्धा हे समजण्यापलीकडला होतो. मनात तेंव्हापासून एक पक्के ठसले हे सारे थोतांड आहे नंतरही या साऱ्यांचा विचार करताना मनात कुठेतरी तेच होते आणि असते. समाज बदलत नाही असे नाही तो बदलला आणि बदलतोय. तो अंनिसमुळेच बदलतोय असे म्हणणे कठीण आहे, पण त्याचा काहीतरी परीणाम होत असनार हे नक्की. लहाणपणी जसा समाज होता आणि आता जसा आहे यात बराच बदल झालाय. आता कुणी मांजर आडवे गेेे म्हणून पाच पावलेे मागे जात नाही. लहान असताना हा आमचा खेळ होता, कुणी जात असेल तर मुद्दाम मांजर सोडायचे. तसेच हीचा पायगुण वाइट हाही प्रकार आता बराच कमी झालाय. पूर्ण कमी झालाय असे म्हणता येणार नाही पण कमी झालाय. कुष्ठरोग्याला दिली जाणारी वागणूक. काही बुरसट कल्पनांनी स्त्रीयांना होणारा त्रास आज बराच कमी झालाय. समाज बदलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमटे आणि बंग यांचे कार्य. ते जेंव्हा आदिवासी भागात गेले तेंव्हा कुणीही त्यांच्याकडे यायला तयार नव्हते पण लोक हळूहळू यायला लागले.काही गोष्टी या बदलायलाच हव्या कुण्या नदीत आंघोळ केल्याने पापक्षालन होते ही समजूत. त्या नदीचे काय होते? गंगेविषयी बरेच बोलले जाते पण गोदावरीची परिस्थिती पण काही चांगली नाही मग ती नाशिकला असो की बासरला.तीच गोष्ट पशूबळींची. खरेच या गोष्टी आपल्याला हव्या आहेत का? इथे मला अनिस काय म्हणते यापेक्षा मला काय वाटते हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे? हेही खरे आहे की काही गोष्टींचे प्रस्थ वाढलेय ज्योतीष्य, देवळातल्या रांगा, विशिष्ट ठिकाणी जायचा असलेला अट्टहास, कर्मकांड. याला अनिस जबाबदार आहे असे नाही म्हणणार मी. अनिस असते किंवा नसते तरीही असेच घडले असते. आर्थिक सुबत्ता आणि वाढती स्पर्धा हा जो समाजातील विरोधाभास आहे हे कदाचित त्यामागचे कारण असावे. दुसरे म्हणजे या गोष्टींमुळे फार नुकसान होत नाही त्यामुळे कुणी खूप जीव तोडून विरोध करीत नाही. या साऱ्या गोष्टी फार सोय़ीने स्वीकारायची सवय समाजाला जडलीय. ठरवलेल्या दिवशी जर बाळ हवे असेल तर दिवस पाहून सारे ठरविले जाते पण हेच जर का परीस्थिती वाइट झाली तर मग दिवस बघितला जात नाही.आधी अशी टोकाचीभिूमिका घेणारे लोक होते. अनिसचे काम आहे त्यांच्या परीने आणि समजुतीने समाजाचे प्रबोधन करायचे ते त्यांना करु द्यावे ते होते की नाही हे त्यांचे त्यांनाच ठरवू द्या.

In reply to by दशानन

साधारण हीच प्रतिक्रिया माझीही आहे... लेखक त्यांच्या मनस्थितीतुन बाहेर पडुन दुसरं काही लिहीत आहेत.. हे छानच आहे.. पण... आत्महत्या की कर्जबाजारी होणे असे पर्याय आयुष्यात उभे ठाकले असताना असे लेख लिहू शकणे व्यक्तिशः मला आश्चर्याचे वाटते.. वर कुठेतरी तुम्ही म्हणत आहात की काम करुन जो वेळ उरतोय त्यातुन हे लेख तिहीतोय.. पण इथे ज्या हिरीरीने प्रतिवाद करत आहात ते पाहुन तसंही वाटत नाहीये.. आणि लेखाबद्दल म्हणायचं झालं तर पहिलीच ओळ इतकी टीआरपी खेचक आहे की त्यावर काही मत देण्याची इच्छाच नाही.. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करावं आणि काय करु नये ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.. मला फक्त आश्चर्य वाटलं.. दशानन ह्यांना "शॉक" का लागला असावा हे समजतय...

बाबा पाटील 27/09/2014 - 11:39
फुल्ल करमणुक असते. माझ्या गावात दर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते,देवाची ३०-३५ फुटाची ध्वजाची काठी नाचवत नाचवत मिरवणुकीने देवाकडे नेली जाते , आजपर्यंत गावातल कोनीही अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अन्यथा या दिवशी दर्शन चुकवत नाही. यात दंडवत आणी देव अंगात येणे हे दोन प्रकार मजबुत चालायचे.साधारण मी १० वर्षाचा असताना आमच्या शाळामास्तर बापुसने मला या देव अंगात येण्याच्या कार्यक्रमापुर्वी सराटे दिले,व जेथे देव अंगात येतो त्या ठिकाणी टाकण्यास सांगितले,सराट्याची ( संस्कृत नाव गोक्षुर कंटक) ते कसेही फेका त्याच्यावर पाय पडला की की ते पायात घुसणारच. त्यामुळे ज्याच्या अंगात येइ व देवापुढे घुमायला जाई त्याच्या पायात मातीत पडलेला काटा घुसत असे, त्यावर्षी तर फुल्ल कल्ला, हाच प्रकार सलग तीन-चार वर्ष घडला,आपोआप दरवर्षी या घुमणार्‍यांची संख्या कमी कमी होत गेली व हळु हळु थांबली,विषेश म्हणजे देवाचे सगळ्यात मोठे भक्त गावचे कारभारी आमचे आजोबा.पण मात्रा अचुक लागु पडली आणी मागच्या विस वर्षात तरी परत देवापुढे कोनी नाचत-घुमत बसले नाही. आता दहा एक वर्ष झाली,वडिलच विश्वस्त आहेत विविध सुधारणा चालु आहे,पण श्रद्धा ठेवुन अंद्धश्रद्धेला पुर्ण फाटा देण्यात आला आहे.खरच असा एकतरी मास्तर प्रत्येक गावात असावा,इतक्या वर्षांचे आमचे बापलेकांचे गुपित आज मि.पा.मुळे बाहेर आले.असो.

काउबॉय 27/09/2014 - 13:55
श्रध्देची व्याख्या
श्रद्धा म्हणजे एखादया गोष्टीच्या अस्तित्वाविषयी, सत्यतेविषयी कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसलेला ठाम विश्वास
उदा. तेंडुलकर आज शतक ठोकणार... पुरावा काय या आधी ठोकल्याचा अनुभव. असे सगळेच म्हणतात म्हणून... ज्या पिलानेने आयुष्यात प्रथमच सचु खेळताना बघितला आहे तो ही श्रध्देने टाळ्या पिटतोय बरे नाही झाले शतक म्हणून हिरमोड झालाय म्हणुन पुढील म्याचला सुधा तिच तर्हा अन तोच हिरमोड हो शतक काय भोपळा फुटला नाय.... मायला अनीस क्रिकेटवर बंदी का घालत नाही ?

In reply to by काउबॉय

काउबॉय 27/09/2014 - 14:06
तर आपल्या भौतिक जीवनाच्या ही अविभाज्य भाग आहेत पण शिरोमणी जेंव्हा त्याला निव्वळ विशिष्ट मुद्या पुरते मान्य करून विधाने करतात तेंव्हा निराकार गाढवाची हे वागन बरं न्हवे हीच कविता पुन्हा पुन्हा आठवू लागते
अंनिस ने अंधश्रद्धा निर्मुलन सारखे फालतू आणि बेसलेस काम करण्यापेक्षा भिखारी निर्मुलन किंवा वेश्या निर्मुलन किंवा अस्वच्छता निर्मुलन असे विधायक काम करायला का घेतले नसावे? किंवा फक्त धार्मिक अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा. बाकी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक इ. मध्ये असलेल्या अंधश्रद्धा विरुद्ध लढणे त्यांना उपयोगशून्य वाटत असावे. असे असेल तर त्यांनी त्यांचे संघटनेचे नाव बदलून हिंदूधर्मश्रद्धाविरोधी संघटना असे नाव द्यावे. धार्मिक अंधश्रद्धांपेक्षा ह्या इतर क्षेत्रातल्या अंधश्रद्धा जास्त भयानक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत.

अनवाणी नवरात्र

दिपक.कुवेत ·

विजुभाऊ 25/09/2014 - 11:58
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

जेपी 25/09/2014 - 12:01
नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.

मदनबाण 25/09/2014 - 12:02
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 25/09/2014 - 12:34
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

In reply to by स्पा

विजुभाऊ 25/09/2014 - 14:19
श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.

In reply to by स्पा

स्पा 25/09/2014 - 14:49
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)

In reply to by स्पा

पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा 26/09/2014 - 16:13
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

In reply to by स्पा

सूड 26/09/2014 - 16:25
>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा 26/09/2014 - 16:47
विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by स्पा

स्पा 26/09/2014 - 16:48
ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/09/2014 - 13:30
निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )

In reply to by स्पा

प्यारे१ 26/09/2014 - 13:35
ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

In reply to by स्पा

कवितानागेश 26/09/2014 - 21:48
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 27/09/2014 - 12:53
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 25/09/2014 - 12:43
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...

जेपी 25/09/2014 - 12:06
नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.

हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?

सुहास.. 25/09/2014 - 12:45
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)

In reply to by सुहास..

मदनबाण 25/09/2014 - 13:50
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

सुहास.. 25/09/2014 - 12:59
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. 25/09/2014 - 13:06
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 25/09/2014 - 13:08
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. 25/09/2014 - 13:10
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >> चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:28
@ किसन/सुहास... माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये. आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय. अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. 25/09/2014 - 13:44
देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ... शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:54
उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. 25/09/2014 - 14:24
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >> हम्म !! शब्द मागे घेतो मालक .. आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 15:02
अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...

सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो. अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात. आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.

चौथा कोनाडा 25/09/2014 - 13:13
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.

In reply to by चौथा कोनाडा

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:38
मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.

In reply to by दिपक.कुवेत

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:37
छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 25/09/2014 - 14:09
या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.

In reply to by पैसा

इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात. शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 25/09/2014 - 15:17
देव एवढा दूधखुळा नाही हो पण. तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं. ते फळ तिथलं तिथंच. उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार. देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही. देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

प्यारे१ 25/09/2014 - 14:10
बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!

सूड 25/09/2014 - 14:39
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

शिद 25/09/2014 - 14:56
मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.

जेपी 25/09/2014 - 15:09
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

मृत्युन्जय 25/09/2014 - 15:14
नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 25/09/2014 - 15:25
>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

In reply to by मृत्युन्जय

>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

In reply to by मृत्युन्जय

शिद 25/09/2014 - 15:29
मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

In reply to by शिद

मदनबाण 25/09/2014 - 15:34
काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण 25/09/2014 - 15:37
मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

बॅटमॅन 25/09/2014 - 15:25
ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

भिंगरी 25/09/2014 - 15:59
नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

In reply to by भिंगरी

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:33
धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 25/09/2014 - 16:57
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

In reply to by पिंपातला उंदीर

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:42
"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

In reply to by पिंपातला उंदीर

धन्या 26/09/2014 - 21:29
देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 25/09/2014 - 17:29
दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

In reply to by विनायक प्रभू

प्यारे१ 25/09/2014 - 18:15
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

In reply to by विनायक प्रभू

सुहास.. 25/09/2014 - 19:10
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

In reply to by सुहास..

मदनबाण 26/09/2014 - 17:09
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

असंका 26/09/2014 - 16:30
आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

कोऽहम् 26/09/2014 - 17:20
वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

चौथा कोनाडा 30/09/2014 - 21:48
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

पाषाणभेद 27/09/2014 - 22:00
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

In reply to by पाषाणभेद

धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

पाषाणभेद 27/09/2014 - 22:03
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.

In reply to by दिपक.कुवेत

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

काउबॉय 28/09/2014 - 14:26
अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय 28/09/2014 - 15:07
सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

vikramaditya 28/09/2014 - 16:41
स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

In reply to by प्यारे१

प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )

विजुभाऊ 25/09/2014 - 11:58
नॉनवेज न खाणे समजून शकतो. जैन धर्मात चामडी चप्प्ला वर्ज्य आहेत. त्याच धर्तीवर लोक नवरात्रात पादत्राणे घालत नसावेत. नवरात्रात नऊ चपला न घालणे हे मी पुण्यात सर्वप्रथम पाहिले. हे खूळ जेवढ्या लवकर जाईल तेवढे चांगले. श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

जेपी 25/09/2014 - 12:01
नवरात्रात अनवाणी चालायची पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षी लक्षातच राहिल नाही.बाहेर गेल्यावर लक्षात आले मागे कुठलाही तर्क नाही.मी तुळजापुरात 10 वर्ष घालवली आहेत.त्यामुळे असु शकतो.

मदनबाण 25/09/2014 - 12:02
श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत. ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ 25/09/2014 - 12:34
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?

In reply to by स्पा

विजुभाऊ 25/09/2014 - 14:19
श्री श्री श्री स्पाजी. मग म्या पामराने काय करावे या बद्दल म्या पामर बालकास बहुमोल मार्गदर्शन करावे.

In reply to by स्पा

स्पा 25/09/2014 - 14:49
ज्याच्यातुन काहीही निष्पन्न होत नाही अशाच गोष्टी आहेत त्या. त्याला दुसरे काय म्हणायचे?
तुमचेच विचार आहेत हे , सो तिकीट लावणे योग्य वाटते :)

In reply to by स्पा

पांडोबा... , महत्वाचा फरक आहे हो! बासरी वाजविणे ही "श्रद्धा" नाहीये! त्यामुळे "काय वाया जातं?" हां प्रश्नच निकालात निघतो! निरर्थक ठरतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा 26/09/2014 - 16:13
मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का?

In reply to by स्पा

सूड 26/09/2014 - 16:25
>>मग वहीवर रामनाम लिहिणे, किंवा कविता लिहिणे किंवा निबंध लिहिणे हे कृतीबद्ध नाही का ? तो एखाद्याचा छंद नसू शकतो का? +१ Till its not making any harm to you, be happy in your world let them be in their world !!

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पा 26/09/2014 - 16:47
विजुभाऊ उवाच : श्री राम प्रसन्न किंवा श्रीराम जयराम जयजयराम असे लिहून वह्या च्या वह्या वाया घालवणे आणि नवरात्रीचे नऊ दिवस चपला न घालणे हे दोन्ही एकाच प्रकारचे अंधश्रद्ध खुळचट आचार आहेत.

In reply to by स्पा

स्पा 26/09/2014 - 16:48
ज्याला जे वाटेल ते त्याने खुशाल करावे. राम नाम लिहून इतर लोकांना तर इतरास झालेला मी पाहिलेला नाही किंवा नवरात्रात चपला ण घातल्याने ण घातलेल्या त्रास होईल णा, तुम्हाला त्याने काही वाईट वाटून घ्यायचे कारण नाही

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 26/09/2014 - 13:30
निरर्थक छंद म्हणायचा का ? काही निष्पन्न होत नाही हो त्यातून. कष्ट करुन चांगला बांबू निवडायचा, तो व्यवस्थित मोकळा करायचा, त्याला स्मूथ फिनिश द्यायचं, योग्य अंतरावर छिद्र पाडायची, त्यात हवा भरायची, सोडायची, बांबूवर बोटं कशी चालवायची ते शिकायचं. आणि निष्पन्न काय तर काहीच नाही... उगाच कसला तरी आवाज! वादासाठी वाद घालत जाऊ आम्ही, ध्वजा मिसळपावची उंच धरु आम्ही. नेहमीचाच विषय असे जरी तो, नव्याने उगाळू, टाईमपास करु आम्ही. (बूस्टर दिलाय, हाणा स्मॅश! ;) )

In reply to by स्पा

प्यारे१ 26/09/2014 - 13:35
ओ मी मधेच कुठं आलो? तुमच्या प्रतिसादानंतर खाली कडेला आहे प्रतिसाद. कैपण नै ऐकून घेणार आधीच सांगतो. (दीपकची सेन्च्युरी झाली. आता सुखे डोळे मिटायास मोकळे)

In reply to by स्पा

कवितानागेश 26/09/2014 - 21:48
स्पाउ, त्यापेक्षा विजुभाउंना छुंदा म्हंजे काय ते विचार! वेडा कुठला!! मी तुला 'छंदांविषयी' नावाचं पुस्तक वाचायला देउ का?

In reply to by कवितानागेश

विजुभाऊ 27/09/2014 - 12:53
हो हो टाकतो छुन्दा ची पाककृती. पण छुन्दा करायचा तर कच्च्या कैर्‍या साठी इंडिया स्टोअर्स मधे जाणे आले

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा 25/09/2014 - 12:43
ज्यांच्यासाठी या श्रद्धा आहेत त्यांच्यासाठी त्या राहु दे ना, तुम्ही त्याला अंधश्रद्ध चे लेबल का चिकटवत आहात ?
या हिशोबाने सगळ्याच अंधश्रध्धा या श्रध्धा क्याटेगरीत जमा होतात...

जेपी 25/09/2014 - 12:06
नवरात्रीच्या काही दिवस आधी आणी नंतर भवानी निद्राअवस्थेत असते.याकाळा बरेच लोक गादीवर पंलगावर झोपत नाहीत.जमीनीवर झोपतात.शिवाय नवरात्रीचे 9 उपवास.हे उपवास मात्र मी स्वत:करतो.

हो पण खरे श्रध्दाळु लोक राहिले बाजुला आणि हे खुळ कॉलेजमध्ये पण पोहचले. मग काय ती करते तर मी पण करतो (बघ तुझ्यासाठी कायपण)अशी स्टाईल झाली आहे. आणि एक की जो चप्पल घालणार नाही त्याची भक्ती जास्त का? म्हणजे तोच खरा भक्त की काय?

सुहास.. 25/09/2014 - 12:45
तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? >> हो पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो ..मुलगी स्वाईन फ्लु ने आजारी होती, डॉक्टर ने भरोसा सोडला होता , रुबीच्या हॉल च्या खाली मंदीरात नवस बोलला...मुलगी वाचली.... प्रचीती आली ..तेव्हापासुन करतो ..भक्ती , श्रध्दा अशी जागृत होते ...त्या कर्मकांड लागत नाहीत ,,,धन्यवाद !! हल्ली मिपावर चर्चांचां पण दर्जा घसरायला लागलाय असे निरीक्षण नोंदवितो ...भक्ती कमी की जास्त ही काय चर्चा करायची गोष्ट आहे का ;)

In reply to by सुहास..

मदनबाण 25/09/2014 - 13:50
पाहिलय !! मुस्लीम बांधव आहे , पाच वेळची नमाज ही करतो आणि रोजे ही धरतो .. आमच्या कंपनीतले आणि इतर कंपन्यां मधले मुसलमान तरुण नमाज ची वेळ झाली पार्कींग लॉट मधे जाउन नमाज पठण करतात. त्यांची ही त्यांच्या धर्मा विषयची आस्था आणि कट्टरता मला नेहमीच आवडली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

सुहास.. 25/09/2014 - 12:59
आस्तिक-नास्तिकतेच्या वादावर शतकी प्रतिसाद ओढायला काढलेला वाटतो. >> पुन्हा ( हल्ली ) बरेच आयडी शतकी प्रतिसाद-पिपासु झालेत , दिपक कडुन अपेक्षा नव्हती असे पुन्हा स्पारीक्षण नोंदवतो ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. 25/09/2014 - 13:06
तो खेळ बे-भरवशाचा ...जास्त रन व्हायला लागले, आणी ते चेस ही व्यायला लागले की मग खेळातली मजा ही जाते ..भविष्यात तो खेळ बघण बंद करतील की लोक्स !! बाकी खेळताना तेच तेच गडी बघुन ही कंटाळा येतोच ...एक सचिन सोडला तर ;)

In reply to by सुहास..

प्यारे१ 25/09/2014 - 13:08
प्रेक्षकांनी अशा मॅचेसकडं पाठ फिरवणं आवश्यक असताना किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? ;)

In reply to by प्यारे१

सुहास.. 25/09/2014 - 13:10
किमान दोन प्रेक्षक मॅचेस कशा चुकीच्या पद्धतीने खेळवल्या जात आहेत अशी चर्चा स्टेडीयममध्ये बसूनच करत आहेत. ते थांबवणं शक्य आहे ना? >> चल, सुरुवात करु यात मग थांबायला !!

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:28
@ किसन/सुहास... माझी फक्त शंका/उत्सुकता आहे कि लोकं ह्याच ९ दिवसात का अनवाणी चालतात? बाकि दिवसात किंवा फॉर दॅट मॅटर मग गणपतीत का नाहि? माझ्या धाग्यात मी मुद्दामुन आस्तिक-नास्तिकतेचा मुद्दा टाळलाय/वगळलाय कारण मला माहित होतं कि ह्या विषयाला अनुसरुन ते येणारचं. मी कुणाच्याहि भक्ती / अभक्ती वर गदा घातली नाहिये. आणि मला काहि शतकि धागे करायची हौस नाहि. प्रतिसादांवर तुम्हिच अवांतर (मुळ विषयाला फाटे फोडून) प्रतिसाद घालून संख्या वाढवताय. अजून एक कुणाच्या कुठल्या धाग्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे तर प्रत्येकाच्या हातात असतं ना?? मग पटलं तर द्या नाहितर द्या सोडून. मिपा दर्जाची एवडढिच काळजी वाटतेय तर दुर्लक्ष करा अश्या धाग्यांकडे. संमं समर्थ आहेत योग्य ती काळजी वाहून न्यायला.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. 25/09/2014 - 13:44
देवी ला वावड असत या नऊ दिवसात चमड्याच !! .का ते माहीत नाही .पुर्वी चपला ( थोड का असेना ) चमड्याच्या असायच्या ....खडावा आणि पादुका हा ( बहुधा ) साधुच्या पोशाखात बसायच ....काही मित्र चमडं वापरल जात म्हणून बेल्ट ही घालत नाही ... शंका/उत्सुकता ...ही दिसली पाहिजे धाग्यात ...आम्हाला दोघांना दिसली नाही उलट श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले , स्पष्ट बोलतोय ...राग नसावा ...आणी तु ती घेतली नाही असे समजले ...तरी वातावरण इतक गढुळलय की ..आस्तिक येतात आपल घोड ओढायाला...आणि नास्तिक येतात भांडायला :)

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:54
उलट ते अपेक्षीतच आहे मिपावर. माझा आक्षेप फक्त तु जे बोलतो आहेस "श्रध्द लोकांना झोडायची संधी घेतोय असे वाटले" त्यावर आहे. श्रद्धाळू मी हि आहे. पण म्हणून मी जरी असले प्रकार केले नाहित तरी जे करतात त्यांची मी कधीच खील्ली उडवत नाहि / उडवली नाहिये. "संधी घेतोय" हे विषेश खटकलं.

In reply to by दिपक.कुवेत

सुहास.. 25/09/2014 - 14:24
"संधी घेतोय" हे विषेश खटकलं. >> हम्म !! शब्द मागे घेतो मालक .. आणि जाता जाता : हि शंका ना तु अपर्णा ( हो तिच ऑस्ट्रेलिया स्थित संपादिका ) ला व्यनी वा खव मध्ये विचारली असतीस ना तर आतापर्यंत १०००० शब्दाचा निबंध तिने तुला व्यनी वा करडीत दिला असता ..वाचता वाचता तिसर्‍या मजल्यावरुन तळमजल्यार कधी आला ते देखील समजले नसते ;) तिचा एक धागा आहे बघ या विषयावर ( चॅम्प आहे ती अश्या विषयात ;) )

In reply to by सुहास..

दिपक.कुवेत 25/09/2014 - 15:02
अरे आधीच हे माहिती असतं तर एवढा काथ्याकूट करण्यात कशाला वेळ (माझा आणि सर्वांचाच) घालवला असता? डायरेक्ट अपर्णालाच विचारलं असतं ना...

सुशिक्षितांची ही अवस्था बघितली की अशिक्षित, अज्ञानी माणसांबद्दल काय बोलावं? मुकी, गरीब बिचारी गुरं हाकावी तशी हाकली जातात, वळवावी तिथे वळतात. असो. अंधश्रद्धा ह्या कदाचित दुसर्‍यांनी घालवून जात नसाव्यात स्वतःलाच कधी स्वतःचे वागणे चुकीचे आहे असे जाणवले तरच जात असाव्यात. आपल्या घरातील पुढची पिढी अंधश्रद्ध निपजणार नाही अशा दृष्टीने संस्कार करीत राहावे, एव्हढेच आपल्या हाती उरते. कदाचित त्याचे सुपरिणाम ३०-४० वर्षांनी दिसू लागतील.

चौथा कोनाडा 25/09/2014 - 13:13
मी देखील नवरात्रातले नऊ दिवस कोणत्याही धाग्यावर कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही ही पद्धत मी गेल्यावर्षीपर्यंत पाळत होतो.यावर्षीच लक्षात राहिलं नाही.

In reply to by चौथा कोनाडा

दिपक.कुवेत 25/09/2014 - 13:38
मग घाबरू नका. वेळ अजूनहि गेलेली नाहिये. नवरात्र आजच सुरू झालाय. लगेच आत्तापासून कल्टि घ्या. डायरेक्ट दसर्‍या नतंर भेटुया मग.

In reply to by दिपक.कुवेत

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:37
छ्या.. छ्या, आता माघार नाही ! एवीतेवी व्रत मोडलेच आहे, प्रतिसाद देवून मग कल्टी कश्यापायी ? उपास मोडलाच आहे तर घ्या नॉनव्हेज चापून ! होऊ दे खर्च, होऊ दे धागा शतकी !! ;-)

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 25/09/2014 - 14:09
या विषयावरच्या धाग्याला १०० तरी प्रतिसाद नक्की येणार. आणि तुझा धागा म्हणजे मस्त पाकृ असं समेकरणच झालंय ना! ;) पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. तसा आपल्याकडे नवरात्र हा सण मुळात घरगुती. देवीच्या मूर्ती बसवणे इ. प्रकार अन्य प्रांतीयांनी सुरू केले. तसेच हे चपला न घालणे वगैरे असेच कोणाकडून तरी आले असावेत. दक्षिण भारतीय लोक अयप्पासाठी असे काही दिवस चप्पल न घालता वगैरे फिरतात. नवरात्रालाही हेच कारण असेल. निदान कोकणात तरी ही प्रथा मी कधी पाहिलेली नाही.

In reply to by पैसा

इतरांपेक्षा कांही 'वेगळं' केल्याने, सर्वसामान्यापेक्षा आपलं वेगळंपण उठून दिसतं, असे अनेकांना वाटतं. 'सर्वसामान्यांपेक्षा' वेगळेपण म्हणजेच 'असामान्यत्व' असा विचार ह्या मागे असू शकतो. 'असामान्यत्त्वाची' एव्हढी साधी आणि सोपी व्याख्या भल्याभल्यांना आकर्षित करते. आणि 'मी असामान्य आहे' ह्या कोषात अशी माणसं आनंद मानतात. शिवाय, इतरापेक्षा मी 'वेगळं' कांही करत असल्याकारणाने मी देवाच्या/देवीच्या 'नजरेत' येईन आणि माझे कष्ट पाहून देव/देवी माझ्यावर कृपादृष्टी वळवेल असाही विचार त्या मागे असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 25/09/2014 - 15:17
देव एवढा दूधखुळा नाही हो पण. तू ज्या भावनेनं उद्योग करतोस ते अ‍ॅप्रिशिएशन तुला मिळालं की झालं. ते फळ तिथलं तिथंच. उदाहरणार्थ: प्यारेनं एक लेख लिहीला. प्यारेची लेख लिहीण्याची भावना देवा साठी आहे की वाहवा साठी आहे? जर देवासाठी असेल तर ठीक. वाहवा मिळून प्यारे उडायला लागला तर लेखाचं फळ वाहवा. रोखीचा व्यवहार. देव (काहीही नाव द्या. स्व म्हणालात तरी चालेल सरजी) लांब राहतो अशानं. जवळ अज्जिबात येत नाही. देवाकडं चीटिंग चालत नाय हा !

प्यारे१ 25/09/2014 - 14:10
बस कर पगले अब रुलायेगा क्या? मिपाकर कंटाळले आहेत रे ह्या आस्तिक नास्तिक वादाला. तुझी शंका जेन्युईन असेल पण त्या शंकेचं शेपूट पकडून माझ्यासारखे हरदास आपल्या कथा सांगणार, आणखी कुणी कसं मूर्ख आहे ते वदणार, आपापले स्कोअर्स सेटल करणार इ.इ. सुरु होतं. शंकेचं उत्तरच द्यायचं असेल तर साधना करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये मनाला शिस्त आणि अ‍ॅडज स्ट करण्याची सवय लागणं हा एक भाग असतो. शरीराला कष्ट देऊन त्याला तापवणं म्हणजे तप करणं हे ऐकलं असशील कुठंतरी. माणसाला काहीतरी टोचलं की त्याला देवाची आठवण येते ही प्रवृत्ती लक्षात घेऊन थोडं जाणीवपूर्वक कष्टात राहा म्हणजे मग देवाची आठवण येईल असं सुरु झालं. म्हणून मग अनवाणी रहा, गार पाण्याची आंघोळ करा, चटईवर झोपा इ.इ. सुरु असतं. बाकी 'शोबाजी' करणं माणसाच्या रक्तात असल्यानं आम्हाला अमुक गोष्ट चालतच नाही हो, आम्ही कडक सोवळं पाळतो इ.इ. सुरु होतं. अर्थात एका हद्दीपर्यंत ते आवश्यक असतंही. पण त्याचं अवडंबर व्हायला नको. उपासनेचा मुख्य हेतू भक्ती नि भक्तीमार्फत भक्तानं आराध्यापर्यंत पोचावं हा असावा. हे असं होतं बघ. असो!

सूड 25/09/2014 - 14:39
>>तुमच्यापैकि कोणी असं काहि फॉलो करतं का? दिलेल्या माहितीचा काय उपयोग करणार आहात हे कळलं की उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणेत येईल.

शिद 25/09/2014 - 14:56
मी हा प्रकार पहिल्यांदा उस्मानाबादला इंजिनिअरींगला असताना पाहिला. जवळजवळ निम्मं कॉलेज अनवाणी यायचं, शक्यतो स्थानिक विद्यार्थी. आमच्या हॉस्टेलची एक परंपरा होती की दसर्‍याच्या आदल्या रात्री हॉस्टेलवरून तुळजापूरला (१८ किमी.) अनवाणी चालत जायचं श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. पहिल्या वर्षी अनवाणी चालत गेलो सगळ्यांबरोबर तेव्हा चालताना काहीच वाटलं नाही पण दुसर्‍या दिवशी पायाला पाण्याचे फोड आले होते. चालता देखील निट येतं नव्हतं इतकी बेक्कार हालत झाली होती आणि ते फोड पुर्णपणे बरे होताहोता ४-५ दिवस गेले, कॉलेजसुद्धा बुडालं. :( दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी देखील सगळ्यांबरोबर चालत गेलो पण अनवाणी नाही. स्वतःला त्रास देऊन देवी पावणार नाही की प्रसन्न सुद्धा होणार नाही हे मनोमन पटल्यामूळे नंतरच्या वर्षी उगाच रीस्क घेतली नाही. पण एक गोष्ट मात्र खरी की सगळ्यांबरोबर रात्री गप्पाटप्पा करत देवीच्या दर्शनाला जायला जाम धमाल यायची. :) सध्या मुंबईला देखील असे अनवाणी लोकं नवरात्रीत दिसू लागली आहेत. उस्मानाबादला बरेच स्थानिक स्वतःच्या २-व्हिलरने येत असत त्यामूळे थोडफार बरं होतं पण मुंबईला लोकल ट्रेनच्या भरमसाट गर्दीत ह्या लोकांना किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. असो.

जेपी 25/09/2014 - 15:09
शिद तुमी अलिकडेच उस्मानाबादला होतात का ?उ.बाद हुन चालत तुळजापुरला जाण्याची पंरपरा फार जुनी नाही.साधारण 99 नंतर चालु झाली.तक्तालीन कलेक्टरने चालु केली होती.

मृत्युन्जय 25/09/2014 - 15:14
नवरात्रात अनवाणी चालले की ९ जन्मे स्वर्ग मिळतो असे नास्तिकपावपुराणात सांगितले आहे. तुम्ही चालत नसाल तर लगेच चालायला लागा. प्रश्न जेन्युनली विचारला असेल असे गृहीत धरुन नमूद करतो की यामागे श्रद्धा ही एकमेव भावना असावी. त्या श्रद्धेने जर कुणाचे नुकसा होत नसेल तर त्याला आक्षेप घेण्यात अर्थ नाही. श्रद्धेवर बोट धरताना कधीकधी माणसे चांगल्या गोष्टींची वाट लावतात. याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. नवरात्रीत लोक उपासही करतात. का करतात? माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. पहिल्या वर्षी केले तेव्हा मित्राशी पैज लावली म्हणुन केले. आता हे ११ वे वर्ष आहे. वेळोवेळी उपासाच्या नियमात माझ्यापुरते मीच बदल केले. कधी कडक केले (फक्त दूध फळे खाउन), कधी एक वेळ उपासाचे खाउन कधी फक्त संध्याकाळचे फळे खाउन. मला तरी मी जेंव्हा कडक केले होते तेव्हा मला खुप बरे वाटले होते. या १० दिवसात कडक उपास करुनही पित्त झाले नाही (माझी पित्त प्रकृती असुनही). मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो. श्रद्धा आहेच. अनवाणी चालणे हा त्यातलाच एक प्रकार असावा असे वाटते. अनवाणी चालणे, पट्टा न घालणे, दाढी न करणे हे सगळे मी ऑफिसच्या कामास्तव नाही करु शकत. नाही करत.

In reply to by मृत्युन्जय

प्यारे१ 25/09/2014 - 15:25
>>> माझ्यापुरते तरी मी माझा संयम पारखण्यासाठी करतो. असेच. तिसरं वर्ष आहे. आणि हे सांगायला मला लई अभिमान ;) वाटतो तुम्हाला जमतं का तरी.

In reply to by मृत्युन्जय

>>>>याचे सर्वोत्त्त्म उदाहरण अंनिसने शनी शिंगणापूरला चोरी करुन दाखवणे आणि तिथे चोरी होत नाही ही अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करणे. यानंतर तिथल्या चोर्‍यांमध्ये खरोखर वाढ झाली. नरेंद्र दाभोळकरच का? माझा भाऊ त्याच्या मित्रांबरोबर शनीशिंगणापूरला गेला असताना त्याच्या बॅगेची चोरी झाली होती. त्याने आरडाओरडाकरून गर्दी जमविल्यावर तिथले दुकानदार जवळ आले आणि त्याला बाजूला घेऊन गेले. 'तुमचे किती नुकसान झाले सांगा आम्ही सर्व दुकानदार भरून देतो. पण आरडाओरडा करून लोक जमवू नका. इथे भक्तगण येतात म्हणून आमची दुकानं चालतात. ह्या जागेचे महत्त्व कमी झाले तर आमचा धंदा बसेल. असे करू नका.' अशी विनवणी केली. >>>>हे करुन अंनिसने काय साध्य केले एक दाभोळकरच जाणे. एक अंधश्रद्धा खोटी ठरवली. लोकांना तर्कनिष्ठ विचार करायला शिकवलं. कोणाचं नुकसान नाही झालं. समाज प्रबोधनंच झालं. चोर्‍या सुरु झाल्या असतील तर नागरीकांनी, इतर शहरांप्रमाणे, दारं-खिडक्या आणि कुलपं लावावित. अंधश्रद्धा पसरवून आपापली दुकानं चालविण्यापेक्षा ते जास्त सयुक्तिक आहे.

In reply to by मृत्युन्जय

शिद 25/09/2014 - 15:29
मी स्वतःवर किती संयम राखु शकतो हे मला या १० दिवसांच्या उपासातुन कळते. गेल्या १० वर्षातील ५-६ वेळा तर मी नवरात्रीत देवीच्या दर्शनालाही नाही गेलो. पण हे उपास मात्र मी खास करतो.
डीट्टो. हे ११वे वर्ष दोन्ही वेळा फक्त दुध व फळं.

In reply to by शिद

मदनबाण 25/09/2014 - 15:34
काल व्हॉट्सअ‍ॅप वरुन माझ्या पर्यंत पोहचला. :) चेपु वापरत नसल्याने माहित नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by दिपक.कुवेत

मदनबाण 25/09/2014 - 15:37
मी जेव्हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा डोळ्यात पाणी आलं होत माझ्या...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

बॅटमॅन 25/09/2014 - 15:25
ऐकावं ते नवलच. मी कधी असं पाहिलं वा ऐकलं नाही पण इथले प्रतिसाद पाहून दिसतंय की बर्‍यापैकी पापिलवार प्रथा असावी. आजवर अनवाणी राहणारे म्हणजे ते काळाकभिन्न डिरेस घालणारे अन तितकीच पांढरी शुभ्र लुंगी नेसणारे ते केरळी अय्यप्पावालेच माहिती होते. आज माहितीत भर पडली. बाकी अनवाणी राहणे इ. मला तरी पटत नाही. पण जे राहतात ते राहीनात! उगा सर्दीबिर्दी झाल्यावरही अनवाणी राहून ताप करून घेऊ नका म्हणजे झालं.

भिंगरी 25/09/2014 - 15:59
नवरात्रीत चप्पल न घालणे,जैन मंदिरात चामड्याच्या वस्तू घालून न जाणे या मागचे नक्की कारण माहीत नाही.पण मी माझ्यापुरता जो अर्थ काढला आहे तो असा, आपल्या शरीरावर जे चामडे आहे त्याचा आपल्याला अभिमान असतो. जे चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो,त्याच्याच भानात सतत असतो.मी अमुक,मी तमुक..... मंदिरात जाताना या चामड्याच्या भानाला बाहेर ठेवावे. आणि परमेश्वराजवळ जाताना स्वच्छ मनाने जावे. परंतू आपण चामड्याच्या वस्तू बाहेर ठेवतो आणि मी अमुक आहे, मला वेळ नाही पैसे घ्या पण आधी दर्शन द्या असे सांगतो.सगळेच असे करतात असे नाही पण कोणी करू नये म्हणून असा नियम केला असावा आणि लोकांनी सोयीस्कर अर्थ घेतला.हे माझे वैयक्तिक मत आहे.प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. (यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)

In reply to by भिंगरी

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:33
धन्य ते महाभाग, जे चामड्याच्या चपला न घालता नऊ दिवस अन नऊ रात्री अनवाणी राहून स्वत:चे "मी" पण विसरतात ! (तुमच्या भाषेत चामड्याचे वस्त्र आपण ल्यायलेले असतो, मी अमुक,मी तमुक..... वै) मग स्वतःच्या अंगावरच्या सोन्याच्या दागिन्याचा, महागड्या घड्याळांचा, मोबाईलचा त्याग का नाहित करत ?

एक तरुण मुलगा... जुवेनाईल डायबिटीज् असलेला. त्याला कुणी तरी सांगितलं, नवरात्र पाळ. म्हणजे हे खाऊ नको ते खाऊन नको, पायात चप्पल घालू नको. दर्शन घे वगैरे. ऐकलं. अनवाणी फिरू लागला. चालता चालता कुठेतरी डांबराचा लपका तळव्याला चिकटला. तो निघता निघेना. देवीने काही केलं नाही. निघाला अर्धवट तेव्हा जखम झाली. जखम चिघळत गेली. देवीने काही केलं नाही. ती चिघळत हाडापर्यंत गेली. गॅंग्रीन झालं. आणि नवरात्रींची चिरंतन रात्र झाली- लेखन श्रेय मुग्धा कर्णिक

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 25/09/2014 - 16:57
>>> लेखन श्रेय मुग्धा कर्णिक भावना पोचल्या. दाभोलकरांकडून हिंदू श्रद्धांबद्दल बोललं जाणं अपेक्षितच आहे तसं आहे ते. बाकी धागा नेहमीच्या मार्गानं जातोय. दीपक ला शतकी धाग्यासाठी आगाऊ शुभेच्छा! (आम्ही प्रतिसाद देऊन ट्यार्पी वाढवतो आहोतच. लक्ष ठेवून आहोत.)

In reply to by पिंपातला उंदीर

चौथा कोनाडा 26/09/2014 - 12:42
"नवरात्रींची चिरंतन रात्र झाली" उगीच दुसरे करतात म्हणून आपणही नक्कल करायची असल्या अंधानुकरणाची अशी उदाहरणे पाहिले की वाईट वाटते. "अंध"श्रद्धा फार वाईट ! आपल्या काय झेपते हे तरी पहावे.

In reply to by पिंपातला उंदीर

धन्या 26/09/2014 - 21:29
देवी अस्तित्वात असेल तर काही करेल ना. जी शक्ती अस्तित्वातच नाही तिच्याकडून मदत कशी मिळेल ?

In reply to by पिंपातला उंदीर

प्यारे१ 25/09/2014 - 17:29
दीपकला टोमणा? त्याच्या हातच्या पाकृ खायच्यात आम्हाला देवा! आणि जळजळ? ती तर आम्हाला वाटायची बंद झालीये कधीची. सीरियस शुभेच्छा दिल्या हो!

In reply to by विनायक प्रभू

प्यारे१ 25/09/2014 - 18:15
जे आम्हाला सोयिस्कर आणि केलं नाही तरी चालेल असं सगळं. बाकी साठी औषधं आहेतच. :) नुकताच आलेला प्रगोंचा धागा कुणी इकडे सुद्धा वापरेल काय?

In reply to by विनायक प्रभू

सुहास.. 25/09/2014 - 19:10
मी कस्लेही उपास ़ पाळत नाही.म्हणजे मी पापी का? >> हो !! अगदीच अब्रम्हण्यम का काय ते ;) ( भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला ;) )

In reply to by सुहास..

मदनबाण 26/09/2014 - 17:09
भिजलेले बेदाणे आणि जुळ्या चिंबोर्‍याची आठवण असलेला जुळ्या चिंबोर्‍यांचा अर्थ त्यावेळी मला समजला नव्हता ! तेव्हा कोणीतरी माझ्या खव मधे ओरडुन गेल तेव्हा मला बोध झाला ! बाकी चिंबोरी प्रकरणा नंतर मास्तुरं बरेच दिवस मिपावर गैर हजर होतं... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

असंका 26/09/2014 - 16:30
आपण काहीतरी चांगलं केलं असं वाटण्यासाठी एक सोपा आणि सहज मार्ग. सदा सर्वकाळ चांगलं वागणं हे सोपं नाही. लहापणी ऐकलेल्या "पुण्या"च्या ज्या अनेक कल्पना आहेत त्यातील आत्मक्लेश ही सर्वाधिक वेळा ऐकली गेलेली कल्पना आहे! हे असे सोपे मार्ग चोखाळून स्वतःचा चांगुलपणा एकदाचा सिद्ध केला की झालं. सदा सर्वकाळ चांगलं वागायची गरज संपली/कमी झाली.

कोऽहम् 26/09/2014 - 17:20
वाघुळमानव(बॅटमॅन) व चौथ्या मितीशी (कोनाडा) सहमत. नावाचा अपभ्रंश केल्याबद्दल क्षमस्व, मैत्रीखात्यात खर्ची टाका. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

चौथा कोनाडा 30/09/2014 - 21:48
कोs हम, कोs हम ? मी कोण ? अहो अपभ्रंश कसला ? उलट आम्हाला चौथी मिती हे नविन नाव आवडलेले आहे (सॉरी, सध्याच्या "शुद्ध"लेखन प्रॅक्टीस नुसार आवडल्या गेलेले आहे) ((चौथा कोनाडा हे पुल्लिंगी नावाचे चौथी मिती हे स्त्रीलिंगी नांव म्हणजे नवरात्रा निमित्त देवीची कृपा समजावावी काय ?)) एनीवेज, चौथी मिती म्हंजे हे फारच भारदस्त बुद्धीवादी झाल्या सारखे वाटतेय !

पाषाणभेद 27/09/2014 - 22:00
एक खुळचट प्रथा पाळली जात आहे. देवी काय म्हणत नाय की पायात चपला घालत जावू नका म्हणून. आपल्याकडे नव्हते असले काही फॅड. सांगोसांगीतून असल्या प्रथा पाळल्या जातात. मी गेल्या पाच सहा वर्षांपासून नवरात्राचे उपास करतो आहे पण असले फॅड बघीतले नव्हते अन केलेही नव्हते. आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून. म्हणजे उगाचच दुसर्‍याला त्रास दिला. नाय पटत आपल्याला. त्याचप्रमाणे ऑफिसात असतांना नमाज पढणे देखील तोच प्रकार वाटतो. धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे.

In reply to by पाषाणभेद

धर्म, देवकार्य, श्रद्धा अंधश्रद्धा आपाअपल्या घरात ठेवाव्या. बाहेर त्याचा देखावा करू नये या मताचा मी आहे. सहमत. समस्या अशी आहे की कांहीतरी वेगळं (पुष्कळदा चमत्कारीक) वागून माझ्या भक्तीचं(?) प्रदर्शन नाही केलं तर माझ्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आणि मला महत्त्व मिळत नाही. म्हणून प्रदर्शन अत्यंत आवश्यक बनून जातं. पुण्य मिळालं नाही मिळालं, मेल्यावर स्वर्गात गेलो की नर्कात तरी कोण पाहतंय, त्यात कांही सुख नाही. सुख ह्याच जन्मात चार लोकांची वाहवा शब्दात किंवा नुसत्या नजरेतही मिळविण्यात आहे. ('आमच्या कंपनीत एकाने चपला घालायच्या नाहीत म्हणून नाईट शिफ्ट घेतली बदलून.' बघा आला नं त्याचा उल्लेख!, ह्यात त्यांना सुख मिळतं.) शिवाय कोणी त्याला वेडेपणा म्हंटले तर 'माझी श्रद्धा आहे' असे म्हणून समोरच्याचे तोंड बंद करता येते. श्रद्धा आहे म्हंटल्यावर तर्काला स्थान नसते.

पाषाणभेद 27/09/2014 - 22:03
अन आजकाल रस्त्यांवर किती लोकं थुंकतात. चपला न घालून फायदा न होता तोटाच होईल आरोग्याला. पुर्वी चपला न घालणार्‍यांचा वावर सीमीत प्रदेशात असावा. त्यामुळे तेथे आरोग्याची जपणूक होत असावी. आजकाल श्रावणात देखील चपला न घातल्याचे बघितले आहे. खुळचट प्रथा काहीही. निषेध.

In reply to by दिपक.कुवेत

वाचला हो ...पण त्यात काही रस वाटला नाही म्हणुन जरा वेगळे वळण घेतले ... चप्पल न घालणे , नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या अन टाय अन चड्ड्या बदलणे हे निव्वळ फ्यॅड आहे असे आपले स्पष्ट मत आहे ! अध्यात्मिकतेचे उत्सवीकरण हे हिंदुधर्मा/तत्वज्ञाना पुढील खरेच मोठ्ठे आव्हान आहे पण त्यावर चर्चा नको उगाच इथल्या सुडोसेक्युलर तत्वज्ञआनांच्या हातात कोलीत कशाला द्या ;) मागे वारी बंद करा म्हणाले मग गणेशोत्सव बंद करा म्हणाले ,लगेच गाडी नवरात्रीवर घसरेल मग काय दिवाळी आहेच नंतर... त्यांचे म्हणजे पायाला जखम झाली तर पायच तोडुन टाकला पाहिजे असले काहीसे लॉजिक आहे , कुठं सारखं सारखं त्यांच्या नादाला लागता ? आपल्याला आस्तिकनास्तिकपाव पेक्षा मिसळपावच जास्त आवडते =))

काउबॉय 28/09/2014 - 14:26
अहो 9 दिवस देवीच्या मंदिरात उभे राहण्याचे व्रत पाळणारेही बघत आहे. दिवसभर उपास रात्री उभ्यानेच आधार घेउन झोपायचे सगळे विधी उभ्यानेच ना बसायचे ना पाठ टेकवायची... अन हे सर्व सामान्य संसारी लोक करत आहेत. 9 दिवस.

In reply to by टवाळ कार्टा

काउबॉय 28/09/2014 - 15:07
सन्यास घेउन आजन्म उभे राहिल्याचे दावा करणाऱ्याना भेटलो आहे मला फारसा न पटलेला हां प्रकार आहे. त्यामुळे त्याचे वा याचे साध्य काय चे उत्तर मला तर काय बाबात्यातलं कळतं नाही हेच आहे.

vikramaditya 28/09/2014 - 16:41
स्वतःपुरती मर्यादीत असावी. सश्रद्ध असण्यात काही गैर नाही जो पर्यंत त्यामुळे स्वतःच्या प्रापंचीक जबाबदा-या पार पाडण्याचे सामर्थ्य मिळत असेल. परंतु त्यातुन कुठलाही इतर वैयक्तिक (कुटुंब, नोकरी, व्यवसाय या कडे दुर्लक्ष, कर्ज काढुन सण साजरे करणे असले प्रकार) किंवा सामाजिक (ध्वनी प्रदुषण, खंडणी वसुली, वाहतुकीचीगैरसोय आर्थिक फसवणुक, दडपशाही (धर्माची सक्ती), जीवहत्या इ.) त्रास होत नसेल तर.

In reply to by प्यारे१

प्यारे काका , इथे मोक्ष कुणाला हवाय ? देव फॅशन झाला आहे फॅशन ... ( बायदवे हे काही आजचे अन नवीन नाही , स्वामी विवेकानंदही एका भ्हाषणात हे देवाचे धर्माचे तत्त्वज्ञानाचे उत्सवीकरण डेंजरस आहे असे म्हणाल्याचा उल्लेख आहे )
नमस्कार मंडळी, आजपासून नवरात्र सुरु होतयं. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गरब्याच्या साथीने हे नउ दिवस जाउन दसरा कधी उजाडतो ते कळतहि नाहि. दसर्‍याच्याहि सर्वांना आगाउ शुभेच्छा. वेल तर ह्या कालावधीत काहि लोकं नॉनवेज तर खात नाहिच पण ९ दिवस सगळीकडे अनवाणी फिरतात; अगदि ऑफिस ला सुद्धा बिना चप्पल / बूट येतात. हा नक्कि काय प्रकार आहे? हे असं करण्यामागे नक्कि काय भावना आहेत? व्यक्तिश निदान मला तरी हे पटत नाहि.

मी पयला... ???

दशानन ·

In reply to by दशानन

पगला गजोधर 25/09/2014 - 10:07
"मी पयला" असं क मून बोलू राहिलाबे बेंबट्यान्नो ? अस अफाट पसर्लेल्या आंतरजालावरील मिपाकरांना, आपण दर्डावून विचारताच आम्ही शेजारील पाशिंजरकडे लागलीच खुलासा करून टाकला, "छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘

विलासराव 24/09/2014 - 23:33
विलासराव, जोड्यांनी मारा राव! हे मला या जन्मात तरी शक्य नाही बॉ. मीही हे कधी लिहीत नाही पण आता धागाच त्यावर आला. आनी योगायोगाने मी पाहीला म्हनुन गंमत केली राव. बाकी काही नाही.

पैसा 24/09/2014 - 23:47
मध्यंतरी जेपीने निरुपद्रवी गंमत म्हणून हे प्रकरण सुरू केलेले. जेपी भारत भ्रमणाला गेला तरी इतरांनी ते सुरूच ठेवले. इतर उपद्रवी प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र लोकांनी निदान धाग्याच्या पहिल्या काही ओळी तरी वाचून मग प्रतिसाद द्यावेत ही विनंती!ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

In reply to by पैसा

ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!
मो.जिं.भाऊंच्या धाग्यावर म्हणायचय का? =))

रामपुरी 25/09/2014 - 01:03
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित तिकडूनच आयात झालं असावं. आणखी एक असाच आयात डोक्यात जाणारा शब्द म्हणजे "धन्स्/धन्यू". आणखी २ अक्षरं टंकायला असा किती त्रास होतो काही कळत नाही.

In reply to by रामपुरी

जेनी... 25/09/2014 - 01:38
एकदम बरोबर ... त्या इंग्रजांनी जर कुठे वाचलं हे धन्स तर धस्कुन मरतिल :-/ हा आता त्यांना मराठी वाचायला येत नै म्हणुन बरं .. बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 25/09/2014 - 14:39
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि Thanks यांचा वर्णसंकर आहे ! ;) मी कधी-कधी वापरतो हा शब्द प्रयोग. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 25/09/2014 - 15:27
अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द वापरू लागले तर रुळेलही. शब्द रुळायला काय लागत नाय विशेष. पण सध्या तरी मला हा शब्द विचित्र वाटतो.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 26/09/2014 - 17:15
अजुन एक शब्द मिपावर सर्रास वापरला जातो :- बाडिस { By default सहमत }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

In reply to by पैसा

कपिलमुनी 26/09/2014 - 15:53
टीपी धाग्यावरचा टीपी.
बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...
यावर प्रतिसाद होता तो.

In reply to by रामपुरी

धन्स आणि धन्यू हे शब्द उपक्रम या संकेतस्थळावर आमच्या मित्रांनी वापरले तेच या शब्दाचे निर्माते आहेत आणि त्यांची ती परंपरा आम्ही पुढे नेली हे नम्रपणे नमूद करतो. आमच्या मित्राची आठवण काढणारे शब्द शोधल्याबद्द्ल धन्स !! (रावसाहेब वाचताय ना प्रतिसाद) -दिलीप बिरुटे -

माझ्या निरिक्षणाप्रमाणे या प्रकाराला लोकप्रिय करण्यार मुक्त विहारी यांनी पण हातभार लावला आहे. मोजीकथांवर हे आवर्जुन पहायला मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यामुळे फक्त त्यांच्या कथांवरच "मी पहिला" असे लिहायचो. त्याचा राग कधी मोजींना पण आला नाही.(अर्थात "मोजी" हे राग-लोभ-माया-प्रतिसाद- यांच्या पलीकडे पोहोचले आहेत्,हे पण जाता नमूद करु इच्छीतो.) ते आपले धागा सोडतात आणि आम्ही आपले त्या धाग्याचे मनोरंजन करून सोडतो. त्या मनोरंजनांत पहिला प्रतिसाद आपला असावा असा अट्टाहास मात्र बर्‍याच जणांचा असतो.

जेपी 25/09/2014 - 04:11
'मी पयला' ला लै मोठा इतिहास हाय. आमी उगा गम्मत मनुन पुना सुरु केली. याबद्दल आमचे एका संपादीके कडुन व्यवस्थित जाहिर कान उघडणी झाली आहे. त्यामुळे लोकांनी हे शब्द उचलुन धरले.

मदनबाण 25/09/2014 - 09:50
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, तेव्हा कुठल्हाही धाग्यावर पहिला प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागायची. इतकच काय तर उजवीकडे हजर सभासदात आपलं नाव सातत्याने दिसण्यासाठी ब्राउजर सातत्याने रिफ्रेश मारले जायचे. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by किसन शिंदे

"मी पहिला" हे लिहिण्यात जी मज्जा आहे, ती इतर धाग्यांवर नाही.. बाकी, ह्या आधुनिक परंपरेला आमच्याकडून सुरुवात झाली असेल तर, मंडळ आभारी आहे.

In reply to by अनुप ढेरे

सुहास.. 25/09/2014 - 12:39
काय सांगताय ? काल परवा पानिपतात अब्दाली च्या अंगावर धावुन जाताना मी एका सैनिकाच्या तोंडुन " मी पयला " हा शब्द ऐकला आहे !! असो ..जोक्स अपार्ट ....मी पयला काय वा प्यार्टी काय चोप्य पस्ते काय किंवा बा*वला काय शब्द प्रयोग चांगला असेल तर लोकांनी उचलुन धरला आणि थोडी माफक करमणुक म्हणुन खपला तर काय हरकत आहे ..असु देत ..

सर्वसाक्षी 25/09/2014 - 10:15
जर तुम्ही 'मी पयला' हे टंकण्यासाठीच येत असाल तर तुमची निराशा होत असावी. मात्र जर तुम्ही धागा वाचायला, आस्वाद घ्यायला वा चर्चेत सहभागी व्हायला येत असाल तर कुणी 'मी पयला' असा प्रतिसाद तुम्हाला खटकण्याचेकारण नाही. शिवाय प्रत्येल धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही. मी पयला असा प्रतिसाद दिसल्याने मी कधीही धाग्याकडे पाठ फिरवली नाही आणि बहुतेक करुन कुणी फिरवत असेल असे वाटत नाही. असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? अगदी पूर्वी याहू मराठी पिपल (१९९८-१९९९ चा सुमार) वर लेखन क्र. शिर्षकासोबत दिसायचा (सर्व विषयांना/ धाग्यांना समाईक असा) तेव्हा ५०००/१००००/१५००० वैगेर क्रमांकाचा प्रतिसाद देण्यासाठी सभासद आतुरतेने वाट पाहत दबा धरुन बसायचे. ज्याचा प्रतिसाद हुकेल तो ज्याने क्रम साधला त्याला खिलाडुपणे 'तू पटकावलास काय' असा प्रतिसाद लिहायचा. मात्र हे कुणाला खटकलं नव्हतं. तुमची आक्षेप नक्की कशासाठी आहे?

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी, >>>>असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. तो त्याचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? ह्याच चालीवर कोणी म्हणेल, 'असते एखाद्याला अशुद्ध लेखनाची आवड. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? काय म्हणता?

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षी 25/09/2014 - 16:19
पेठकर साहेब तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडुन गाडी उलट्या दिशेने वा अतिवेगाने चालवली तर ते इतरांना धोआकादायक असू शकते मात्र एखाद्याने एका कडेने कुणालाही न आडवता वाहतुकीला अडथळा न आणता गाडी एका कडेने संथ चालवली तर त्याला कुणी हरकत घ्यायचे कारण नाहीए. मी पयला असे एखाद्याने प्रतिसादात म्हटले तर इतरांना काय त्रास आहे? मुळात असे प्रतिसाद वाचुन कुणी लेखन वाचायचे टाळेल हेच पटत नाही कारण सदर प्रतिसाद हा लेखनाला दिलेला प्रतिसाद नसून ते चेपु वरील 'स्टेट्स अपडेट' च्या धर्तीवर असते.

In reply to by सर्वसाक्षी

तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. खूप जणांना नियम तोडण्यातच आनंद मिळत असतो. तुलना आनंद मिळविण्याची आहे. (वादावादी/प्रतिसाद उपरोधात आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.)

आतिवास 25/09/2014 - 11:41
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय ती काही विशिष्ट प्रकारच्या धाग्यांवर होताना दिसते. हेच '१००', '+१,', आणि स्मायलींच्याही बाबतीत म्हणता येईल. बाकी, धागा आधी वाचावा, प्रतिसाद मग वाचावेत असा माझा क्रम असतो. त्यामुळे प्रतिसादांवरुन मी धाग्याबद्दल मत बनवत नाही (आणि धाग्यावरुन प्रतिसादकांबद्दल!)

दशानन 25/09/2014 - 21:25
थर्ड पार्टी म्हणून कधी या गोष्टीची मज्जा घेऊन पहा. मग शक्यतो ही मज्जा नसून उपद्रव आहे तो त्याच प्रकारात येतो "मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" आज प्रकाशित केलेलेल्या लेखावर देखील मुद्दाम असा प्रतिसाद आलाच! आधी मला वाटले, की मी लेखन पाहिले, म्हणून मी पहिला असा भाव असावा पण तो मी पहिला वाला नंतर लेखनाकडे हुंगुन ही पहात नाही जे जाणवले होते. अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.

In reply to by दशानन

"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दशानन 28/09/2014 - 12:36
>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ लिहिता ना हे लक्ष्यातच आले नाही हो =)) :D

अभ्यास करायचा नाही, शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं... यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं, आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!! आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!! :)

In reply to by सवंगडी

तुम्हाला कोणी सांगितलंय? ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये? उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी 28/09/2014 - 19:32
आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज ) आता तरी सोडू का सांगा ना ?? ओ पिंडा मास्तर

जेपी 26/09/2014 - 11:55
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे. काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे. - जेपी (थ्री नॉट थ्री रायकलवाला)

In reply to by यसवायजी

उलट आहे.... वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो. आणि तसेही, मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी 28/09/2014 - 00:42
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय. -पोरकट- SYG ;) @ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे, तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.

In reply to by यसवायजी

दशानन 28/09/2014 - 12:34
दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!

In reply to by दशानन

कवितानागेश 28/09/2014 - 18:51
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.

In reply to by दशानन

पगला गजोधर 25/09/2014 - 10:07
"मी पयला" असं क मून बोलू राहिलाबे बेंबट्यान्नो ? अस अफाट पसर्लेल्या आंतरजालावरील मिपाकरांना, आपण दर्डावून विचारताच आम्ही शेजारील पाशिंजरकडे लागलीच खुलासा करून टाकला, "छ्या, आपण नाय बा असं कधी बोल्लो!‘‘

विलासराव 24/09/2014 - 23:33
विलासराव, जोड्यांनी मारा राव! हे मला या जन्मात तरी शक्य नाही बॉ. मीही हे कधी लिहीत नाही पण आता धागाच त्यावर आला. आनी योगायोगाने मी पाहीला म्हनुन गंमत केली राव. बाकी काही नाही.

पैसा 24/09/2014 - 23:47
मध्यंतरी जेपीने निरुपद्रवी गंमत म्हणून हे प्रकरण सुरू केलेले. जेपी भारत भ्रमणाला गेला तरी इतरांनी ते सुरूच ठेवले. इतर उपद्रवी प्रतिक्रिया अप्रकाशित करण्याच्या घाईत याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र लोकांनी निदान धाग्याच्या पहिल्या काही ओळी तरी वाचून मग प्रतिसाद द्यावेत ही विनंती!ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!

In reply to by पैसा

ज्या धाग्यांवर "मी पयला" प्रतिसाद द्यायलाच पाहिजे तिथे जरूर द्या! पण सगळीकडेच नको!
मो.जिं.भाऊंच्या धाग्यावर म्हणायचय का? =))

रामपुरी 25/09/2014 - 01:03
हे मायबोली वर बघितलंय. कदाचित तिकडूनच आयात झालं असावं. आणखी एक असाच आयात डोक्यात जाणारा शब्द म्हणजे "धन्स्/धन्यू". आणखी २ अक्षरं टंकायला असा किती त्रास होतो काही कळत नाही.

In reply to by रामपुरी

जेनी... 25/09/2014 - 01:38
एकदम बरोबर ... त्या इंग्रजांनी जर कुठे वाचलं हे धन्स तर धस्कुन मरतिल :-/ हा आता त्यांना मराठी वाचायला येत नै म्हणुन बरं .. बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 25/09/2014 - 14:39
माझ्यामते धन्स हा धन्यवाद आणि Thanks यांचा वर्णसंकर आहे ! ;) मी कधी-कधी वापरतो हा शब्द प्रयोग. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

बॅटमॅन 25/09/2014 - 15:27
अर्थात. बहुसंख्य लोक असा शब्द वापरू लागले तर रुळेलही. शब्द रुळायला काय लागत नाय विशेष. पण सध्या तरी मला हा शब्द विचित्र वाटतो.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण 26/09/2014 - 17:15
अजुन एक शब्द मिपावर सर्रास वापरला जातो :- बाडिस { By default सहमत }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

In reply to by पैसा

कपिलमुनी 26/09/2014 - 15:53
टीपी धाग्यावरचा टीपी.
बट आय र्रीअली हेट धिस वर्ड ...
यावर प्रतिसाद होता तो.

In reply to by रामपुरी

धन्स आणि धन्यू हे शब्द उपक्रम या संकेतस्थळावर आमच्या मित्रांनी वापरले तेच या शब्दाचे निर्माते आहेत आणि त्यांची ती परंपरा आम्ही पुढे नेली हे नम्रपणे नमूद करतो. आमच्या मित्राची आठवण काढणारे शब्द शोधल्याबद्द्ल धन्स !! (रावसाहेब वाचताय ना प्रतिसाद) -दिलीप बिरुटे -

माझ्या निरिक्षणाप्रमाणे या प्रकाराला लोकप्रिय करण्यार मुक्त विहारी यांनी पण हातभार लावला आहे. मोजीकथांवर हे आवर्जुन पहायला मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यामुळे फक्त त्यांच्या कथांवरच "मी पहिला" असे लिहायचो. त्याचा राग कधी मोजींना पण आला नाही.(अर्थात "मोजी" हे राग-लोभ-माया-प्रतिसाद- यांच्या पलीकडे पोहोचले आहेत्,हे पण जाता नमूद करु इच्छीतो.) ते आपले धागा सोडतात आणि आम्ही आपले त्या धाग्याचे मनोरंजन करून सोडतो. त्या मनोरंजनांत पहिला प्रतिसाद आपला असावा असा अट्टाहास मात्र बर्‍याच जणांचा असतो.

जेपी 25/09/2014 - 04:11
'मी पयला' ला लै मोठा इतिहास हाय. आमी उगा गम्मत मनुन पुना सुरु केली. याबद्दल आमचे एका संपादीके कडुन व्यवस्थित जाहिर कान उघडणी झाली आहे. त्यामुळे लोकांनी हे शब्द उचलुन धरले.

मदनबाण 25/09/2014 - 09:50
जेव्हा मिपाचे नवे दिवस होते, तेव्हा कुठल्हाही धाग्यावर पहिला प्रतिसाद देण्यासाठी चढाओढ लागायची. इतकच काय तर उजवीकडे हजर सभासदात आपलं नाव सातत्याने दिसण्यासाठी ब्राउजर सातत्याने रिफ्रेश मारले जायचे. मी पयला हे नक्की कधी सुरु झाल्ल ते सांगता येत नाही,पण ही पद्धत जुनी आहे एव्हढ मात्र नक्की !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by किसन शिंदे

"मी पहिला" हे लिहिण्यात जी मज्जा आहे, ती इतर धाग्यांवर नाही.. बाकी, ह्या आधुनिक परंपरेला आमच्याकडून सुरुवात झाली असेल तर, मंडळ आभारी आहे.

In reply to by अनुप ढेरे

सुहास.. 25/09/2014 - 12:39
काय सांगताय ? काल परवा पानिपतात अब्दाली च्या अंगावर धावुन जाताना मी एका सैनिकाच्या तोंडुन " मी पयला " हा शब्द ऐकला आहे !! असो ..जोक्स अपार्ट ....मी पयला काय वा प्यार्टी काय चोप्य पस्ते काय किंवा बा*वला काय शब्द प्रयोग चांगला असेल तर लोकांनी उचलुन धरला आणि थोडी माफक करमणुक म्हणुन खपला तर काय हरकत आहे ..असु देत ..

सर्वसाक्षी 25/09/2014 - 10:15
जर तुम्ही 'मी पयला' हे टंकण्यासाठीच येत असाल तर तुमची निराशा होत असावी. मात्र जर तुम्ही धागा वाचायला, आस्वाद घ्यायला वा चर्चेत सहभागी व्हायला येत असाल तर कुणी 'मी पयला' असा प्रतिसाद तुम्हाला खटकण्याचेकारण नाही. शिवाय प्रत्येल धाग्यावर प्रतिसाद दिलाच पाहिजे असे नाही. मी पयला असा प्रतिसाद दिसल्याने मी कधीही धाग्याकडे पाठ फिरवली नाही आणि बहुतेक करुन कुणी फिरवत असेल असे वाटत नाही. असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? अगदी पूर्वी याहू मराठी पिपल (१९९८-१९९९ चा सुमार) वर लेखन क्र. शिर्षकासोबत दिसायचा (सर्व विषयांना/ धाग्यांना समाईक असा) तेव्हा ५०००/१००००/१५००० वैगेर क्रमांकाचा प्रतिसाद देण्यासाठी सभासद आतुरतेने वाट पाहत दबा धरुन बसायचे. ज्याचा प्रतिसाद हुकेल तो ज्याने क्रम साधला त्याला खिलाडुपणे 'तू पटकावलास काय' असा प्रतिसाद लिहायचा. मात्र हे कुणाला खटकलं नव्हतं. तुमची आक्षेप नक्की कशासाठी आहे?

In reply to by सर्वसाक्षी

सर्वसाक्षी, >>>>असते एखाद्याला पहिलेपणाची हौस. अनेक जण वितरीत झालेला चित्रपट बरा असेल की वाईट याचा विचार न करता न चुकता पहिल्या दिवशीचा पहिला खेळ नियमितपणे पाहतात. तो त्याचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? ह्याच चालीवर कोणी म्हणेल, 'असते एखाद्याला अशुद्ध लेखनाची आवड. पण तो त्यांचा आनंद आहे, इतरांनी त्याबद्दल त्रागा का करावा? काय म्हणता?

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्वसाक्षी 25/09/2014 - 16:19
पेठकर साहेब तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. एखाद्याने वाहतुकीचे नियम मोडुन गाडी उलट्या दिशेने वा अतिवेगाने चालवली तर ते इतरांना धोआकादायक असू शकते मात्र एखाद्याने एका कडेने कुणालाही न आडवता वाहतुकीला अडथळा न आणता गाडी एका कडेने संथ चालवली तर त्याला कुणी हरकत घ्यायचे कारण नाहीए. मी पयला असे एखाद्याने प्रतिसादात म्हटले तर इतरांना काय त्रास आहे? मुळात असे प्रतिसाद वाचुन कुणी लेखन वाचायचे टाळेल हेच पटत नाही कारण सदर प्रतिसाद हा लेखनाला दिलेला प्रतिसाद नसून ते चेपु वरील 'स्टेट्स अपडेट' च्या धर्तीवर असते.

In reply to by सर्वसाक्षी

तुलनेत थोडी गल्लत होते आहे असे वाटते. लेखनाचे काही नियम आहेत ते सोडुन केलेले लेखन ते अशुद्ध म्हटले जाते. पण चित्रपट पाहणे हे नियमबाह्य वर्तन नाही. कुणी चित्रपट पाहायला गेले तर इतरांचा त्याच्याशी काही संबंध नसतो मात्र लेखन अशुद्ध असले तर ते खटकते. खूप जणांना नियम तोडण्यातच आनंद मिळत असतो. तुलना आनंद मिळविण्याची आहे. (वादावादी/प्रतिसाद उपरोधात आहे हे लक्षात घ्यावे ही विनंती.)

आतिवास 25/09/2014 - 11:41
निरुपद्रवी गंमत आहे ती. शिवाय ती काही विशिष्ट प्रकारच्या धाग्यांवर होताना दिसते. हेच '१००', '+१,', आणि स्मायलींच्याही बाबतीत म्हणता येईल. बाकी, धागा आधी वाचावा, प्रतिसाद मग वाचावेत असा माझा क्रम असतो. त्यामुळे प्रतिसादांवरुन मी धाग्याबद्दल मत बनवत नाही (आणि धाग्यावरुन प्रतिसादकांबद्दल!)

दशानन 25/09/2014 - 21:25
थर्ड पार्टी म्हणून कधी या गोष्टीची मज्जा घेऊन पहा. मग शक्यतो ही मज्जा नसून उपद्रव आहे तो त्याच प्रकारात येतो "मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" आज प्रकाशित केलेलेल्या लेखावर देखील मुद्दाम असा प्रतिसाद आलाच! आधी मला वाटले, की मी लेखन पाहिले, म्हणून मी पहिला असा भाव असावा पण तो मी पहिला वाला नंतर लेखनाकडे हुंगुन ही पहात नाही जे जाणवले होते. अचानक अनेक जागे झालेले पाहून आनंद झाला.

In reply to by दशानन

"मज्जा म्हणून येता जाता मुक्या प्राण्याला दगड मारणे" मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ ! ;) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दशानन 28/09/2014 - 12:36
>>मिपा लेखक/लेखिकांना मु़के प्राणी ठरवल्याबद्दल णीषेढ लिहिता ना हे लक्ष्यातच आले नाही हो =)) :D

अभ्यास करायचा नाही, शाळेपासून महिनोन महिने दूर रहायचं... यायचं तेंव्हाही सरळ पहिल्या नांवाने न येता निरनिराळी सोंगं घेऊन यायचं, आणि मग येऊन असे प्रश्न विचारायचे!!!! आधी बाकावर उभा रहा पायाचे अंगठे पकडून!!!! :)

In reply to by सवंगडी

तुम्हाला कोणी सांगितलंय? ज्याला दशाननाला सांगितलंय त्याला ते कळलंय, मग तुम्ही कशाला उगीचच मध्ये? उगीच बीचमे मेरा चांदभाई!!!!

In reply to by पिवळा डांबिस

सवंगडी 28/09/2014 - 19:32
आम्हाला कुठायत १० डोकी ? त्यामुळे वाटले मलाच म्हणले तुम्ही !(इथून फुडे नाम लेके बोलो प्लीज्ज ) आता तरी सोडू का सांगा ना ?? ओ पिंडा मास्तर

जेपी 26/09/2014 - 11:55
या धाग्यानंतर 'मी पयला' चळवळ जास्तच जोमाने फोफावत आहे. काल पासुन आलेले धागे बघुन हे निरीक्षण नोंदवत आहे. - जेपी (थ्री नॉट थ्री रायकलवाला)

In reply to by यसवायजी

उलट आहे.... वय वाढले की माणूस जास्तीत जास्त लहान मुलासारखाच निर्मळ होत जातो. आणि तसेही, मिपाच्या अंगणांत दंगा-मस्ती होणारच.

In reply to by मुक्त विहारि

यसवायजी 28/09/2014 - 00:42
ओ काका, 'सही' एवस्तीत बघितली न्हाई तुमी. दंगा मस्ती तो होनाईच मंगता हय. -पोरकट- SYG ;) @ दशानन- नमस्कारा. ननगे निम्मद बरदिद्द एल्ला तुंबा शेरतद. आदरे, तुम्ही जरा जास्तच शिरेस झालाय.सॉरी बर्का, पण ऑफिसात्न वैतागून आलो की जरा मजा म्हणून कधी कधी असा पोरकटपणा करतो. पण काही धागे फक्त दंगा घालायलाच जन्माला आलेले असतात. फुल्ल वेंजॉय करयाचं.

In reply to by यसवायजी

दशानन 28/09/2014 - 12:34
दंगा करायला ना नाही आहे, करा की मनसोक्त! मी पण करत असतोच की ( हा धागा काय प्रवचन करायला काढला आहे का ;) ) पण तोच तोच प्रकार करण्यात मध्ये काही अर्थ नाही, आणि मज्जा पण नाही बॉ!

In reply to by दशानन

कवितानागेश 28/09/2014 - 18:51
इथे शेवटच्या प्रतिसादासाठी धडपडणारे लोक्स पण आहेत. ;) पण तिथे 'माझा शब्द शेवटचा' असं लिहायच्या आत धागाच वाचनमात्र होतो.
मी पयला... हा प्रतिसाद अनेक धाग्यांवर मी पाहिला, मला याचा अर्थ नाही समजला. किंवा हा नियम जेव्हा लागू झाला असेल तेव्हा मी मिपावर येत नसेन त्या वेळचा असेल. पण एखाद्या उत्तम धाग्याची सुरवात अश्या प्रतिसादाने होते तेव्हा काय होते माहिती आहे? अनेक वाचक हे आधी प्रतिसाद वाचतात व मग लेख वाचायला घेतात. त्यांना हा "मी पयला..." असा प्रतिसाद दिसला की ते धागा सोडतात व दुसरा उघडतात, कारण मी असेच करत होतो. आपण एकदम जाणवले व असे धागे आवर्जून वाचले तर धागे खरच उत्तम व माहितीपूर्ण होते पण अश्या पहिल्या प्रतिसादाचा सोस पाहून असेल त्यांच्या गप्पा-टप्पाचा विषय म्हणून मी सोडून दिले होते.

न्यायालयातील एक दिवस

जानु ·

एस 24/09/2014 - 22:27
मे. कोर्टाचा काहीच अनुभव नाही. पण आपल्याला पडलेले प्रश्न रास्त आहेत...

आता विषय निघालाच आहे तर -- तुम्ही जर न्यायालयात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला वेळ काढून या कारण तुमचा भविष्य काळातील वेळ सत्कारणी लागण्याची शक्यता तुम्हाला दिसू लागण्याची शक्यता आहे न्यायालयात जावेच लागणार असेल तर तेथे जाताना तुमच्या छातीची धडधड थोडी कमी होईल . असा प्रतिसाद मुद्देसूद नाही हे मला कळतेय पण न्यायालयातील ४० वर्षाचा [ चाळीस वर्षाचा ] अनुभव लिहिणे या वयात मला नकोसे वाटते . पण बोलण्यास आवडते . खाण्यापिण्यास आवडते . तेव्हा जरूर या. खातपीत बोलू !! सांगावयाचे राहिले मी वकील नाही . मी कुणाची वकिलीही करत नाही . मी लावलेले दावे आणि माझ्यावर लावले गेलेले दावे या करिता गेली ४० वर्षे मी न्यायालयात जात आहे आता १५ ला जाऊन आलो पुढची तारीख ०८ ऑक्टोबर

In reply to by सुहास..

आदूबाळ 25/09/2014 - 17:40
४९८ ची केस होती.
असं लिहिलं आहे की त्यांनी. ४९८अ म्हणायचं असावं - कौटुंबिक हिंसाचार. ४९८ "विवाहित स्त्रीला फूस लावून पळवून नेणे" असा काहीसा आहे.

१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का? सहसा पोलिसांना सणासुदीच्या काळात (आणि सध्या तर कुठल्या न कुठल्या तणावामुळे नेहमीच ) इतर बंदोबस्ताची कामे खूप असतात. त्यांना तिथेही सवलत मिळत नाही. त्यामुळे तिथले कर्तव्य बजावणे महत्वाचे असते. २. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का? जामिनाचे विविध असले तरी न्यायाधीशांना समोर असलेल्या परिस्थितीनुसार जामीन ठरवावा लागतो. एखाद्या माणसाने अगोदर कुणाला जामीन दिलेला असल्यास त्याला परत कुणालाही जामीन राहता येत नाही. ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट) हा सोपा उपाय आहे कारण त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ते मिळत नाही. ३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही हे मान्य करावेच लागले. हे खरे आहे कारण त्या कोर्टात जोपर्यंत तो न्यायाधीश असतो तोपर्यंत तो त्याला दिलेल्या कायदेशीर सवलतीनुसार त्या कोर्टाचे कामकाज चालवत असतो. मी कित्येक न्यायाधीश असे पाहिलेले आहेत कि जे सकाळी ११ वाजता न्यायासनावर बसून दिवसभराचा बोर्ड तारखा देऊन संपवतात आणि उठून जातात कारण कुठल्यातरी महत्वाच्या केसचे निकाल अथवा अभ्यास करायचा असतो. कोर्टातल्या इतर कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांच्या कार्यपद्धीतीशी जुळवून घेत घेत नाकी नऊ येतात. ४. शासकीय अधिकार्‍याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का? शासकीय अधिकारी तसेच न्यायाधीश ह्यांना रोज त्यांच्या कार्यपद्धतीचा खुलासा अथवा अर्थ सांगणे बंधनकारक नसते तथापि दरवर्षी त्यांचे गोपनीय अहवाल त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकार्यांकडे जातात. ते खराब होऊ नयेत म्हणून ही सर्व मंडळी जीवाचा प्रचंड आटापिटा करत असतात. हलीच आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यान्वये बरीचशी माहिती सामान्य माणसालाही मिळू शकते मात्र त्यासाठी खर्च करावा लागतो. अवांतर : जामीन देताना अत्यंत सावध राहा कारण त्या माणसाला गरज पडल्यावर कोर्टात सादर करण्याची हमी तुम्ही कोर्टाला देत असता. त्यामुळे विश्वासू माणसाव्यतिरिक्त शक्यतो कोणालाही जामीन राहू नये.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सवंगडी 26/09/2014 - 18:11
लई माहिती हाय ओ तुम्हाला ! नक्की तुम्ही कोणत्या माम्लेदाराचा पंखा हो ? मामलेदार मिसळ कि खरा मामलेदार?

जानु 25/09/2014 - 21:34
श्री. मा. प. - त्या दिवशी कोणताही सण नव्हता. आणि साहेबांना त्या दिवशी एक साक्षही द्यायची होती. एकदा पुकारा ही झाला होता. एकाच गुन्ह्यात २-३ किंवा अधिक आरोपी असतील तर ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट)चालते असे मत क्लार्क ते दुसरे जज्ज सगळ्यांचे होते.

जानु 25/09/2014 - 23:12
श्री. मा.प. आपण अवांतर केलेली सुचना नक्कीच लक्षात ठेवणार.

शि बि आय 23/05/2015 - 23:16
आहो ... मामलेदारचा पंखा लय माहित हाये कि राव तुम्हाला… नक्की तुम्ही कोन म्हनायचं नुसतं मामलेदारचा पंखा की आजून कुनी ?? झ्याक सल्ले देता राव… बेश्ट हाय

एस 24/09/2014 - 22:27
मे. कोर्टाचा काहीच अनुभव नाही. पण आपल्याला पडलेले प्रश्न रास्त आहेत...

आता विषय निघालाच आहे तर -- तुम्ही जर न्यायालयात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोला वेळ काढून या कारण तुमचा भविष्य काळातील वेळ सत्कारणी लागण्याची शक्यता तुम्हाला दिसू लागण्याची शक्यता आहे न्यायालयात जावेच लागणार असेल तर तेथे जाताना तुमच्या छातीची धडधड थोडी कमी होईल . असा प्रतिसाद मुद्देसूद नाही हे मला कळतेय पण न्यायालयातील ४० वर्षाचा [ चाळीस वर्षाचा ] अनुभव लिहिणे या वयात मला नकोसे वाटते . पण बोलण्यास आवडते . खाण्यापिण्यास आवडते . तेव्हा जरूर या. खातपीत बोलू !! सांगावयाचे राहिले मी वकील नाही . मी कुणाची वकिलीही करत नाही . मी लावलेले दावे आणि माझ्यावर लावले गेलेले दावे या करिता गेली ४० वर्षे मी न्यायालयात जात आहे आता १५ ला जाऊन आलो पुढची तारीख ०८ ऑक्टोबर

In reply to by सुहास..

आदूबाळ 25/09/2014 - 17:40
४९८ ची केस होती.
असं लिहिलं आहे की त्यांनी. ४९८अ म्हणायचं असावं - कौटुंबिक हिंसाचार. ४९८ "विवाहित स्त्रीला फूस लावून पळवून नेणे" असा काहीसा आहे.

१. सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन सकाळी लवकर येऊ शकत होता. पण आला नाही. त्रास दिलाच पाहिजे का? सहसा पोलिसांना सणासुदीच्या काळात (आणि सध्या तर कुठल्या न कुठल्या तणावामुळे नेहमीच ) इतर बंदोबस्ताची कामे खूप असतात. त्यांना तिथेही सवलत मिळत नाही. त्यामुळे तिथले कर्तव्य बजावणे महत्वाचे असते. २. न्यायालयात नविन न्यायाधिशांना प्रशिक्षण देतांना जामीनाचे पर्याय शिकविले तर असतील. मग असे का? जामिनाचे विविध असले तरी न्यायाधीशांना समोर असलेल्या परिस्थितीनुसार जामीन ठरवावा लागतो. एखाद्या माणसाने अगोदर कुणाला जामीन दिलेला असल्यास त्याला परत कुणालाही जामीन राहता येत नाही. ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट) हा सोपा उपाय आहे कारण त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्याशिवाय ते मिळत नाही. ३. एक वाक्य ऐकले न्यायाधिश त्या न्यायालयातील देव असतो व त्याच्यापुढे काहीच बोलता येत नाही हे मान्य करावेच लागले. हे खरे आहे कारण त्या कोर्टात जोपर्यंत तो न्यायाधीश असतो तोपर्यंत तो त्याला दिलेल्या कायदेशीर सवलतीनुसार त्या कोर्टाचे कामकाज चालवत असतो. मी कित्येक न्यायाधीश असे पाहिलेले आहेत कि जे सकाळी ११ वाजता न्यायासनावर बसून दिवसभराचा बोर्ड तारखा देऊन संपवतात आणि उठून जातात कारण कुठल्यातरी महत्वाच्या केसचे निकाल अथवा अभ्यास करायचा असतो. कोर्टातल्या इतर कर्मचाऱ्यांना न्यायाधीशांच्या कार्यपद्धीतीशी जुळवून घेत घेत नाकी नऊ येतात. ४. शासकीय अधिकार्‍याच्या त्याने घेतलेल्या निर्णयामागील अथवा क्रुती मागील कारणमिमांसा मागितल्यास स्पष्ट करणे किंवा सांगणे बंधनकारक असणे आवश्यक वाटते का? शासकीय अधिकारी तसेच न्यायाधीश ह्यांना रोज त्यांच्या कार्यपद्धतीचा खुलासा अथवा अर्थ सांगणे बंधनकारक नसते तथापि दरवर्षी त्यांचे गोपनीय अहवाल त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या अधिकार्यांकडे जातात. ते खराब होऊ नयेत म्हणून ही सर्व मंडळी जीवाचा प्रचंड आटापिटा करत असतात. हलीच आलेल्या माहितीचा अधिकार कायद्यान्वये बरीचशी माहिती सामान्य माणसालाही मिळू शकते मात्र त्यासाठी खर्च करावा लागतो. अवांतर : जामीन देताना अत्यंत सावध राहा कारण त्या माणसाला गरज पडल्यावर कोर्टात सादर करण्याची हमी तुम्ही कोर्टाला देत असता. त्यामुळे विश्वासू माणसाव्यतिरिक्त शक्यतो कोणालाही जामीन राहू नये.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सवंगडी 26/09/2014 - 18:11
लई माहिती हाय ओ तुम्हाला ! नक्की तुम्ही कोणत्या माम्लेदाराचा पंखा हो ? मामलेदार मिसळ कि खरा मामलेदार?

जानु 25/09/2014 - 21:34
श्री. मा. प. - त्या दिवशी कोणताही सण नव्हता. आणि साहेबांना त्या दिवशी एक साक्षही द्यायची होती. एकदा पुकारा ही झाला होता. एकाच गुन्ह्यात २-३ किंवा अधिक आरोपी असतील तर ऐपतदारी प्रमाणपत्र (सोल्वंसी सर्टिफिकेट)चालते असे मत क्लार्क ते दुसरे जज्ज सगळ्यांचे होते.

जानु 25/09/2014 - 23:12
श्री. मा.प. आपण अवांतर केलेली सुचना नक्कीच लक्षात ठेवणार.

शि बि आय 23/05/2015 - 23:16
आहो ... मामलेदारचा पंखा लय माहित हाये कि राव तुम्हाला… नक्की तुम्ही कोन म्हनायचं नुसतं मामलेदारचा पंखा की आजून कुनी ?? झ्याक सल्ले देता राव… बेश्ट हाय
आज एका जामीनासाठी कोर्टात जायचा योग आला. ४९८ ची केस होती. आई, वडील, दोन भाउ, त्यांच्या पत्नी, प्रत्येकी दोन अशी चार मुले, (वय वर्ष १० ते १) चार जामीनदार, दोन वकील असा गोतावळा घेउन आरोपींसह आम्ही कोर्टाच्या आवारात सकाळी बरोबर ११ वाजेच्या ठोक्याला पोहोचलो. त्या कुटुंबापैकी एक कोर्टातच नोकरीला असल्याने तशी काळजी फारशी नव्ह्ती. तालुक्याचे कोर्ट असल्याने सगळा खेड्यातील लोकांचा गलबला सुरु झालेला. बिलीफने पुकारा सुरु केला. आमचे चार्जशीट अजुन आले नसल्याने तपास अधिकार्‍याला फोन केला. त्याने पोलिस स्टेशनवरुनच सहा. पो. उप. निरी. चार्जशीट घेऊन येत आहे असे सांगितले. आम्ही वाट पाहु लागलो.