मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रटाळ 'फायंडिंग फॅनी'

समीरसूर ·

धर्मराजमुटके Mon, 09/22/2014 - 14:36
तुम्ही चित्रपटाला रटाळ म्हटल्यामुळे मला हा चित्रपट पाहायची कोण उत्सुकता लागून राहिली आहे. मला रटाळ चित्रपट फार आवडतात. नक्कीच पाहिला जाईल. धन्यवाद !

In reply to by धर्मराजमुटके

मार्क ट्वेन Mon, 09/22/2014 - 21:15
असेच म्हणतो. आता फाईंडिंग फॅनी आवर्जून पाहीन. शॉशँक रिडेम्प्शन, ड्रायव्हिंग मिस डेझी, फँड्री असे काही 'रटाळ' चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले आहेत.

शिद Mon, 09/22/2014 - 14:39
विनंतीला मान देऊन परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद. सिनेमा रटाळ का असेना पण तुमचे परीक्षण खुमासदार झालं आहे हे नमूद करतो.
मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय.
=))

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 15:37
@ समीरसूर, परिक्षण लिहीताना देखील कंटा़ळलेले होतात वाटतं. असे चित्रपट झोडायची संधी असतात ना? की दीपिकाच्या एकंदर चांगल्या दिसण्याबद्दल माफी दिलीत?

मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो.http://www.sherv.net/cm/emo/laughing/happily-laughing-smiley-emoticon.gif मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifमग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श... http://www.sherv.net/cm/emo/laughing/small-laughing-smiley-emoticon.gif ================= हल्ली प्रेक्षकांना पोस्टर आणि ठरवलेली वादळं/वाद दाखवून गंडवूनच फक्त पैसा कमविण्याचा बाजारबसव्या धंदा या फिल्लिम लाइननी सुरु केलेला आहे. मराठी चित्रपटही अगदी तंतोतंत अनुकरण करत आहेत. नाटकांमधेही हीच प्रवृती मूळ धरु पहातीये. त्यामुळे शिनेमाचा कचकाऊन फॅन असूनही मी गेली ३ वर्ष या सगळ्याला जवळ जवळ राम..,राम केलेला आहे. =========== नागेश कुकनूर,गोविंद निहलानी यांच्या अस्सल सिनेमांचा कट्टर फ्यान- आत्मू

स्पा Mon, 09/22/2014 - 15:49
मी डाउनलोड करून पहिला तरी एवढा पकलो , पळवून पळवून पहिला तुम्ही चक्क पैसे मोजलेत ..... __/\__ चित्रपट पाहून शेवटी हातात काहीच पडत नाही

तिमा Mon, 09/22/2014 - 20:48
मला आवडला बुवा! कारण मला संथ सिनेमेच आवडतात.

In reply to by तिमा

सूड Mon, 09/22/2014 - 21:23
मला पण, (मी पाह्यलेल्या) कोकणातलं लाईफ तसं एरवीही निवांतच असतं की!! आता तो निवांतपणा परफेक्ट कॅप्चर केला म्हणून कौतुक करायचं की मुव्ही रटाळ म्हणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

In reply to by सूड

धन्या Mon, 09/22/2014 - 22:04
माझ्याही एका मित्राला हा चित्रपट प्रचंड आवडला. आमच्यासोबत आमचा अजून एक मित्र होता. मी कंटाळून मोबाईलवर एकशे चाळीस रुपयांचा कालापव्यय करत असताना आमचा तिसरा मित्र झोपला होता. मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.

In reply to by धन्या

सूड Wed, 09/24/2014 - 01:21
>>केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता. धन्य तो मित्र, धन्य ते मित्रप्रेम! =))

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:26
मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.
खी: खी: खी: =))

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 15:56
ठ्ठो =)) दर्पणसुंदरीच्या बटव्यातून गद्याणक चोरताना वल्लीला पाहून 'हायस्स हस्तसमस्स' करणारी दर्पणसुंदरी एकदम डोळ्यांसमोर आली ;)

In reply to by सूड

समीरसूर Fri, 09/26/2014 - 11:07
सूड निवांतपणाच्या बाबतीत मला 'चितचोर' आवडतो. अगदी आरामत सगळं चालू असतं. शिवाय बघतांना उत्सुकता असतेच. मला फॅनीच्या बाबतीत ती उत्सुकता जाणवलीच नाही. शिवाय बहुतेक वेळ अंधार, अंधुक अशा फ्रेमस असल्याने चित्रपटाचा मूड उदासीन होतो. नसीरचा तो घाणेरडा मेकप, घाणेरडं घर, संथ हालचाली, दम नसलेली कथा...बघवत नाही अक्षरशः. 'चितचोर' किंवा 'कथा' किंवा 'छोटी सी बात' हे चित्रपट संथ होते पण कथा आणि पटकथा दोन्ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतात. फॅनीमध्ये हे काहीच नसल्याने तो प्रसन्न निवांतपणा नीट कॅप्चर होत नाही. इन फॅक्ट, तो निवांतपणा जाणवतच नाही. हाच निवांतपणा 'हम आपके है कौन?' मध्ये देखील चांगला कॅप्चर केला होता. त्यात माधुरीचे नितळ सौंदर्य होतेच. 'पेस्तनजी' मध्ये भुसावळचा निवांतपणा मस्त वाटला होता. तो ही चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. असो.

In reply to by समीरसूर

पैसा Fri, 09/26/2014 - 11:20
मग तर हा चित्रपट अत्यंत यशस्वी म्हटला पाहिजे. तुला माहित नाही, खेड्यातले कंटाळलेले लोक खरेच असे घाणेरडे रहात असतात. त्या पात्राच्या आयुष्यात काहीही प्रसन्नता नाहीये, विचित्रपणा भरला आहे हे उत्तम दाखवले आहे. गावांत काम करताना असले नमुने भरपूर पाहिले आहेत. नक्की कारण काय माहित नाही, पण गोव्यातल्या ख्रिश्चन लोकांच्यात तर्‍हेवाईकपणा, लग्न न करता रहाणे, आत्महत्यांचं जरा जास्त प्रमाण, घाणेरडी ठेवलेली घरं, डुकरं पाळलेली, असं खूप काही पहायलां मिळतं. खरं तर चर्चमधे गेलं तर उदासच वाटतं. मग देवळांत गर्दी नसेल तर छान प्रसन्न वाटतं. यात कोणी कृपया धार्मिक रंग शोधू नये, सहज जे जाणवलं ते बोलले आहे.

In reply to by पैसा

समीरसूर Sat, 09/27/2014 - 09:17
पण हे सगळं उदासवाणं कंटाळवाणं चित्र बघायला रु. ६२० घालवले याचं वाईट वाटतंय हो. :-) हे तर काय कुठेही सहज बघता येतं. दिग्दर्शकाच्या दृष्टीने तो स्वतः यशस्वी झाला असेल पण बॉक्स ऑफिसवर आदळली ही कंटाळकथा! :-)

In reply to by समीरसूर

सूड Fri, 09/26/2014 - 14:42
मला जे काही म्हणायचंय ते त्यातलं बरंचसं पैसातैंच्या प्रतिसादात आलंय. मी आधी म्हटलं तसंच निवांतपण, तर्‍हेवाईकपणा हे अगदी परफेक्ट पकडलं म्हणूनच मला आवडलं. नसीरच्या घाणेरड्या मेकअपबद्दल म्हणाल तर काही अपवाद सोडले उतरत्या वयाचा सडा फटिंग माणूस टापटीप दिसायचा खटाटोप कशाला करेल? पण प्रेयसीला शोधायला निघताना तो शक्य तितका कूल दिसायचा प्रयत्न करतो हेही लक्षात आलं असेलच. तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that. :)

In reply to by सूड

समीरसूर Sat, 09/27/2014 - 09:21
जाऊ द्या, नसीर कसा का दिसेना, दीपिका कशी दिसली आहे हे महत्वाचं. ती लखलखत्या सुवर्णमुद्रेसारखी दिसली आहे हे खरं. :-) तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that. करेक्ट! महाराष्ट्रातले नेते आपल्यासारखे समजुतदार असते तर आजचा महाराष्ट्र दीपिकेच्या लखलखत्या सौंदर्याप्रमाणेच सतेज राहिला असता. असो. ते आपल्या हातात नाही.

In reply to by समीरसूर

भृशुंडी Tue, 09/30/2014 - 01:22
अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे. आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही? "कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात.

In reply to by भृशुंडी

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:45
अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे. पण जे इन्डोअर्स प्रसंग आहेत ते बहुतेक सगळेच उदास करणार्‍या अंधूक प्रकाशात आहेत. ते बाहेर मुक्काम ठोकतात त्या प्रसंगांमध्येदेखील अंधार, संध्याकाळच जास्त आहे. आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही? समारंभ होता पण सगळं कसं निवांत होतं. कुठेच घाई नव्हती. सगळे मिळून गप्पा मारतायेत; अंताक्षरी खेळतायेत. रामटेकडीच्या मंदिरात अनुपम खेर निवांतपणे कचोर्‍या तळतोय, मैफिली चालू आहेत...मला तरी या सगळ्यांत एक मस्त निवांतपणा जाणवला..निरर्थक घाई नाही. "कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात. 'कथा' संथच वाटतो; अर्थात त्याच्या गतीमुळे त्यातल्या मनोरंजनमुल्याला कुठेच धक्का लागत नाही हे ही खरे. कासवाच्या गोष्टीवर आधारित असल्याने संथपणा बर्‍याच अंशी 'कथा'चा गाभा होता. 'छोटी सी बात' मध्ये निवांतपणा पुरेपूर होता. आणि तो अजिबात कंटाळवाणा किंवा उदासवाणा वाटत नाही. आणि 'चितचोर' तर खूपच निवांत होता. अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात. 'फॅनी' मात्र पुरताच फसलाय. ना धड निवांत, ना धड उत्साहवर्धक, ना धड ग्लॅमरस...असं सगळं कडबोळं झालंय 'फॅनी'चं. असंबद्ध प्रसंगांना जोडून साकारलेली बेंगरूळ कंटाळकथा असंच 'फॅनी'चं वर्णन करावं लागेल. ताजा कलमः 'फॅनी'चं आतापर्यंतचं कलेक्शन २८ कोटी रुपये झालं आहे. २९ कोटीवर जाऊन 'फॅनी' चा व्यवसाय संपणार असा जाणकारांचा होरा आहे. 'हिट' होण्यासाठी (म्हणजे खर्च निघून वितरकांना थोडा नफा मिळण्यासाठी) 'फॅनी'ला कमीत कमी ४० कोटींचा व्यवसाय करणं आवश्यक आहे. आणि ते अशक्यच दिसतंय! :-)

In reply to by समीरसूर

सुहास.. Wed, 10/01/2014 - 19:32
अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात. >>> +१

In reply to by कपिलमुनी

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:12
मी आकडे जालावरच पाहिले होते (बॉक्सऑफीसइंडिया). अर्थात ते एक आठवडा आधीचे होते. अर्थात ही माहिती अचूक मिळणे अजूनही थोडे कठीणच आहे. त्यामुळे खरंच खखोदेजा..

प्रचेतस Mon, 09/22/2014 - 21:47
आम्ही तिघं मित्र गेलो होतो. एकाला सिनेमा प्रचंड आवडला. त्यातल्या विनोदांना खदखदून हसत, मध्येच कोंकणी भाषेतले शब्द उच्चारत तो हा सिनेमा एकटकपणे पाहात होता, दुसर्‍या मित्राने सुरुवात कशीबशी पाहिली नंतर मात्र कंटाळून मोबाईलवर मिपा, वास्सप आणि फेबु बघत बसला. माझी मात्र छान झोप झाली.

In reply to by प्रचेतस

धन्या Tue, 09/23/2014 - 08:33
तुम्ही म्हणे तेव्हा "मेझ रनर" च्या ट्रेलरवर समाधान मानलेत. आणि तुमच्या त्या मित्रांनी तुमच्यासोबत "मेझ रनर" पाहण्याचे कबूल केले असे ऐकून आहे. :)

In reply to by धन्या

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 09:10
अगदी अगदी. पण मेझ रनर बहुधा टुकार असेल असे मला वाटतेय. काहीशा अशाच थीमवर आधी हंगर गेम्स सारखे सिनेमे येऊन गेलेत. मी खर्‍या अर्थाने वाट पाहतोय ती नोलनच्या 'इंटरस्टेलर' आणि पीटर जॅक्सनच्या 'द हॉबिटः बॅटल ऑफ फाइव्ह आर्मिज' ची.

खटपट्या Tue, 09/23/2014 - 10:03
इष्टोरी इतकी फालतू असली तरीही अर्जुन कपूर सोडल्यास स्टारकास्ट माझ्या आवडीची आहे. दीपिका = दिसण्यासाठी आणि कमनीय बांध्यासाठी. पंकज कपूर = फक्त अभिनयासाठी. नसिरुद्दीन शहा = अभिनयासाठी डिम्पल = या वयातही दिसण्यासाठी. (कमनीय बांधा हा भूतकाळ झाला.) अर्जुन कपूरचा का माहित नाही पण प्रचंड म्हणजे काय च्या कै राग येतो. म्हणजे उलटा टांगून मारावासा वाटतो. पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 11:32
पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.
ती वडीलांच्या "वळणावर" गेली आहे का??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या Tue, 09/23/2014 - 11:39
काहीतरीच काय ? माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर"

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:52
माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर" १००% सहमत ! ;) S

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by खटपट्या

समीरसूर Fri, 09/26/2014 - 11:16
श्रद्धा कपूर आजच्या जमान्याची सोनाली बेंद्रे आहे काय? किंवा अजून मागच्या जमान्याची विद्या सिन्हा? अर्थात तिचा अभिनय खचितच सोनाली बेंद्रेपेक्षा उजवा आहे. 'आशिकी २' मध्ये मला आवडली होती ती. पण तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते. जे अमृता राव, अमृता अरोरा, तारा शर्मा, नेहा धुपिया, सोहा अली खान, अनिता राज, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, इशा देओल, भूमिका चावला, स्नेहा उल्लल, सोनम कपूर अशा तमाम नट्यांमध्ये कधीच नव्हते नेमके ते श्रद्धामध्ये देखील नसावे असे वाटते. ज्याला 'उम्फ' किंवा 'अपील' म्हणता येईल अशा एका हिंदी नट्यांमध्ये आवश्यक असणार्‍या आकर्षणमुल्याची गोष्ट करतोय मी.

In reply to by समीरसूर

काउबॉय Sat, 09/27/2014 - 11:11
अर्थात 3पत्ती बघितल्यावर हेच विचार आले होते जे आशिकी व एक विलन बघितल्यावर विर्घळुन गेले. नई हय वोह.

In reply to by रेवती

काउबॉय Tue, 09/30/2014 - 01:34
तिची ऐश्वर्या बनू नये इतकीच अपेक्षा आहे. अवांतर :- अभिनय कौशल्य राहुदे पण फक्त बोलके डोळे मधुबाला, श्री देवी, जेनेलिया, व श्रध्दा कपूर यांचेच आहेत. यांच्या डोळ्यात अखंड बघत रहावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

खटपट्या गुरुवार, 09/25/2014 - 10:40
'एक व्हिलन' हा चित्रपट सुरु केला. मोजून २० मिनिटे बघितला आणि माझा धीर सुटला. चित्रपट बंद करून मस्तपैकी टोम एंड जेरी बघून झोपी गेलो.

In reply to by खटपट्या

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 12:20
तेच तर चुकलं ना तुमचं. अजून थोडा बघायला हवा होता. ;) सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे राव. कथेसाठी कोण बघायला सांगतंय? हिंदी चित्रपटांमध्ये कथा, अभिनय वगैरे विचारात घ्यायचं नसतं ह्या मतावर मी आलेलो आहे.

पैसा Tue, 09/23/2014 - 14:42
परीक्षण आवडलं. सिनेमा ठीक आहे. गोव्यातल्या टिपिकल झोपाळू श्टाईलने जातो. सुशेगात!

चौथा कोनाडा Wed, 09/24/2014 - 11:49
मस्त परिक्षण ! आवडले. सिनेमा बघतानाचा कंटाळा लेखनात पुरेपुर उतरलाय !त्या करती शंभर पैकी एकशे साडेतीन गुण ! सिनेमा कदाचित चांगला असावा. असल्या सिनेमा साठी निवांत पणा पांघरून ट्यून व्हायला पाहिजे ! ना.कुकनूरचा "मोड" सुद्धा निवांतच होता. लोकाना झेपला नाही म्हणतात !

उत्खनक Wed, 09/24/2014 - 15:13
संथ आहे आणि बहुदा त्यामुळेच रटाळही वाटत राहतो. अभिनयाच्या बाबतीत तर नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल यांना खरंच सलाम! मधूनच थोडासा ब्लॅक कॉमेडीच्या जवळ जाणारा प्रकार आहे. उदा: पंकजकपूर जे चित्र काढतो त्याआधीचे त्याचे वागणे आणि नंतरचा एकदम आलेला रिलक्टन्स अन् तुसडेपणा.. आणि त्यात काहीही न बोलता बरेच काही बोलून जाणारी डिंपलची देहबोली.. हा प्रकार एखाद्या व्यक्तीला हव्यासाने वापरून फेकून दिल्यासारखे दर्शवतो..! ठीक वाटला. :)

In reply to by भृशुंडी

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:02
परीक्षण रटाळच होतं. एकदम कबूल! मलाच नंतर वाचवलं गेलं नाही. :-) एका बैठकीत लिखाण नाही झालं तर असा विचका होतो. म्हणूनच लिखाणाच्या आधीच क्षमा मागून घेतली. :-)

पद्मिनी कोल्हा पुरे तिची मावशी मराठी व पंजाबी मिक्स तडका आपल्याला बुआ आवडते , किंबहुना ती दैव व नशिबाला अधिक आवडते. ते तिच्यावर फिदा आहे. आता हैदर येत आहे. फेनी हा मल्टी प्लेकस च्या लोकांसाठी बनविलेला शिनेमा तो इंग्रजी मधून पाहण्यात खरी गंमत बॉलीवूड शिनेमा इंग्रजीत पाहणे रोचक वाटले , त्याचे हिंदी वर्जन पकाऊ वाटते असे वाचून व ऐकून आहे. एक प्रयोग म्हणून दीपिकाने आपल्या कारकिर्दीच्या उभरत्या काळात ह्या सिनेमाला निवडल्याचे कौतुक वाटते. मागच्या वर्षी तिच्या सिनेमांनी ५०० कोटीचा धंदा गेला. अवांतर शक्ती मुलांच्या सोबत युकेत पंचतारांकित हॉटेलात मला भेटला होता , ही गोष्ट २००४ ची तेव्हा नुकतेच त्याचे स्टिंग गाजले होते. त्यांचे मुलगा मुलगी अतिशय साधे होते व ह्याच्या तेथे माकडचाळे चालू होते , दोन्ही मुलांनी मी मराठी आहे हे कळल्यावर अस्स्खलित मराठीतून माझ्याशी संवाद साधला तेव्हा कोल्हा पुरे कनेक्शन माहिती नसल्याने मी तीन ताड उडालो होतो. अभिनेत्री यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ महत्वाची माधुरीचे व अभिताभ चे सुरवातीचे ८ ते १० सिनेमे तद्दन बकवास मग अचानक त्यांच्यात ष घुसला की काय नशिब बलवान तो गधा भी पेहेलवान अवांतर ह्या वर्षी ष बहुदा दिपिकेच्या पत्रिकेत आला असावा. शशी चा पेइङ्ग गेस्ट पण इंग्रजीत झ्याकपाक वाटला होता. .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती Wed, 10/01/2014 - 18:30
षक्ती कपूर एकंदरीतच घाणेरडा आहे. मलाही तो एयरपोर्टावर दिसला होता. त्याच्या स्टींग ऑपरेशनबद्दल काही माहित नव्हते. आता माहित झाले. काय अचरट मनुष्य आहे! बायकोने त्याची खेटराने पूजा बांधायला पाहिजे.

In reply to by रेवती

सूड Wed, 10/01/2014 - 19:13
आमची श्रद्धा मात्र भांगेच्या जुडीत तुळस सापडावी तशी आहे बरं !! सगळ्या सुंदर मुलींचे तीर्थरुप असेच असतात, डोक्यावर पडलेले!! ;)

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:53
लग्न मुलीशी करायचंय की तिच्या बापाशी, त्यावर बहुधा बदलणे- न बदलणे अवलंबून असावेसे वाटते. चॉईस अपना अपना.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक गुरुवार, 10/09/2014 - 20:54
बाकी चित्रपट जर खरेच रटाळ असेल तर परीक्षणाने नेमका मूड पकडलाय .. म्हणजे रटाळपणा छान उतरलाय अशी कॉम्प्लइमेंट आहे ही :)

धर्मराजमुटके Mon, 09/22/2014 - 14:36
तुम्ही चित्रपटाला रटाळ म्हटल्यामुळे मला हा चित्रपट पाहायची कोण उत्सुकता लागून राहिली आहे. मला रटाळ चित्रपट फार आवडतात. नक्कीच पाहिला जाईल. धन्यवाद !

In reply to by धर्मराजमुटके

मार्क ट्वेन Mon, 09/22/2014 - 21:15
असेच म्हणतो. आता फाईंडिंग फॅनी आवर्जून पाहीन. शॉशँक रिडेम्प्शन, ड्रायव्हिंग मिस डेझी, फँड्री असे काही 'रटाळ' चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले आहेत.

शिद Mon, 09/22/2014 - 14:39
विनंतीला मान देऊन परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद. सिनेमा रटाळ का असेना पण तुमचे परीक्षण खुमासदार झालं आहे हे नमूद करतो.
मला वाटलं आता 'शूशूशू...' असा आवाज काढून त्याला मदत करते की काय.
=))

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 15:37
@ समीरसूर, परिक्षण लिहीताना देखील कंटा़ळलेले होतात वाटतं. असे चित्रपट झोडायची संधी असतात ना? की दीपिकाच्या एकंदर चांगल्या दिसण्याबद्दल माफी दिलीत?

मध्येच नसीर गायब होतो. अर्जुन, डिंपल, पंकज, आणि दीपिकाला कारमध्ये एक छोटी बंदूक सापडते. झटापटीत त्यातून गोळी सुटून मागच्या सीटवर बसलेल्या पंकजला लागते. तो ताबडतोब गतप्राण होतो; कारचा दरवाजा उघडला जातो; चालत्या कारमधून तो बाहेर फेकला जातो; तळ्यात कोसळतो; आणि थेट तळाशी जाऊन विसावतो.http://www.sherv.net/cm/emo/laughing/happily-laughing-smiley-emoticon.gif मध्येच नसीर पुन्हा उगवतो. पुन्हा बसतो. मग उलथलाच का होता हे कळत नाही. http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gifमग एक प्रेतयात्रा दिसते. ती बहुधा फॅनीची असते. माझी शिव्यांची लाखोली सुरुच होती. नंतर नसीर आणि डिंपल आणि दीपिका आणि अर्जुन लग्न करतात. हुश्श्श... http://www.sherv.net/cm/emo/laughing/small-laughing-smiley-emoticon.gif ================= हल्ली प्रेक्षकांना पोस्टर आणि ठरवलेली वादळं/वाद दाखवून गंडवूनच फक्त पैसा कमविण्याचा बाजारबसव्या धंदा या फिल्लिम लाइननी सुरु केलेला आहे. मराठी चित्रपटही अगदी तंतोतंत अनुकरण करत आहेत. नाटकांमधेही हीच प्रवृती मूळ धरु पहातीये. त्यामुळे शिनेमाचा कचकाऊन फॅन असूनही मी गेली ३ वर्ष या सगळ्याला जवळ जवळ राम..,राम केलेला आहे. =========== नागेश कुकनूर,गोविंद निहलानी यांच्या अस्सल सिनेमांचा कट्टर फ्यान- आत्मू

स्पा Mon, 09/22/2014 - 15:49
मी डाउनलोड करून पहिला तरी एवढा पकलो , पळवून पळवून पहिला तुम्ही चक्क पैसे मोजलेत ..... __/\__ चित्रपट पाहून शेवटी हातात काहीच पडत नाही

तिमा Mon, 09/22/2014 - 20:48
मला आवडला बुवा! कारण मला संथ सिनेमेच आवडतात.

In reply to by तिमा

सूड Mon, 09/22/2014 - 21:23
मला पण, (मी पाह्यलेल्या) कोकणातलं लाईफ तसं एरवीही निवांतच असतं की!! आता तो निवांतपणा परफेक्ट कॅप्चर केला म्हणून कौतुक करायचं की मुव्ही रटाळ म्हणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

In reply to by सूड

धन्या Mon, 09/22/2014 - 22:04
माझ्याही एका मित्राला हा चित्रपट प्रचंड आवडला. आमच्यासोबत आमचा अजून एक मित्र होता. मी कंटाळून मोबाईलवर एकशे चाळीस रुपयांचा कालापव्यय करत असताना आमचा तिसरा मित्र झोपला होता. मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.

In reply to by धन्या

सूड Wed, 09/24/2014 - 01:21
>>केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता. धन्य तो मित्र, धन्य ते मित्रप्रेम! =))

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:26
मला त्या तिसर्या मित्राबद्दल खुप वाईट वाटले. केवळ हॉलीवुडपट पाहणारा आमचा तो मित्र केवळ मित्रप्रेमापोटी एकशे चाळीस रुपये मोजून थेटरात डुलक्या काढत होता.
खी: खी: खी: =))

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 15:56
ठ्ठो =)) दर्पणसुंदरीच्या बटव्यातून गद्याणक चोरताना वल्लीला पाहून 'हायस्स हस्तसमस्स' करणारी दर्पणसुंदरी एकदम डोळ्यांसमोर आली ;)

In reply to by सूड

समीरसूर Fri, 09/26/2014 - 11:07
सूड निवांतपणाच्या बाबतीत मला 'चितचोर' आवडतो. अगदी आरामत सगळं चालू असतं. शिवाय बघतांना उत्सुकता असतेच. मला फॅनीच्या बाबतीत ती उत्सुकता जाणवलीच नाही. शिवाय बहुतेक वेळ अंधार, अंधुक अशा फ्रेमस असल्याने चित्रपटाचा मूड उदासीन होतो. नसीरचा तो घाणेरडा मेकप, घाणेरडं घर, संथ हालचाली, दम नसलेली कथा...बघवत नाही अक्षरशः. 'चितचोर' किंवा 'कथा' किंवा 'छोटी सी बात' हे चित्रपट संथ होते पण कथा आणि पटकथा दोन्ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतात. फॅनीमध्ये हे काहीच नसल्याने तो प्रसन्न निवांतपणा नीट कॅप्चर होत नाही. इन फॅक्ट, तो निवांतपणा जाणवतच नाही. हाच निवांतपणा 'हम आपके है कौन?' मध्ये देखील चांगला कॅप्चर केला होता. त्यात माधुरीचे नितळ सौंदर्य होतेच. 'पेस्तनजी' मध्ये भुसावळचा निवांतपणा मस्त वाटला होता. तो ही चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही. असो.

In reply to by समीरसूर

पैसा Fri, 09/26/2014 - 11:20
मग तर हा चित्रपट अत्यंत यशस्वी म्हटला पाहिजे. तुला माहित नाही, खेड्यातले कंटाळलेले लोक खरेच असे घाणेरडे रहात असतात. त्या पात्राच्या आयुष्यात काहीही प्रसन्नता नाहीये, विचित्रपणा भरला आहे हे उत्तम दाखवले आहे. गावांत काम करताना असले नमुने भरपूर पाहिले आहेत. नक्की कारण काय माहित नाही, पण गोव्यातल्या ख्रिश्चन लोकांच्यात तर्‍हेवाईकपणा, लग्न न करता रहाणे, आत्महत्यांचं जरा जास्त प्रमाण, घाणेरडी ठेवलेली घरं, डुकरं पाळलेली, असं खूप काही पहायलां मिळतं. खरं तर चर्चमधे गेलं तर उदासच वाटतं. मग देवळांत गर्दी नसेल तर छान प्रसन्न वाटतं. यात कोणी कृपया धार्मिक रंग शोधू नये, सहज जे जाणवलं ते बोलले आहे.

In reply to by पैसा

समीरसूर Sat, 09/27/2014 - 09:17
पण हे सगळं उदासवाणं कंटाळवाणं चित्र बघायला रु. ६२० घालवले याचं वाईट वाटतंय हो. :-) हे तर काय कुठेही सहज बघता येतं. दिग्दर्शकाच्या दृष्टीने तो स्वतः यशस्वी झाला असेल पण बॉक्स ऑफिसवर आदळली ही कंटाळकथा! :-)

In reply to by समीरसूर

सूड Fri, 09/26/2014 - 14:42
मला जे काही म्हणायचंय ते त्यातलं बरंचसं पैसातैंच्या प्रतिसादात आलंय. मी आधी म्हटलं तसंच निवांतपण, तर्‍हेवाईकपणा हे अगदी परफेक्ट पकडलं म्हणूनच मला आवडलं. नसीरच्या घाणेरड्या मेकअपबद्दल म्हणाल तर काही अपवाद सोडले उतरत्या वयाचा सडा फटिंग माणूस टापटीप दिसायचा खटाटोप कशाला करेल? पण प्रेयसीला शोधायला निघताना तो शक्य तितका कूल दिसायचा प्रयत्न करतो हेही लक्षात आलं असेलच. तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that. :)

In reply to by सूड

समीरसूर Sat, 09/27/2014 - 09:21
जाऊ द्या, नसीर कसा का दिसेना, दीपिका कशी दिसली आहे हे महत्वाचं. ती लखलखत्या सुवर्णमुद्रेसारखी दिसली आहे हे खरं. :-) तुमच्या पॉईंट ऑफ व्यू ने तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या दृष्टीने मी!! As simple as that. करेक्ट! महाराष्ट्रातले नेते आपल्यासारखे समजुतदार असते तर आजचा महाराष्ट्र दीपिकेच्या लखलखत्या सौंदर्याप्रमाणेच सतेज राहिला असता. असो. ते आपल्या हातात नाही.

In reply to by समीरसूर

भृशुंडी Tue, 09/30/2014 - 01:22
अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे. आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही? "कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात.

In reply to by भृशुंडी

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:45
अंधार्/अंधुक फ्रेम्स- हे अजिबात झेपलं नाही. चित्रपटाची बहुतेक मुख्य कथा दिवसाढवळ्या आणि घराबाहेर घडलेली आहे. पण जे इन्डोअर्स प्रसंग आहेत ते बहुतेक सगळेच उदास करणार्‍या अंधूक प्रकाशात आहेत. ते बाहेर मुक्काम ठोकतात त्या प्रसंगांमध्येदेखील अंधार, संध्याकाळच जास्त आहे. आणि हम आप के है कौन मधे निवांतपणा?एवढ्या सगळ्या समारंभांतून वेळ काढून कुठे शोधलात तुम्ही? समारंभ होता पण सगळं कसं निवांत होतं. कुठेच घाई नव्हती. सगळे मिळून गप्पा मारतायेत; अंताक्षरी खेळतायेत. रामटेकडीच्या मंदिरात अनुपम खेर निवांतपणे कचोर्‍या तळतोय, मैफिली चालू आहेत...मला तरी या सगळ्यांत एक मस्त निवांतपणा जाणवला..निरर्थक घाई नाही. "कथा" आणि "छोटीसी बात" संथ नव्हते, साधे होते. त्यातली कथा व्यवस्थित वेगाने पुढे जाते, घटना घडतात. 'कथा' संथच वाटतो; अर्थात त्याच्या गतीमुळे त्यातल्या मनोरंजनमुल्याला कुठेच धक्का लागत नाही हे ही खरे. कासवाच्या गोष्टीवर आधारित असल्याने संथपणा बर्‍याच अंशी 'कथा'चा गाभा होता. 'छोटी सी बात' मध्ये निवांतपणा पुरेपूर होता. आणि तो अजिबात कंटाळवाणा किंवा उदासवाणा वाटत नाही. आणि 'चितचोर' तर खूपच निवांत होता. अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात. 'फॅनी' मात्र पुरताच फसलाय. ना धड निवांत, ना धड उत्साहवर्धक, ना धड ग्लॅमरस...असं सगळं कडबोळं झालंय 'फॅनी'चं. असंबद्ध प्रसंगांना जोडून साकारलेली बेंगरूळ कंटाळकथा असंच 'फॅनी'चं वर्णन करावं लागेल. ताजा कलमः 'फॅनी'चं आतापर्यंतचं कलेक्शन २८ कोटी रुपये झालं आहे. २९ कोटीवर जाऊन 'फॅनी' चा व्यवसाय संपणार असा जाणकारांचा होरा आहे. 'हिट' होण्यासाठी (म्हणजे खर्च निघून वितरकांना थोडा नफा मिळण्यासाठी) 'फॅनी'ला कमीत कमी ४० कोटींचा व्यवसाय करणं आवश्यक आहे. आणि ते अशक्यच दिसतंय! :-)

In reply to by समीरसूर

सुहास.. Wed, 10/01/2014 - 19:32
अमोल पालेकर, झरीना वहाब, ए के हंगल, मास्टर राजू, दीना पाठक यांचे सरळ साधे स्वभाव, ते छोटसं गाव, अमोल पालेकरचं नेहमी झरीनाच्या घरी येणं...एक जिवंत निवांतपणा होता त्यात. >>> +१

In reply to by कपिलमुनी

समीरसूर Wed, 10/08/2014 - 16:12
मी आकडे जालावरच पाहिले होते (बॉक्सऑफीसइंडिया). अर्थात ते एक आठवडा आधीचे होते. अर्थात ही माहिती अचूक मिळणे अजूनही थोडे कठीणच आहे. त्यामुळे खरंच खखोदेजा..

प्रचेतस Mon, 09/22/2014 - 21:47
आम्ही तिघं मित्र गेलो होतो. एकाला सिनेमा प्रचंड आवडला. त्यातल्या विनोदांना खदखदून हसत, मध्येच कोंकणी भाषेतले शब्द उच्चारत तो हा सिनेमा एकटकपणे पाहात होता, दुसर्‍या मित्राने सुरुवात कशीबशी पाहिली नंतर मात्र कंटाळून मोबाईलवर मिपा, वास्सप आणि फेबु बघत बसला. माझी मात्र छान झोप झाली.

In reply to by प्रचेतस

धन्या Tue, 09/23/2014 - 08:33
तुम्ही म्हणे तेव्हा "मेझ रनर" च्या ट्रेलरवर समाधान मानलेत. आणि तुमच्या त्या मित्रांनी तुमच्यासोबत "मेझ रनर" पाहण्याचे कबूल केले असे ऐकून आहे. :)

In reply to by धन्या

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 09:10
अगदी अगदी. पण मेझ रनर बहुधा टुकार असेल असे मला वाटतेय. काहीशा अशाच थीमवर आधी हंगर गेम्स सारखे सिनेमे येऊन गेलेत. मी खर्‍या अर्थाने वाट पाहतोय ती नोलनच्या 'इंटरस्टेलर' आणि पीटर जॅक्सनच्या 'द हॉबिटः बॅटल ऑफ फाइव्ह आर्मिज' ची.

खटपट्या Tue, 09/23/2014 - 10:03
इष्टोरी इतकी फालतू असली तरीही अर्जुन कपूर सोडल्यास स्टारकास्ट माझ्या आवडीची आहे. दीपिका = दिसण्यासाठी आणि कमनीय बांध्यासाठी. पंकज कपूर = फक्त अभिनयासाठी. नसिरुद्दीन शहा = अभिनयासाठी डिम्पल = या वयातही दिसण्यासाठी. (कमनीय बांधा हा भूतकाळ झाला.) अर्जुन कपूरचा का माहित नाही पण प्रचंड म्हणजे काय च्या कै राग येतो. म्हणजे उलटा टांगून मारावासा वाटतो. पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 11:32
पहिले शक्तीकपूर बद्दल असंच वाटायचं पण जेव्हा कळालं कि ते श्रद्धा कपूर चे तीर्थरूप आहेत तेव्हा सगळे गुन्हे माफ करून टाकले. सालं जल्माला आल्यापासून एकच काम चांगलं केलन मेल्याने, श्रद्धाला जल्म दिला.
ती वडीलांच्या "वळणावर" गेली आहे का??? ;)

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या Tue, 09/23/2014 - 11:39
काहीतरीच काय ? माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर"

In reply to by खटपट्या

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:52
माझ्या मते हीन्दी चित्रपट स्रुष्टीला पडलेले एक सुन्दर स्वप्न आहे "श्रद्धा कपूर" १००% सहमत ! ;) S

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by खटपट्या

समीरसूर Fri, 09/26/2014 - 11:16
श्रद्धा कपूर आजच्या जमान्याची सोनाली बेंद्रे आहे काय? किंवा अजून मागच्या जमान्याची विद्या सिन्हा? अर्थात तिचा अभिनय खचितच सोनाली बेंद्रेपेक्षा उजवा आहे. 'आशिकी २' मध्ये मला आवडली होती ती. पण तिच्यात तो 'क्ष' फॅक्टर नाही असे वाटते. जे अमृता राव, अमृता अरोरा, तारा शर्मा, नेहा धुपिया, सोहा अली खान, अनिता राज, सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी, इशा देओल, भूमिका चावला, स्नेहा उल्लल, सोनम कपूर अशा तमाम नट्यांमध्ये कधीच नव्हते नेमके ते श्रद्धामध्ये देखील नसावे असे वाटते. ज्याला 'उम्फ' किंवा 'अपील' म्हणता येईल अशा एका हिंदी नट्यांमध्ये आवश्यक असणार्‍या आकर्षणमुल्याची गोष्ट करतोय मी.

In reply to by समीरसूर

काउबॉय Sat, 09/27/2014 - 11:11
अर्थात 3पत्ती बघितल्यावर हेच विचार आले होते जे आशिकी व एक विलन बघितल्यावर विर्घळुन गेले. नई हय वोह.

In reply to by रेवती

काउबॉय Tue, 09/30/2014 - 01:34
तिची ऐश्वर्या बनू नये इतकीच अपेक्षा आहे. अवांतर :- अभिनय कौशल्य राहुदे पण फक्त बोलके डोळे मधुबाला, श्री देवी, जेनेलिया, व श्रध्दा कपूर यांचेच आहेत. यांच्या डोळ्यात अखंड बघत रहावेसे वाटते.

In reply to by प्यारे१

खटपट्या गुरुवार, 09/25/2014 - 10:40
'एक व्हिलन' हा चित्रपट सुरु केला. मोजून २० मिनिटे बघितला आणि माझा धीर सुटला. चित्रपट बंद करून मस्तपैकी टोम एंड जेरी बघून झोपी गेलो.

In reply to by खटपट्या

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 12:20
तेच तर चुकलं ना तुमचं. अजून थोडा बघायला हवा होता. ;) सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे राव. कथेसाठी कोण बघायला सांगतंय? हिंदी चित्रपटांमध्ये कथा, अभिनय वगैरे विचारात घ्यायचं नसतं ह्या मतावर मी आलेलो आहे.

पैसा Tue, 09/23/2014 - 14:42
परीक्षण आवडलं. सिनेमा ठीक आहे. गोव्यातल्या टिपिकल झोपाळू श्टाईलने जातो. सुशेगात!

चौथा कोनाडा Wed, 09/24/2014 - 11:49
मस्त परिक्षण ! आवडले. सिनेमा बघतानाचा कंटाळा लेखनात पुरेपुर उतरलाय !त्या करती शंभर पैकी एकशे साडेतीन गुण ! सिनेमा कदाचित चांगला असावा. असल्या सिनेमा साठी निवांत पणा पांघरून ट्यून व्हायला पाहिजे ! ना.कुकनूरचा "मोड" सुद्धा निवांतच होता. लोकाना झेपला नाही म्हणतात !

उत्खनक Wed, 09/24/2014 - 15:13
संथ आहे आणि बहुदा त्यामुळेच रटाळही वाटत राहतो. अभिनयाच्या बाबतीत तर नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर आणि डिंपल यांना खरंच सलाम! मधूनच थोडासा ब्लॅक कॉमेडीच्या जवळ जाणारा प्रकार आहे. उदा: पंकजकपूर जे चित्र काढतो त्याआधीचे त्याचे वागणे आणि नंतरचा एकदम आलेला रिलक्टन्स अन् तुसडेपणा.. आणि त्यात काहीही न बोलता बरेच काही बोलून जाणारी डिंपलची देहबोली.. हा प्रकार एखाद्या व्यक्तीला हव्यासाने वापरून फेकून दिल्यासारखे दर्शवतो..! ठीक वाटला. :)

In reply to by भृशुंडी

समीरसूर Wed, 10/01/2014 - 10:02
परीक्षण रटाळच होतं. एकदम कबूल! मलाच नंतर वाचवलं गेलं नाही. :-) एका बैठकीत लिखाण नाही झालं तर असा विचका होतो. म्हणूनच लिखाणाच्या आधीच क्षमा मागून घेतली. :-)

पद्मिनी कोल्हा पुरे तिची मावशी मराठी व पंजाबी मिक्स तडका आपल्याला बुआ आवडते , किंबहुना ती दैव व नशिबाला अधिक आवडते. ते तिच्यावर फिदा आहे. आता हैदर येत आहे. फेनी हा मल्टी प्लेकस च्या लोकांसाठी बनविलेला शिनेमा तो इंग्रजी मधून पाहण्यात खरी गंमत बॉलीवूड शिनेमा इंग्रजीत पाहणे रोचक वाटले , त्याचे हिंदी वर्जन पकाऊ वाटते असे वाचून व ऐकून आहे. एक प्रयोग म्हणून दीपिकाने आपल्या कारकिर्दीच्या उभरत्या काळात ह्या सिनेमाला निवडल्याचे कौतुक वाटते. मागच्या वर्षी तिच्या सिनेमांनी ५०० कोटीचा धंदा गेला. अवांतर शक्ती मुलांच्या सोबत युकेत पंचतारांकित हॉटेलात मला भेटला होता , ही गोष्ट २००४ ची तेव्हा नुकतेच त्याचे स्टिंग गाजले होते. त्यांचे मुलगा मुलगी अतिशय साधे होते व ह्याच्या तेथे माकडचाळे चालू होते , दोन्ही मुलांनी मी मराठी आहे हे कळल्यावर अस्स्खलित मराठीतून माझ्याशी संवाद साधला तेव्हा कोल्हा पुरे कनेक्शन माहिती नसल्याने मी तीन ताड उडालो होतो. अभिनेत्री यशस्वी होण्यासाठी नशिबाची साथ महत्वाची माधुरीचे व अभिताभ चे सुरवातीचे ८ ते १० सिनेमे तद्दन बकवास मग अचानक त्यांच्यात ष घुसला की काय नशिब बलवान तो गधा भी पेहेलवान अवांतर ह्या वर्षी ष बहुदा दिपिकेच्या पत्रिकेत आला असावा. शशी चा पेइङ्ग गेस्ट पण इंग्रजीत झ्याकपाक वाटला होता. .

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती Wed, 10/01/2014 - 18:30
षक्ती कपूर एकंदरीतच घाणेरडा आहे. मलाही तो एयरपोर्टावर दिसला होता. त्याच्या स्टींग ऑपरेशनबद्दल काही माहित नव्हते. आता माहित झाले. काय अचरट मनुष्य आहे! बायकोने त्याची खेटराने पूजा बांधायला पाहिजे.

In reply to by रेवती

सूड Wed, 10/01/2014 - 19:13
आमची श्रद्धा मात्र भांगेच्या जुडीत तुळस सापडावी तशी आहे बरं !! सगळ्या सुंदर मुलींचे तीर्थरुप असेच असतात, डोक्यावर पडलेले!! ;)

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:53
लग्न मुलीशी करायचंय की तिच्या बापाशी, त्यावर बहुधा बदलणे- न बदलणे अवलंबून असावेसे वाटते. चॉईस अपना अपना.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक गुरुवार, 10/09/2014 - 20:54
बाकी चित्रपट जर खरेच रटाळ असेल तर परीक्षणाने नेमका मूड पकडलाय .. म्हणजे रटाळपणा छान उतरलाय अशी कॉम्प्लइमेंट आहे ही :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे परीक्षण चार-पाच दिवस आधी लिहून ठेवले होते. कार्यालयात खूप काम असल्याने अर्धवट पडून होते. कसेबसे पूर्ण करून आज टाकतोय. चित्रपटाप्रमाणेच परीक्षण देखील रटाळ असल्यास उदार अंतःकरणाने क्षमा करावी. यथा पिक्चर, तथा परीक्षण!

टी.सी.

कविता१९७८ ·

एस Mon, 09/22/2014 - 12:39
मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.
+१... टीसीचे कौतुक!

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 12:46
हम्म...आताशा असे टीसी फार कमी दिसायला लागलेत. सगळ्यांचा पैसे घेण्यावरच जोर असतो.

कंजूस Mon, 09/22/2014 - 13:11
प्रामाणिकपणाचं कौतुक आहेच परंतू असं नेहमीच झालं की २०रुपये देऊन पटवलं ही कथा बंद होईल. ठराविक स्टे वर आता धाडच टाकतात उदा० मुंब्रा आणि ठाकुर्ली.मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा! शिंदे नावाच्या टीसीने मे २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात एक कोटी रुपयाच्या पावत्या फाडल्यापासून टीसींना रेल्वेने टार्गेट दिले आहे.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 12:06
मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा!
हरकत नाही, त्या नगरसेवकाला १-२ तास घालवावे लागले हे ही काही वाईट नाही.

In reply to by दिपक.कुवेत

पोटे Mon, 09/22/2014 - 13:26
असे काय न्हाय .. आम्हाला जेंव्हा जेंव्हा पकडले तेंव्हा तिकिट होते

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:31
>>>>ती टी.सी. मुसलमान होती... धर्म अधोरेखित करण्याची आवश्यकता नव्हती. कोंकणात, सोलापुरात अनेक मराठी भाषिक मुसलमान आहेत. नुसते, 'तिकिट तपासनिस हिन्दी भाषिक होती' एव्हढा उल्लेख पुरेसा होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Wed, 10/01/2014 - 10:09
मुस्लिम हा शब्द केवळ लिहून काय फरक पडतो? सहज लक्षात आलं ते लिहिलं. त्यात बरं वाईट असं काही नाही. उलट सगळीकडे बुरखेवाल्या मुस्लिम महिला दिसतात त्यापेक्षा टीसीची नोकरी करणारी मुलगी मुस्लिम असल्याबद्दल खरं तर कौतुकच वाटलं.

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर Wed, 10/01/2014 - 21:15
इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:32
इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.
हे ठीक पण त्यांचा धार्मिक चष्म्यातून पाहायचा विचार नसावा असे वाटते. तिकिट तपासनीसाच्या डगल्यावर नावाची पट्टी डकविलेली असते. त्यावरुन त्यांनी त्या बाई मुसलमान आहेत असे म्हटले असावे इतकेच. अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे. ( हे अवांतर श्री. पेठकर यांना उद्देशून नाही.)

In reply to by धर्मराजमुटके

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:52
अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे.
मराठी म्हणजे नीच अन डौनमार्केट तर इंग्लिश म्हणजे हायफाय अशी समीकरणे गच्च रुतून बसल्यावर दुसरं काय होणार. मी शक्यतोवर मुसलमानच म्हणतो. त्या शब्दात कै अपमानवाचक छटा आजिबात नाही.

In reply to by कविता१९७८

दशानन Wed, 10/01/2014 - 23:08
प्रामाणिकपणा किमान मला तरी सर्वत्र दिसतो, आणि प्रामाणिक असलेली व्यक्ती ही व्यक्ती असते, अगदी त्यात स्त्री-पुरुषपासून ते व्यक्तीचा धर्म-जात याचा उल्लेख करावे असे काही नसते. तुम्हाला शक्यतो "पहिल्यांदाच" दिसला असेल कदाचित, म्हणून तुम्ही सर्वांना 'किमान' प्रामाणिकपणाचे कौतुक करा असे सांगत आहात. असो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:44
मी एकदा टीसीची गंमत केली होती, ठाण्याच्या रेल्वे ब्रीजवर काहीवेळा हे उभे असतात, खालुन जे पण प्रवासी येतात त्यांच्याकडुन तिकीटाची विचारणा करतात... मला दिसले की ते अनेक जणांकडुन तिकीट मागत आहेत आणि माझ्या चेहर्‍याकडे पाहताच मी चेहरा एकदमं गंभीर केला, आणि चालण्याचा वेग वाढवला तसेच सरळ चालायचे सोडुन माझ्या पुढील माणांसाच्या बाजुने वेगाने वाट काढायला लागलो...टीसीच्या लक्षात आल्यावर तो माझ्या जवळ आला, तो जवळ येताच पटकन खिशातले तिकीट काढले आणि त्याच्या हातावर टेकवले. ;) त्याच्या चेहरा बघण्या सारखा झाला होता. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा Sun, 09/28/2014 - 19:25
असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवा
हे मात्र सत्य आहे. माझ्या ओळखीत जे काही अंडर टेबल व्यवहार करणारे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांची हीच अवस्था आहे.

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:37
>>>>लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. 'लेडिज' टि.सी. नाही 'लेडी' टि.सी. बाकी, इंग्रजी शब्दांचा अनावश्यक वापर जरा जास्तच आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे साधे, सोपे पर्यायी मराठी शब्द वापरल्यास बरे होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Wed, 10/01/2014 - 10:11
लेखातील चुका निदर्शनास आणुन दिल्या बद्द्ल आभारी आहे, टी.सी. च्या प्रामाणिक पणाबद्द्ल ही प्रतिसाद वाचायला मिळाला असता तुमच्या कडुन तर आनंद झाला असता.

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 01:48
कविता१९७८जी, 'लेडी' आणि 'लेडिज' पेक्षाही जास्त गंभीर चुक मी दाखविली (धार्मिक चष्मा) पण आपल्याला ती रुचली नाही. ह्या चुकी इतकीच ती चुकही मान्य झाली असती तर तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं असतं. बाकी तिकीट तपासनिसाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक शब्दात व्यक्त करावं एव्हढं विशेष मला त्यात कांही वाटले नाही. असा प्रामाणिकपणा (अप्रामाणिकपणाच्या जोडीने) अनेकदा पाहावयास अनुभवास येतो. कोणाही प्रामाणिक माणसाचं कौतुकच वाटतं पण दरवेळेस ते शब्दात व्यक्त होतंच असं नाही. पण ते व्यक्त झाले नाही म्हणजे त्या मुद्द्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आहे असेही नाही.

पैसा Wed, 10/01/2014 - 23:19
मूळ प्रसंग बाजूलाच र्‍हायला! प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं." त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का? तिने मुस्लिम वाईट, किंवा असं काही म्हटलं आहे का? तर करा टीका. मी पण करीन. पण बोलण्याच्या ओघात आपण कित्येक गोष्टी बोलून जातो. त्यातलं प्रत्येकालाच काहीतरी खटकेल. उद्या एखादा टीसी इथे आला तर म्हणेल तुम्ही लोक सगळ्याच टीसीना शिव्या द्यायचं बंद करा. आणखी कोणीतरी उठून म्हणेल ती बाई होती हे का म्हटलंत! टीसी हा टीसी असतो. अशाने कोणी काहीच लिहा बोलायला नको.

In reply to by पैसा

शिद गुरुवार, 10/02/2014 - 00:46
त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का?
टीसी हिंदीभाषीक होती फक्त एवढंच नमूद केलं असतं तर कोणाला त्याबद्दल वावगं नसतं वाटलं, निदान मला तरी.

In reply to by पैसा

पहाटवारा गुरुवार, 10/02/2014 - 01:17
खरंतर कदाचीत लिहिणार्‍याच्या मनातहि नसेल पण जर वाचणार्‍यांनी जर तशा चष्म्यातून पाहिले तर तसेहि दिसेल.. शब्द अथवा विशेषण जर अपमानकारक असेल तरिहि एक वेळ आक्षेपाचे कारण समजेल पण सर्वसाधारण विशेष्-नामाच्या वापरात जर तसा काहिहि अर्थबोध होत नसेल, तर अशावेळी त्याकडे लक्षहि जायला नको.. नाहि का ? -पहाटवारा

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 02:10
पैसा, प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं." प्यारेंच्या आणि धागाकर्तीच्या वाक्यांमध्ये फरक आहे. तिला मराठी समजण्यासाठी प्यारेंनी प्रतिसादातच कारण दिले आहे. (मराठीमध्ये बोलली म्हणून मराठी असं गृहीत धरतोय) पण धागाकर्तीने ती टी.सी. मुसलमान होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय. ह्या वाक्यात ती मुसलमान होती असा समज होण्यासाठी कांही कारणमिमांसा दिलेली नाही. हिन्दीत बोलणारा प्रत्येकजण मुसलमान असतो का? मुसलमान माणसं मराठी बोलत नाहीत का? आणि सर्वात मुख्य म्हणजे भाषेबद्दल प्रतिसाद असताना धर्म मधे आणणं गैर आहे असे तुम्हाला वाटत नाही का? प्यारेंनी हिन्दू मुलगी असं न म्हणता मराठी मुलगी म्हणजेच मराठी भाषिक मुलगी असे म्हंटले आहे. त्यावर फक्त ' नाही ती हिन्दीभाषिक होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय.' अशी वाक्यरचना जास्त योग्य झाली असती एव्हढेच मला अधोरेखित करायचे आहे. अकारण धर्माचे उल्लेख आले की हा वेगळा तो वेगळा असे विचार मनांत येतात, त्याच्या पुढची पायरी म्हणून एक चांगला दूसरा वाईट असे विचारही येऊ शकतात. आपल्या विचारांमधून अकारण धर्माचे संदर्भ नाहीसे व्हावेत आणि एकमेकांकडे बघायची आपली दृष्टी साफ व्हावी ही सहिष्णू समाज घडविण्यातील पहिली पायरी असावी. मला वाटतं ह्या विषयावर जरा जास्तच चर्चा झाली आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.

एस Mon, 09/22/2014 - 12:39
मला त्या टी.सी. चे कौतुक वाटले कारण टी.सी म्हंटले की कुणी विश्वासच ठेवत नाही की ते पैसे घेत नाही पण मी अशी प्रामाणिक टी.सी. पहिल्यांदाच पाहीली.
+१... टीसीचे कौतुक!

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 12:46
हम्म...आताशा असे टीसी फार कमी दिसायला लागलेत. सगळ्यांचा पैसे घेण्यावरच जोर असतो.

कंजूस Mon, 09/22/2014 - 13:11
प्रामाणिकपणाचं कौतुक आहेच परंतू असं नेहमीच झालं की २०रुपये देऊन पटवलं ही कथा बंद होईल. ठराविक स्टे वर आता धाडच टाकतात उदा० मुंब्रा आणि ठाकुर्ली.मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा! शिंदे नावाच्या टीसीने मे २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात एक कोटी रुपयाच्या पावत्या फाडल्यापासून टीसींना रेल्वेने टार्गेट दिले आहे.

In reply to by कंजूस

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 12:06
मुंबऱ्याला एखाद्या बाईला पकडले की ती राडा करायची आणि पाचदहा मिनीटांत तिला सोडवायला नगरसेवक यायचा!
हरकत नाही, त्या नगरसेवकाला १-२ तास घालवावे लागले हे ही काही वाईट नाही.

In reply to by दिपक.कुवेत

पोटे Mon, 09/22/2014 - 13:26
असे काय न्हाय .. आम्हाला जेंव्हा जेंव्हा पकडले तेंव्हा तिकिट होते

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:31
>>>>ती टी.सी. मुसलमान होती... धर्म अधोरेखित करण्याची आवश्यकता नव्हती. कोंकणात, सोलापुरात अनेक मराठी भाषिक मुसलमान आहेत. नुसते, 'तिकिट तपासनिस हिन्दी भाषिक होती' एव्हढा उल्लेख पुरेसा होता.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Wed, 10/01/2014 - 10:09
मुस्लिम हा शब्द केवळ लिहून काय फरक पडतो? सहज लक्षात आलं ते लिहिलं. त्यात बरं वाईट असं काही नाही. उलट सगळीकडे बुरखेवाल्या मुस्लिम महिला दिसतात त्यापेक्षा टीसीची नोकरी करणारी मुलगी मुस्लिम असल्याबद्दल खरं तर कौतुकच वाटलं.

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर Wed, 10/01/2014 - 21:15
इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

धर्मराजमुटके Wed, 10/01/2014 - 22:32
इतरांकडे पाहताना, इतरांबद्दल विचार करताना, निदान सुशिक्षितांनी तरी, धार्मिक चष्म्यातून पाहू नये एव्हढेच म्हणायचे आहे.
हे ठीक पण त्यांचा धार्मिक चष्म्यातून पाहायचा विचार नसावा असे वाटते. तिकिट तपासनीसाच्या डगल्यावर नावाची पट्टी डकविलेली असते. त्यावरुन त्यांनी त्या बाई मुसलमान आहेत असे म्हटले असावे इतकेच. अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे. ( हे अवांतर श्री. पेठकर यांना उद्देशून नाही.)

In reply to by धर्मराजमुटके

बॅटमॅन Wed, 10/08/2014 - 15:52
अवांतर : अनेक हिंदुंना मुसलमान व्यक्तीला मुसलमान म्हणताना फारच कानकोंडे वाटते. मुस्लीम किंवा मॉमेडीयन म्हटले की जरा सुधारीत पद्धतीने बोलल्यासारखे वाटते असे निरि़क्षण आहे.
मराठी म्हणजे नीच अन डौनमार्केट तर इंग्लिश म्हणजे हायफाय अशी समीकरणे गच्च रुतून बसल्यावर दुसरं काय होणार. मी शक्यतोवर मुसलमानच म्हणतो. त्या शब्दात कै अपमानवाचक छटा आजिबात नाही.

In reply to by कविता१९७८

दशानन Wed, 10/01/2014 - 23:08
प्रामाणिकपणा किमान मला तरी सर्वत्र दिसतो, आणि प्रामाणिक असलेली व्यक्ती ही व्यक्ती असते, अगदी त्यात स्त्री-पुरुषपासून ते व्यक्तीचा धर्म-जात याचा उल्लेख करावे असे काही नसते. तुम्हाला शक्यतो "पहिल्यांदाच" दिसला असेल कदाचित, म्हणून तुम्ही सर्वांना 'किमान' प्रामाणिकपणाचे कौतुक करा असे सांगत आहात. असो.

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:44
मी एकदा टीसीची गंमत केली होती, ठाण्याच्या रेल्वे ब्रीजवर काहीवेळा हे उभे असतात, खालुन जे पण प्रवासी येतात त्यांच्याकडुन तिकीटाची विचारणा करतात... मला दिसले की ते अनेक जणांकडुन तिकीट मागत आहेत आणि माझ्या चेहर्‍याकडे पाहताच मी चेहरा एकदमं गंभीर केला, आणि चालण्याचा वेग वाढवला तसेच सरळ चालायचे सोडुन माझ्या पुढील माणांसाच्या बाजुने वेगाने वाट काढायला लागलो...टीसीच्या लक्षात आल्यावर तो माझ्या जवळ आला, तो जवळ येताच पटकन खिशातले तिकीट काढले आणि त्याच्या हातावर टेकवले. ;) त्याच्या चेहरा बघण्या सारखा झाला होता. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा Sun, 09/28/2014 - 19:25
असे लोकांचे पैसे घ्या आणि तेच पैसे डॉक्टर कडे घालवा
हे मात्र सत्य आहे. माझ्या ओळखीत जे काही अंडर टेबल व्यवहार करणारे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांची हीच अवस्था आहे.

प्रभाकर पेठकर Tue, 09/30/2014 - 16:37
>>>>लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. 'लेडिज' टि.सी. नाही 'लेडी' टि.सी. बाकी, इंग्रजी शब्दांचा अनावश्यक वापर जरा जास्तच आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे साधे, सोपे पर्यायी मराठी शब्द वापरल्यास बरे होईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता१९७८ Wed, 10/01/2014 - 10:11
लेखातील चुका निदर्शनास आणुन दिल्या बद्द्ल आभारी आहे, टी.सी. च्या प्रामाणिक पणाबद्द्ल ही प्रतिसाद वाचायला मिळाला असता तुमच्या कडुन तर आनंद झाला असता.

In reply to by कविता१९७८

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 01:48
कविता१९७८जी, 'लेडी' आणि 'लेडिज' पेक्षाही जास्त गंभीर चुक मी दाखविली (धार्मिक चष्मा) पण आपल्याला ती रुचली नाही. ह्या चुकी इतकीच ती चुकही मान्य झाली असती तर तुमच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं असतं. बाकी तिकीट तपासनिसाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक शब्दात व्यक्त करावं एव्हढं विशेष मला त्यात कांही वाटले नाही. असा प्रामाणिकपणा (अप्रामाणिकपणाच्या जोडीने) अनेकदा पाहावयास अनुभवास येतो. कोणाही प्रामाणिक माणसाचं कौतुकच वाटतं पण दरवेळेस ते शब्दात व्यक्त होतंच असं नाही. पण ते व्यक्त झाले नाही म्हणजे त्या मुद्द्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले आहे असेही नाही.

पैसा Wed, 10/01/2014 - 23:19
मूळ प्रसंग बाजूलाच र्‍हायला! प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं." त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का? तिने मुस्लिम वाईट, किंवा असं काही म्हटलं आहे का? तर करा टीका. मी पण करीन. पण बोलण्याच्या ओघात आपण कित्येक गोष्टी बोलून जातो. त्यातलं प्रत्येकालाच काहीतरी खटकेल. उद्या एखादा टीसी इथे आला तर म्हणेल तुम्ही लोक सगळ्याच टीसीना शिव्या द्यायचं बंद करा. आणखी कोणीतरी उठून म्हणेल ती बाई होती हे का म्हटलंत! टीसी हा टीसी असतो. अशाने कोणी काहीच लिहा बोलायला नको.

In reply to by पैसा

शिद गुरुवार, 10/02/2014 - 00:46
त्यावर एवढा कीस पाडायची गरज आहे का?
टीसी हिंदीभाषीक होती फक्त एवढंच नमूद केलं असतं तर कोणाला त्याबद्दल वावगं नसतं वाटलं, निदान मला तरी.

In reply to by पैसा

पहाटवारा गुरुवार, 10/02/2014 - 01:17
खरंतर कदाचीत लिहिणार्‍याच्या मनातहि नसेल पण जर वाचणार्‍यांनी जर तशा चष्म्यातून पाहिले तर तसेहि दिसेल.. शब्द अथवा विशेषण जर अपमानकारक असेल तरिहि एक वेळ आक्षेपाचे कारण समजेल पण सर्वसाधारण विशेष्-नामाच्या वापरात जर तसा काहिहि अर्थबोध होत नसेल, तर अशावेळी त्याकडे लक्षहि जायला नको.. नाहि का ? -पहाटवारा

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2014 - 02:10
पैसा, प्रतिसादात प्यारेने जसं म्हटलं "मराठी मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं". तसंच कविताने म्हटलं, "मुस्लिम मुलगी टीसी म्हणून कौतुक वाटलं." प्यारेंच्या आणि धागाकर्तीच्या वाक्यांमध्ये फरक आहे. तिला मराठी समजण्यासाठी प्यारेंनी प्रतिसादातच कारण दिले आहे. (मराठीमध्ये बोलली म्हणून मराठी असं गृहीत धरतोय) पण धागाकर्तीने ती टी.सी. मुसलमान होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय. ह्या वाक्यात ती मुसलमान होती असा समज होण्यासाठी कांही कारणमिमांसा दिलेली नाही. हिन्दीत बोलणारा प्रत्येकजण मुसलमान असतो का? मुसलमान माणसं मराठी बोलत नाहीत का? आणि सर्वात मुख्य म्हणजे भाषेबद्दल प्रतिसाद असताना धर्म मधे आणणं गैर आहे असे तुम्हाला वाटत नाही का? प्यारेंनी हिन्दू मुलगी असं न म्हणता मराठी मुलगी म्हणजेच मराठी भाषिक मुलगी असे म्हंटले आहे. त्यावर फक्त ' नाही ती हिन्दीभाषिक होती आणि हिंदीत बोलत होती, मी लिहिताना मराठीतुन लिहिलंय.' अशी वाक्यरचना जास्त योग्य झाली असती एव्हढेच मला अधोरेखित करायचे आहे. अकारण धर्माचे उल्लेख आले की हा वेगळा तो वेगळा असे विचार मनांत येतात, त्याच्या पुढची पायरी म्हणून एक चांगला दूसरा वाईट असे विचारही येऊ शकतात. आपल्या विचारांमधून अकारण धर्माचे संदर्भ नाहीसे व्हावेत आणि एकमेकांकडे बघायची आपली दृष्टी साफ व्हावी ही सहिष्णू समाज घडविण्यातील पहिली पायरी असावी. मला वाटतं ह्या विषयावर जरा जास्तच चर्चा झाली आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल ट्रेनच्या परतीच्या प्रवासात एक किस्सा घडला, वेस्टर्न लाईनला आता लोकल्स डहाणु पर्यंत झाल्या आहेत आणि तेव्हापासुन इथे लोकल मध्ये लेडीज डब्यात लेडीज टी.सी. दिसते. पालघर या स्टेशनापासुन डहाणु हे तिसरे आणी शेवटचे स्टेशन असल्याने लोकल तशी रीकामीच होती त्यामुळे बर्‍याच बायका सीटवर पहुडल्या होत्या. ती टी.सी पालघरहुन चढली व एकेक करुन तिकीटे चेक करु लागली. माझ्या मागच्या सीटवर एक काकु झोपल्या होत्या त्यांना तीने उठवले व तिकिट मागितले.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३

स्पार्टाकस ·

एस Mon, 09/22/2014 - 13:48
बरेचदा हे एवढं सगळं, त्यातील एवढी नावे, व्यक्ती, घटना, हे सगळं वाचून गरगरायलाच होतं. तुम्हांला हे सगळं लक्षात कसं राहतं! और आने दो!

अजया Mon, 09/22/2014 - 16:06
लिहायला किती अवघड आहे ही लेखमालिका! प्रचंड अभ्यास आणि वाचन करायला लागत असेल.नावं आणि तारखा वाचुनच गरगरायला होतंय!!

एस Mon, 09/22/2014 - 13:48
बरेचदा हे एवढं सगळं, त्यातील एवढी नावे, व्यक्ती, घटना, हे सगळं वाचून गरगरायलाच होतं. तुम्हांला हे सगळं लक्षात कसं राहतं! और आने दो!

अजया Mon, 09/22/2014 - 16:06
लिहायला किती अवघड आहे ही लेखमालिका! प्रचंड अभ्यास आणि वाचन करायला लागत असेल.नावं आणि तारखा वाचुनच गरगरायला होतंय!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते. इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला.

जागावाटपाची अजून एक युक्ती : नो मॅन्स लँड

हाडक्या ·
जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात. आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्‍या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत. असाच एक सुचलेला हा उपाय: जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय. भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा. उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५. पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत. मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको. उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते. हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान. बाकी जय महाराष्ट्र..!! (अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Mon, 09/22/2014 - 15:22
वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 05:34
या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 05:34
या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

In reply to by नानासाहेब नेफळे

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-) वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हाडक्या Mon, 09/22/2014 - 17:08
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

आशु जोग Mon, 09/22/2014 - 09:46
हाडक्यासाहेब उत्तम उपाय सुचवलात हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

In reply to by आशु जोग

आशु जोग Wed, 03/04/2015 - 14:48
हाडक्यासाहेब आम्ही आदरच राखला आहे...

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:37
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.
युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत... सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

In reply to by अस्वस्थामा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:36
अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा.... :)

In reply to by पिवळा डांबिस

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 08:52
राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:02
विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो. त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही. एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा. जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे. परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

In reply to by पिवळा डांबिस

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 09:32
शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

In reply to by धर्मराजमुटके

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:58
महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?
मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?
विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?
पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा... हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं? महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?
मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.
धन्यवाद
पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?
दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.
असेल तर प्लीज सांगा.
वर सांगितलंच. राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!! पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही.... आमेन.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या Tue, 09/23/2014 - 15:20
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते. उ.दा. १. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ? २. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ? ३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ? ४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना. ५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत. एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

In reply to by हाडक्या

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 16:21
सहमत. राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Wed, 09/24/2014 - 02:28
तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Wed, 09/24/2014 - 02:29
तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या Wed, 09/24/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by हाडक्या

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 09/25/2014 - 16:16
नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या Wed, 09/24/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by पिवळा डांबिस

मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 10:49
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

In reply to by टवाळ कार्टा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:10
महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती? मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 09:35
ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले?? आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

In reply to by टवाळ कार्टा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:22
ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार? एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे... इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे... नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात. ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

In reply to by नानासाहेब नेफळे

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:43
नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी, आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!
उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच! जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला. शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 11:15
तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते! बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!! :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विलासराव Tue, 09/23/2014 - 21:45
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ. मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे. बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

In reply to by विलासराव

विलासराव Tue, 09/23/2014 - 22:12
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला. दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस. अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

In reply to by टवाळ कार्टा

शिद Tue, 09/23/2014 - 15:14
मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर मुहूर्त यावेळी तरी राजसाहेब शब्दाला जागतील अशी आशा करतो. बघू काय म्हणताहेत ते.

In reply to by शिद

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:06
ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे... http://mnsblueprint.org/index.html वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं. बाकी आता धमाल येणारे!!!!!

In reply to by शिद

हाडक्या Fri, 09/26/2014 - 01:10
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे. प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ? एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:15
हाडक्याजी, ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा... उगीच, "कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा? ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून... काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:08
अन्यथा द्या सोडून... काय? Smile सोडुन दिलं. क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या Fri, 09/26/2014 - 16:14
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी). ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण. मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.
समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर). आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही. अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..
अन्यथा द्या सोडून...
दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

पोटे Mon, 09/22/2014 - 10:53
काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

In reply to by नानासाहेब नेफळे

हाडक्या Mon, 09/22/2014 - 15:22
वा वा नानासाहेब, आमच्या पहिल्या वहिल्या धाग्याला तुमचे (हात) पाय लागले.. धागा धन्य झाला म्हणायचा. ;)

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 05:34
या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 05:34
या मुद्द्यावरून जे चर्चेचे गुर्‍हाळ गेले अनेक दिवस सुरू आहे त्यामुळे दोन्ही पक्षांचे निवडणुकीत नुकसान होण्याची शक्यता वाढत चालली आहे. भाजप नेते म्हणत आहेत की आजवर सेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागा व भाजपने कधीच न जिंकलेल्या १९ जागा यांच्याबद्दल पुनर्विचार केला पाहिजे. (केवळ अदलाबदल करून त्या जिंकल्या जातील या दाव्याचा अर्थ युतीमध्ये दोन्ही पक्ष एकदिलाने काम करीत नाहीत असे माझे मत आहेत). तर या ७८ जागांवर किंवा यापैकी जितक्यांवर दोन्ही पक्षांचे एकमत होईल (तोवर कदाचित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस निघून गेलेला असेल) तेथे तुम्ही सुचवल्या प्रमाणे मैत्रिपूर्ण लढती करणे इष्ट राहील. यापूर्वी अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपविरुद्ध उमेदवार उभे करून मैत्रिपूर्ण लढती लढल्या आहेत. भाजपने हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वेळी काढला असता तर आता सेनेला त्यावर एवढा आक्षेप घेता आला नसता. अवांतर - ज्येष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांनी या घडामोडींवर केलेले आवर्जून वाचण्यासारखे आहे.

सत्तेच्या लोण्याचा गोळा मिळण्याआधीच या दोन बोक्यांची भांडणं सुरु झाली ,ह्यांच्याकडे म्हणे व्हिजन आहे. दहा पाच जागांसाठी भांडणारे स्वार्थी लोक काय राज्य सांभाळणार!

In reply to by नानासाहेब नेफळे

आघाडीचे बोके पण अशीचं नखं काढुन बसली आहेत. त्यावर नाना किंवा माईंचं मत ऐकायला आवडेल.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अहो नखे काढून उपयोग काय. त्यांची सगळी भिस्त युतीच्या निर्णयावरच आहे. :-) वैयक्तीक रित्या मला तरी उद्धव मुख्यमंत्री म्हणून पटत नाहीत. तुलनेने फडणवीस झालेच तर तावडे बरे वाटतात.सेनेला याची नक्कि कल्पना असायला पाहीजे की लोकसभेचे मत सेनेला नाही मोदींना होते. मोदीं ऐवजी तिथे अडवाणी असते तर तिथे पण २००९ च झाले असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हाडक्या Mon, 09/22/2014 - 17:08
(भाजप जरी सक्षम पर्याय वाटत असला तरी) महाराष्ट्रातील सर्वच पक्षांची ही गोची आहे की एकाकडेही प्रभावशील असे (मोदी सारखे म्हणू हवे तर) नेतृत्व नाही. त्यामुळे सगळाच खुजा नेत्यांचा सावळ गोंधळ माजलाय असे वाटतेय..

आशु जोग Mon, 09/22/2014 - 09:46
हाडक्यासाहेब उत्तम उपाय सुचवलात हा उपाय काही लोकांच्या ध्यानी आला होता पण युती तोडण्याची कार्यकर्त्यांची इच्छाच आहे. कारण कितीही छोटे असेल

In reply to by आशु जोग

आशु जोग Wed, 03/04/2015 - 14:48
हाडक्यासाहेब आम्ही आदरच राखला आहे...

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:37
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही.
युती तुटते की नाही हे कळेपर्यंत गप्प बसण्यातच त्यांचा शहाणपणा आहे आणि तो ते निभावत आहेत... सध्या या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व तेच वागत आहेत!!!!

In reply to by अस्वस्थामा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:36
अजून उमेदवार पण निश्चित नाहीत आणि यात कुठली परिपक्वता ?
असं खरंच वाटतं तुम्हाला? मग अधिक चिंतन करा.... :)

In reply to by पिवळा डांबिस

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 08:52
राज ठाकरे या पाचही पक्षांमध्ये सगळ्यात परिपक्व वागत आहेत हा एक मोठा भ्रम आहे. पण गमतीची गोष्ट अशी की ते गेली ७ वर्षे असा भ्रम निर्माण करण्यात कायम यशस्वी झाले आहेत. लोकांना अजूनही वाटते की हा माणूस काहितरी करु शकेल. मात्र बोलबच्च्न देण्यापलीकडे अजून काही केलेले नाहीये हे ही तितकेच खरे.

In reply to by धर्मराजमुटके

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:02
विरोधी पक्ष हा बोलबच्चनपणा आणि आंदोलनेच करू शकतो. त्याच्या हातात सत्ता दिल्याशिवाय तो काही बदल घडवून आणू शकत नाही. एकीकडे त्याच्या सभांना विक्रमी गर्दी करायची आनि मतं मात्र दुसर्‍याला द्यायची हा दांभिकपणा महाराष्ट्रीय मतदारांनी सोडायला हवा. जर त्याला एकदा संधी देऊनही त्याच्या हातुन काही विकास घडला नाही तर त्याच्यावर टीका करणं ठीक आहे. परंतु ते न करता, आणि इतर चारही पक्ष हे नालायक आहेत हे माहित असता, त्याला निकालात काढणं हे बरोबर आहे काय?

In reply to by पिवळा डांबिस

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 09:32
शितावरुन भाताची परीक्षा करतात. महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ? विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ? मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो. पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ? असेल तर प्लीज सांगा.

In reply to by धर्मराजमुटके

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:58
महाराष्ट्रातल्या नाशिक मनपाची सत्ता दिली ना ? तिथे काय सुधारणा आहेत ?
मनसेनं सत्ता घेतली तेंव्हा नाशिक मनपा ला किति कर्ज होतं? आज किती कर्ज आहे? ते कर्ज कुणी फेडलं? आणि आता तिथे **खाऊ भाजपाने जे केलं त्याचं काय करायचं?
विकासाचा अहवाल विचारला की दुसर्‍यांना ६० वर्षे विचारला नाही तर मला अडीच वर्षात कसा विचारता असे उत्तर देणे योग्य आहे काय ?
पूर्ण योग्य आहे. त्यांना त्यांची टर्म पुरी करु द्या, मग विचारा... हेच त्यांचंही सांगणं आहे. त्यात काय चुकलं? महाराष्त्रात कॉन्ग्रेस- राष्ट्रवादीची आणि मुंबई पालिकेत शिवसेनेची अनेक दशके सत्ता असतांना फक्त मनसेलाच त्यांच्या उण्यापुर्‍या दोन-अडीच वर्षांच्या सत्तेनंतर हा प्रश्न विचारण्याचा अगोचरेपणा जर केला गेला तर दुसरं कोणंतं उत्तर अपेक्षित आहे?
मान्य आहे की विकास दिसायला वेळ लागतो.
धन्यवाद
पण तशी इच्छाशक्ती तरी दिसते काय ? किंवा विकासाच्या मार्गावर एक पाऊल पुढे पडते आहे असे वाटते काय ?
दिसतंय, नाशिकमध्ये तरी दिसतंय, एक उदा> गोदापार्क प्रकल्प.
असेल तर प्लीज सांगा.
वर सांगितलंच. राजचा प्रॉब्लेम हा आहे की आज त्याच्यापाशी आपल्या भूमिका, आपलं काम बोंबलून सांगणारं मटा, सामना किंवा सकाळसारखं मुखपत्र नाही. ज्यादिवशी त्याला हे पटेल आणि तो जर याविषयी काही उपाययोजना करेल तो सुदिन!!! पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या मतदारांनाही हे सांगण्म आहे की बाबांनो ही संधि आहे. यावेळेस जर तुम्ही मिडीयाच्या दिशाभूलीला बळी पडून जर या चार उर्वरीत पक्षांना मत दिलंत, देऊ शकता कारण ही लोकशाही आहे, पण मग राज्याचा विअकास होत नाही हे रडगाणं गायचा तुम्हाला काहीही हक्क नाही.... आमेन.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या Tue, 09/23/2014 - 15:20
पिडां, तुमच्या भावनेशी सहमत.. पण राज ठाकरेंची बाजू घेताना त्यांच्या उणीवांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.. या उणीवा किंवा चुकीचे निर्णयच त्यांच्या मार्गात अडसर बनणार आहेत असे वाटते. उ.दा. १. निल-प्रत अगदी अंतिम नाही तरी पण एक ड्राफ्ट म्हणून जाहीर केली असती तर तिचा असा जोक झाला नसता. ग्राहकाच्या दृष्टीने पाहिल्यास कोणी कधीच अंतिम निल-प्रत येईपर्यंत वाट पहायला तयार असतो. आधी ड्राफ्ट यावा, काम चाललेय हे कळावे, अजून मते यावीत आणि ब्लु-प्रिंट सुधारत जावी असा विचार का नाही होत ? २. राज ठाकरेंची एकाधिकारशाही आहे. दुसरा नेता नाही ना कोणत्या विभागात नवे नेतृत्व अथवा संघटना आहे. मग कशाच्या जीवावर लोकांनी अजून विश्वास टाकावा ? ३. बहुतेक ठिकठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे गावाला सोडलेले वळू, अगदी गुंड लोक आहेत. इथे सगळे पदाधिकारी कमरेला बंदूक आणि गळ्यात वजनदार अशा माळा घालून फिरत असतात. अशावेळी सामान्य पोरं पण मनसेच्या जवळ फिरकायला मागत नाहीत. बाकी मतदार तर राहुच द्यात. या प्रतिमेत बदल करणे राज ठाकरेंची जबाबदारी नाही का ? ४. इतर गोष्टी जसे की मुखपत्र वगैरे मान्य पण आजच्या काळात ते सोशल मिडिया वगैरे तर वापरु शकतात ना ? त्यांची वेब्साईट २०१० नंतर नीट अपडेट झालेली नाहीये. लोकांना मग उदासीनताच दिसते ना. ५. या वेळेस स्वतःचे धोरण खंबीरपणे आखून राजने त्याचा वेगळेपणा दाखवायची संधी गमावली. आता युती पण होणार, आघाडीपण होणार आणि त्या सगळ्या गोंधळात राज ठाकरे स्वतःला वेगळॅ म्हणून कसे दाखवता येईल. भाजपशी युती करण्याची वाट पाहणारा म्हणून बरेच जण या दिरंगाईला पहात आहेत. एकेकाळी राज ठाकरेंकडे एक सक्षम पर्याय म्हणून पहात होतो. आज त्याबाबत सध्यातरी सांशक आहे. बाकी उम्मीद पर तो दुनिया टिकी है.

In reply to by हाडक्या

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 16:21
सहमत. राज ठाकरेंनी बराच भ्रमनिरास केला आहे. त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या. ते जर कंबर कसून प्रामाणिकपणे कामाला लागले (इतरांच्या नकला सोडून ठोस, दिसेल असे कार्य सुरु केले) तर अजूनही मतदारांमध्ये नवे चैतन्य निर्माण करू शकतात. हि निवडणूक नाही जमली तरी भविष्यात ते कांही सकारात्मक बदल घडवू शकतील.

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Wed, 09/24/2014 - 02:28
तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Wed, 09/24/2014 - 02:29
तुम्ही उल्लेखलेल्या काही उणीवा आणि काही चुकीचे निर्णय हे आहेत. त्याबद्दल दुर्लक्ष करू नयेच. याबद्दल सहमत आहे.

In reply to by धर्मराजमुटके

महाराष्ट्राचा विकासाच हवा असेलतर एकट्या पृथ्विराजाना सत्ता देवून बघा. तुम्हाला नक्कीच हे पटणार नाही पण राज्यात उरलेला एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल. कोणता का पक्ष असेल, आपला विकास झाल्याशी मतलब. मोदींना पण शिंगावर घेऊन शकेल एवढी हिम्मत आहे. अजित/शरद पवारांना सहज गार केलंय...गुंतवणूक इतरांपेक्षा जास्तच आणलीये...पटलं तर घ्या...तुम्ही सोडून देणार आहात हे माहीतच आहे

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या Wed, 09/24/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by हाडक्या

पुतळाचैतन्याचा गुरुवार, 09/25/2014 - 16:16
नेता म्हणवून घ्यायला काय केले पाहिजे...ग्राम-पंचायती पासून लोकसभे पर्यंत जी निवडणूक लागेल तिथे सभा घेत सुटणे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणातून "जनाधार" मिळवणे का? नेता या गोष्टीचा संबंध नेतृत्व गुणांशी आहे असे मला वाटते... सभ्य लोकांना कोणी नेता म्हणेना झालाय...अशा प्रकारे पृथ्विराजना "अंडर-एस्टिमेट" करायची चूक करून अजित पवारांनी हात पोळून घेतले..तेव्हा ते नेते नाहीयेत अस मला तरी अजिबात वाटत नाही...अगदी खरे नेते हल्ली तसेही कमीच आहेत...त्या मानानी हे कमी नाहीत.नाईट वोचमन आहेत आणि ६ महिन्यात दिल्ली ला जातील असेल अनेकांना वाटले होते पण तसे झाले नाही.

In reply to by पुतळाचैतन्याचा

हाडक्या Wed, 09/24/2014 - 17:25
या सगळ्या गोंधळात हे मान्य करायला हवे की (राणे वगळता) काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाणांनी अजून तरी बर्‍यापैकी प्रगल्भता दाखवली आहे. कुठे आततायी वक्तव्ये नाहीत की जास्त आवाज नाही. संकटात असताना हीच 'प्रगल्भता' काँग्रेसला तारून नेत असावी बहुतेक. पृथ्वीराज चव्हाण यांना घरच्याच लोकांचा फार उपद्रव आहे असे वाटते.. आणि मग काम करून दंगा होण्यापेक्षा ते गप्प बसणे स्वीकारत असावेत. ;)
एकमेव चांगला आणि उच्च शिक्षित नेता म्हणता येईल.
अर्थात हे 'चांगला आणि उच्च शिक्षित' इथपतच मान्य. तसे इथे खूपजण आहेत. 'नेता' म्हणून त्यांना काही गुण देता येणार नाहीत. 'कार्यकर्ता' (म्हणजे कार्य करणारा) म्हणून देखील शून्यच मिळेल त्यांना. काँग्रेसचा नाईट वॉचमन आहेत ते. परत जर चुकून सत्ता आलीच तर सगळे सध्या डोके गाडून बसलेले काँग्रेसी साप आणि भलामोठ्ठा नारायणी अजगर आहेच मग.. ;)

In reply to by पिवळा डांबिस

मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 10:49
पायलट बेसिस वर त्यांना नाशिक मध्ये सत्ता दिलीच होती की. तिथे इतकी घाण करुन ठेवली की लोकं शिव्या घालतात मनसेला. अश्या पक्षाच्या हातात आख्या राज्याच्या नाड्या कश्या द्यायच्या?

In reply to by टवाळ कार्टा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 09:10
महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू=प्रिंट आहे ना ती? मग महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी आल्याशी कारण, काय!!!

In reply to by पिवळा डांबिस

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 09:35
ती मागच्या वेळी येणार होती ना?? तेव्हा नविन होते म्हणुन १३ तरी निवडून आले...त्यांनी काय दिवे लावले?? आधी १३ ना घेउन काही करुन दाखवले असते तर कदाचीत अख्खा महाराष्ट्र देण्याच्याबाबत बोलले तर ठीक होते

In reply to by टवाळ कार्टा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:22
ठीक आहे, तुमची इच्छा! मी तरी आणखी काय सांगणार? एकाद्या साध्या बिझनेसची ब्लू-प्रिंट तयार करायची तर किति परिश्रम आणि किती काळ जातो हे मला माहिती आहे... इथे तर एका प्रचंड राज्याच्या विकासाची ब्ल्यू-प्रिंट तयार करायची आहे... नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

@पिवळा डांबिस,तुम्हाला खरच असे वाटते का कि ब्लु प्रिंटनुसार राज्यात कामे होतील? असे जर वाटत असेल तर आपण फारच भाबडे आहात. ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो ,पुण्याचा विकास आराखडा १९८६ ला मंजूर झाला ,त्याची अंमलबजावणी २०१३ला सुरु झाली. मुळ आराखड्यातल्या रिकाम्या जमीनी जिथे पार्क वगैरेचे आरक्षण आहे तिथे आता टोलेजंग इमारती आहेत ,आता बोला!

In reply to by नानासाहेब नेफळे

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:43
नानासाहेब नेफळे किंवा अन्य कुणी, आम्ही सामान्य तुम्हांला काय शहाणपण सांगणार? तेंव्हा,
नसेल तुम्हाला धीर निघत तर द्या दुसर्‍यांना मत. उद्या ती ब्ल्यू-प्रिंट प्रकाशित केल्यावरही सगळी यच्चयावत मराठी जनता मनसेला एकगठ्ठा मतदान करणार आहे असं थोडीच आहे? प्रत्येकाचे हितसंबंध गुंतलेले असतात.... सगळा समस्त मराठी माणूस हा प्रचलित राज्यव्यवस्था मोडून विकासासाठी कंबर कसून उभा राहील हे मानणं देखील बालिशपणाचंच आहे की!!!!
उद्या दादासाहेब पवार जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी माझं व्यक्तिशः काहीच नुकसान होणार नाहिये. पण आपल्या मराठी लोकांसाठी आतडं तुटतं म्हणून हे सगळं पांढर्‍यावर काळं करायचं, इतकंच! जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर फक्त महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचाच विचार करणारा, वरती हायकमांड नसणारा, स्वतःच्या कन्व्हिक्शनसाठी काकांचाही रोष ओढ्वुन घेणारा आणि हिंदुत्ववाद वगैरे महाराष्ट्रासाठी निरर्थक कल्पनांत न वावरणारा, केंद्रातल्या मोदींबरोबर विकासाची नस साधू शकणारा असा हा एकच नेता सध्या दिसतोय. दुसरा दिसला तर लगेच तुलना सुरू करीन. पण तोपर्यंत तरी यालाच पाठिंबा!! :)

In reply to by पिवळा डांबिस

तेच कि! गुजरातमध्ये जाऊन महाराष्ट्राची आणि मराठी लोकांची मापे काढून आला. शेजारच्या घरात पंचपक्वान्न शिजते म्हणून तिथे जाऊन" आमच्या घरात आम्हाला फक्त मीठ भाकरीच मिळते" असे रडगाणे गाणार्याने स्वाभिमान गहाण टाकलेला असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 11:15
तुम्ही म्हणा तुम्हाला काय अद्वातद्वा म्हणायचंय ते! बट आय अ‍ॅम नॉट टेकिंग दॅट बेट!!!! :)

In reply to by नानासाहेब नेफळे

विलासराव Tue, 09/23/2014 - 21:45
ज्याने टोलचे आंदोलन मध्येच सोडून दिले ,परप्रांतियांचा प्रश्न लावुन धरता आला नाही ,राज्यात ब्लुप्रिंटवर काम करत राहण्याऐवजी स्टँण्डप कॉमेडीत ज्याने वेळ घालवला, असे लोक ब्लुप्रिंटबरहुकुम काम करतील याची षष्प शक्यता नाही. व्होडाफोनचा मुंबई सोडली की रोमींग चार्ज सुरु होतो.अगदी अंबरनाथला सुद्धा. त्यावरही राजने आवाज उठवला होता. पण ते रोमींग चार्जेस आजही चालु आहेत बॉ. मलाही वाटायचे हा माणुन भारी आहे काय तरी काम करेल. मी मागच्याच आठवड्यात नाशीकला चक्कर मारली आहे. आपले मितभाषी आहेत ना त्यांच्याकडे. त्यांनी सांगीतले की पुढच्या कुंभमेळ्यासाठी नाशिकला बराच मोठा निधी मिळाला आहे. मला तर वाटते की राष्ट्रवादीला बरोबर घेतले ते ह्याच लोण्याच्या गोळ्यासाठी. असा माझा आपला अंदाज हा. माझं तर मत असं आहे की कोणीही भले करावे महाराष्ट्राचे आपले काहीही म्हणणे नाही. पण असं काही होईल याची मलातरी शक्यता वाट्त नाही. त्यामुळे जनतेने आपल्याला जमेल तेवढे आनी तसे स्वतःचे भले करावे. बाकी बाहेरचे माहीत नाही पण मुंबईत "नवा काळ" ने राजला बरेच उचलुन धरले होते सुरवातीला. पण नंतर त्यांचाही भरोसा नाही राहीला असे वाटते.

In reply to by विलासराव

विलासराव Tue, 09/23/2014 - 22:12
बाकी शिवसेनेबद्द्ल काय लिहावे. मी आनी आपले रामदासकाका बरोबर असताना एका परप्रांतीयाला रामदास काकांंनी त्याच्या चुकीबद्दल झाडला. तर तो दोन मिनीटात एका व्यक्तीला घेउन आला ज्याने आम्हाला जवळपास धमकावलेच. तो कुठलातरी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होता.मग काकांनीही त्याला योग्य शब्दात समज दिल्यावर तो नॉर्मलवर आला. दुसरे मी गिरगावात रहात असताना एक व्यक्ती माझ्याच रुमच्या खीडकीतुन मी माझ्या भाचीबरोबर स्काईअपवरुन बोलत असताना पहात उभा राहीला . जवळपास २० मिनीटे राती १०:३० ला. मग त्याने माझ्या भावाला ओरडून सांगीतले की खिडकी बंद कर म्हणुन . माझी पाठ खिडकीकडे असल्याने मला हे माहीत नव्हते. तो ओरडल्यावर मी बाहेर जाउन विचारले की का रे बाबा का ओरडतोस? तर तो संगणकाकडे बोट दाखवुन संस्कृतीबद्दल बोलायला लागला. मग मी त्याला म्हणालो की रात्रीचे १०:४० झालेत , तू माझ्या घरात डोकावतो आहेस गेली २५ मिनिटे. तुझ्या तोंडाला अम्रुताचा वासही येतोय तेण्व्हा घरी जा शांतपणे झोप ,सकाळी उठुन आंघोळ कर, चहा नाश्टा घे ,पुजा करत असशील तर कर आन मग परत अम्रूत न पिता तुझे ओळखपत्र घेउन ये मग बघु संस्कृतीचे. त्यावर त्याने आवाज वाढवला, त्याला मदतनीसही येउन मिळाला. मग माझाही आवाज वाढला परीणामी आजुबाजुचे २-३ लोक दरवाजा उघडून बाहेर आले. मग त्यांनी पडती बाजु घेतली पण सगळ्यांना ऐकु जाईल अशा आवाजात म्हणाले ईथेच रहातोस ना? पाहुन घेउ. मग मीही त्याला तशाच आवाजात उत्तर दिले की आजपर्यंत परत कोणी आलेले नाही. पण जर तु कधी आलासच तर मग दरवाजा बंद असला चुकुन तर दरवाजा वाजव. तो उघडेल याची खात्री बाळग. पण तसाच परत जाउ नकोस. अर्थातच ते परत काही आले नाहीत. पण मला दुसर्या दिवशी सकाळी समजले की तो गिरगावचा सेनेचा शाखाध्यक्ष आहे. आनी नंतरच्या निवडणुकीत तो नगरसेवकही झालाय.

In reply to by टवाळ कार्टा

शिद Tue, 09/23/2014 - 15:14
मनसेच्या 'ब्लू प्रिंट'ला अखेर मुहूर्त यावेळी तरी राजसाहेब शब्दाला जागतील अशी आशा करतो. बघू काय म्हणताहेत ते.

In reply to by शिद

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:06
ज्यांना मनसेची ब्लूप्रिंट वाचायची असेल त्याना ती खालील लिंकवर उपलब्ध आहे... http://mnsblueprint.org/index.html वाचावी, विचार करावा आणि मग आपलं मत बनवावं. बाकी आता धमाल येणारे!!!!!

In reply to by शिद

हाडक्या Fri, 09/26/2014 - 01:10
ब्लू प्रिंट पाहिली.. अगदी उत्तम मुद्देसूद आराखडा मांडला आहे. इतर पक्षांनी आदर्श घ्यावा असा सोपा साध्या शब्दात आहे. प्रश्न असा आहे की हे कागदावरचे प्रत्यक्षात आणायला काय करणार. ? एक साधा प्रश्न आहे की उ.दा. सातार्‍यातील एका मतदारसंघात या वेळेस एका खंडणीखोरास ति़किट दिले, आता तो पुढे जाऊन या आदर्श अशा लोकोपयोगी कामांवर काम करेल हे कसे मानावे ?

In reply to by हाडक्या

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:15
हाडक्याजी, ब्लूप्रिंट वाचलीत ना? मग जर पटली असेल तर मनसेचा प्रचार करायच्या कामाला लागा!!! पटली नसेल तर तुमचा लाडका जो पक्ष आहे त्याचा प्रचार सुरू करा... उगीच, "कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा? ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर. अन्यथा द्या सोडून... काय? :)

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:08
अन्यथा द्या सोडून... काय? Smile सोडुन दिलं. क्काय्य्य्य्य?? कारण दुसरे काही सध्यातरी करता येण्यासारखे नाही.

In reply to by पिवळा डांबिस

हाडक्या Fri, 09/26/2014 - 16:14
"कागदावरचे प्रत्यक्ष आणायला काय करणार? अमक्याला तमक्याच मतदारसंघात का उभा करणार? उद्या जर निवडून आले तर ढमक्यालाच फलाणं खातं का देणार?" असला मक्षिकापात कशाला करावा?
अहो राजे, मनसे बद्दल आपुलकी वाटते म्हणून हे टंकनश्रम चाललेत ना. (त्याने काही होणार नाही हे ठाऊक असलं तरी). ब्लु-प्रिंट बद्दल एक वेगळा धागा सुरु झालाय तरी पण. मी जो मुद्दा मांडलाय तो जी स्वप्ने दाखवली आहेत या ब्लू प्रिंट्मध्ये त्यात आणि वस्तुस्थितीच किती फरक आहे तो होता. जे लोक या ब्लु-प्रिंटला घेऊन मते मागायला येणार आहेत त्यांना ती काय आहे हे तरी कितपत समजत असेल ही शंकाच.
ज्यांनी ती इतकी सविस्तर ब्लूप्रिंट मांडली ते महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करतील असा विश्वास वाटत असेल तर या त्यांच्याबरोबर.
समजा मी तुम्ही म्हणताय तसे विचार केला आणि मत द्यायचे ठरवले तरी पण माझ्या पंचक्रोशीतले मनसेचे उमेदवार कोण आहेत? एक बंदूक घेऊन दिवसा ढवळ्या खंडणी वसूल करत फिरणारा, एक सुपारी घेऊन खून वगैरे करणारा, एक तडिपार (हे सगळे सातारा जिल्ह्यातले सांगतोय बाकी शितावरून भाताची परि़क्षा म्हणु हवं तर). आता मी यांना मत देऊ इच्छित नाही, मी यांचा प्रचार करु इच्छित नाही. मी माझ्या नातेवाईक,मित्रमंडळींनईक्य लोकांना मत द्या असे सांगू इच्छित नाही. अशा वेळी तुमचा शेवटचा सल्ला बरा..
अन्यथा द्या सोडून...
दिले सोडून.!! करा नवनिर्माण च्यायला..

पोटे Mon, 09/22/2014 - 10:53
काही ठिकाणी असे अलाउ केले तर बाकी ठिकाणीही बंडखोरी होईल.

मि. इंडिया की लडकी का खून पाकिस्तानी?

हुप्प्या ·

मारवा Mon, 09/22/2014 - 06:28
सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे आपला धार्मिक मारवा

In reply to by मारवा

पोटे Mon, 09/22/2014 - 13:23
आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत. सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात

हुप्प्या Mon, 09/22/2014 - 08:17
सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा. http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-anil-kapoor-visit-lalbagh-18364 पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.

In reply to by हुप्प्या

पोटे Mon, 09/22/2014 - 09:49
म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का? माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?

ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:19
आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!! सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय... पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही... टीआरपी?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:23
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे? सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.

In reply to by हुप्प्या

पिवळा डांबिस Mon, 09/29/2014 - 09:50
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे
व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!

माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या. आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड Mon, 09/22/2014 - 12:58
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.

In reply to by काळा पहाड

रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:27
सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो. एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

In reply to by हुप्प्या

सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या Sun, 09/28/2014 - 22:29
आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही. तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा. जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.

In reply to by हुप्प्या

आनंदी गोपाळ Mon, 09/29/2014 - 08:59
एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.

In reply to by काळा पहाड

पोटे Mon, 09/22/2014 - 20:03
पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ? मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .

In reply to by टवाळ कार्टा

पोटे Tue, 09/23/2014 - 22:18
तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

एस Mon, 09/22/2014 - 13:06
यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!

In reply to by एस

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:29
आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 14:26
आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल. तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा. एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 14:39
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात
तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;) मुविकाका आले की जळवणार नुस्ते

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण Mon, 09/22/2014 - 15:03
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 15:13
अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत
तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Mon, 09/22/2014 - 15:24
नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>> य्या...य्या रे य्या य्या....! http://www.pic4ever.com/images/loveshower.gif त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? http://www.pic4ever.com/images/14.gif

In reply to by खटपट्या

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 11:01
मधुबाला तिकडचीच होती का ?
ती पठाण होती इतकंच माहिती आहे....
जाणकारांनी भर टाकावी ?
कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन Sun, 09/28/2014 - 22:44
आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 15:56
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात (फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )

In reply to by बॅटमॅन

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 15:46
कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 15:58
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by दिपक.कुवेत

मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :) प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप

आबा Mon, 09/22/2014 - 16:15
अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...

आशु जोग Mon, 09/22/2014 - 16:33
मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !

मदनबाण Mon, 09/22/2014 - 20:48
पर्शिया म्हणजेच इराण हो. बॅट्या... तुझी ही प्रतिक्रिया वाचता क्षणीच मला हे गाणं आठवलं, कारण अप्सरा पर्शियन क्लासिक डान्स करण्यात माहिर आहे... खरं तर हा व्हिडीयो योगा-योगा ने सापडला... कुठे तरी एक ट्युन ऐकली होती, कुठे ते नक्की आठवत नाही, परंतु.... ती ट्युन ऐकताच माझ्या लक्षात आले की हे गाणे मी आधी कुठे तरी ऐकले, शेवटी तू-नळीवर शोध घेताना ते गाणं सापडलं ! तसेच मूळ गाणं शोधताना हे देखील सापडलं. :) गाणं होत, बंद कमरे में प्यार करेंगे. ;) मूळ गाण्याचा दुवा :- http://www.youtube.com/watch?v=KP5Bb43NsyA आता ते गाणं... गाण्याचा पहिला भाग कदाचीत रटाळही वाटु शकेल पण, ३:०२ पासुन बंद कमरे में प्यार करेंगे सुरु होत,आणि प्रचंड मेहनत घेतल्यावरच जे टायमिंग जमतं ते ४:४२ ते ४:४४ मधे कळुन येते. म्युझिकच्या येणार्‍या एका बीट वर योग्य वेळी अंग हलवणे हे वाटतं तितक सोप्प नाही ! अप्सरा नावा प्रमाणेच दिसायलाही सुंदर आहे, हे काही वेगळ्याने पटवुन द्यायची गरज नाही. नंतर कदाचित विसरुन जाईन म्हणुन आजच इथे पोस्टवुन टाकला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

रेवती Tue, 09/23/2014 - 22:30
हे पाकिस्तानप्रेम खरच आहे काहो हुप्प्यासाहेब? भारतात आणि भारताबाहेरून जिथून मिळेल तिथून ती मुल्गी तिची गुंतवणूक वसूल करायला बघतीये. तो व्य्वसायाचा भाग झाला.

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 23:08
अहो काही नाही हो, खुबसूरत नावाचा सिनेमा होता ना रेखाचा तिचा रिमेक काढलाय. त्यात रेखाचा रोल ही करतेय. आणि तिच्या नवरा / बॉयफ्रेन्डच्या रोल मध्ये आहे एक पाकिस्तानी कलाकार. 'कवतुक' नको करायला???

In reply to by रेवती

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:33
बाईसाहेब, माझा असा काही गैरसमज नाही. सदर बाईचे विधान हे उथळ आणि अविचारी आहे असे माझे मत. त्यावर दोन घटका करमणूक ह्यापलीकडे माझा काही उद्देश नाही. सोनमताईंना भारत वा पाकिस्तान दोन्ही देशांच्या राजकीय वा सामाजिक स्थितीत फार काही गम्य असेल असे मला वाटत नाही. ह्या गोष्टीशी मी १००% सहमत की हा निव्वळ प्रसिद्धीकरता केलेला उपद्व्याप आहे.

भृशुंडी Mon, 09/29/2014 - 01:12
१. सोनम कपूर (बिनमिशीचा अनिल कपूर भाग २) चा नवा चित्रपट खूबसूरत येतोय...आलाय. २. त्यात तिच्याबरोबर फवाद खान नामक पाकिस्तानी हिरो आहे. ३. येनकेनप्रकारे चित्रपटाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवून पहिल्या ३ दिवसांत पैसा वसूल करून घ्यायचा आहे. हे सगळं माहिती असूनही अशा वक्तव्याला किंमत देऊन त्यावर चर्चेची अपेक्षा आहे काय? everyone involved has to participate in the structured propaganda & PR. एवढं साधं आहे. पण कुठेही 'पाकिस्तान' म्हटलं की आपल्या आतल्या अँटीना जागृत होतात बहुतेक.

मारवा Mon, 09/22/2014 - 06:28
सोनमताई अधर्मी आहेत या निष्कर्षा वर आपण कसे पोहोचलात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे आपला धार्मिक मारवा

In reply to by मारवा

पोटे Mon, 09/22/2014 - 13:23
आजकाल , कोण संत आहे , कोण संत नाही , कोण देशप्रेमी आहे / नाही याची सर्टिफिकेटं वाटायची फ्याशन आलेली आहेत. सर्टिफिकेटं वाटणारे लोक कारणं सांगायला बांधील नसतात

हुप्प्या Mon, 09/22/2014 - 08:17
सोनमताई हिंदू असाव्यात असा कयास आहे. खालील बातमी पहा. http://www.ndtv.com/photos/entertainment/at-ganesha-s-doors-sonam-and-anil-kapoor-visit-lalbagh-18364 पेशावरच्या परिसरात बहुतांश ज्या मनोवृत्तीचे लोक रहातात त्यांच्या लेखी सदर कन्या ही अधर्मीच. काफीर, मूर्तीपूजा करणारी अन्य गैर इस्लामी थेरं करणारी कुठलीही व्यक्ती ह्या लोकांच्या मते पाखंडी, धर्मभ्रष्टच आहे. पेशावरमधे अशा लोकांचाच बुजबुजाट आहे. तेव्हा बाईंनी आपल्या पेशावरप्रेमाला थोडा आवर घालावा अशी अपेक्षा.

In reply to by हुप्प्या

पोटे Mon, 09/22/2014 - 09:49
म्हणजे उद्या तुमच्य गावातले ९० टक्के लोक चोर आहेत हे सिद्ध्ह झाले तर तुम्हीही तुमचे आजोबा त्या गावचे हा भिमान बाळगणार नाही नै का? माझ्या गावातले बाकीचे लोक कसे का असेनात मी त्या गावचा असेन तर त्या गावचा अभिमान मी बाळगणारच ना ?

ती कधी कधी थोडी तुमचा तो पाक क्रिकेटपटू ईम्रान खानसारखी दिसते असे हे मध्यंतरी म्हणाले होते. ८०च्या दशकात अनिल कपूर व दाऊदचे एकत्र मॅच बघतानाचे एक-दोन फोटोही आठवता आहेत.

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:19
आपले दोन्ही आजोबा पेशावर मध्ये वाढले म्हणुन (त्या वेळेस पाकीस्तान अस्तित्वात नसतांना) ते पाकिस्तानी होते असं सांगणं हे एक मूर्खपणाचं तितकंच कोण्या एक चित्रपटातली कायशिशी भूमिका केली म्हणून त्या नटाला मिस्टर इंडिया मानणं हे प्रेमिसही तितक्याच मूर्खपणाचं!!! सोनलच्या मुर्खपणातली मेथड कळू शकली, तिला तिचा चित्रपट आला असतांना काही ना काही प्रक्षोभक बोलून पैसा कमवायचाय... पण प्रस्तुत लेखनातल्या प्रेमिसच्या मूर्खपणाचा उद्देश्य कळला नाही... टीआरपी?

In reply to by पिवळा डांबिस

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:23
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले. अमजद खानला गब्बर सिंग वा अमरीश पुरीला मोगँबो म्हटले जाते की. त्यात मूर्खपणा काय आहे? सोनमताईंच्या मठ्ठ विधानाला उठाव यावा म्हणून मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे असे माझे मत. असो.

In reply to by हुप्प्या

पिवळा डांबिस Mon, 09/29/2014 - 09:50
अनिल कपूरला मि. इंडिया म्हटले म्हणजे काय गहजब झाला म्हणे? त्याने ती भूमिका केली म्हणून तसे म्हटले....मि. इंडियाचा उल्लेख केला त्याचा शब्दशः अर्थ घेऊन डोक्यात राख घालून घेणे हा आणखी आचरटपणा आहे
व्हॉटेव्हर दॅट यू वॉन्ट टू मेक यूवरसेल्फ बिलिव्ह यू आर राईट!!!

माझे आजी-आजोबा १९४८ च्या गांधीहत्येनंतरच्या दंगलींनंतर 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी स्थलांतरीत झाले.तिथे माझे वडिल नोकरी करत होते आणि माझा जन्मही तिथलाच.मी ८वीत असताना 'ब' या ठिकाणाहून आम्ही पुण्याला स्थलांतरीत झालो.इतक्या वर्षात माझे 'ब' या ठिकाणी कधीच जाणे झाले नाही.तरीही लहानपणच्या आठवणींमुळे 'ब' या ठिकाणाविषयी मनात ओलावा नक्कीच आहे. तसेच 'अ' या ठिकाणी माझे वडिल जाऊन आले पण मला ते ठिकाण कधीच बघायला मिळाले नाही.तरीही 'अ' हे ठिकाण नक्की कसे असेल याची उत्सुकता मला असतेच. शेवटी आमच्या अनेक पिढ्या तिथे राहिल्या होत्या. आता सोनम कपूरला पेशावरविषयी अशी आत्मियता असूच नये हे म्हणणे मला तरी पटत नाही. सोनम कपूरला स्वतःचा टि.आर.पी वाढवायचा आहे की नाही माहित नाही पण हे असले धागे काढून प्रस्तुत लेखकाला मात्र स्वतःचा टि.आर.पी जरूर वाढवायचा आहे असे नक्कीच वाटते.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

काळा पहाड Mon, 09/22/2014 - 12:58
अहो पण पुण्याचे वटवाघूळ, ती बया माझं रक्त पाकिस्तानी आहे अश्शी म्हणतीय. आता ज्याची गोष्ट ती त्याला परत द्यायला नको का? बॉडीत पाच लिटर रक्त असतं म्हणे. काढून देवून टाकू. हाकानाका.

In reply to by काळा पहाड

रक्त पाकिस्तानी आहे असे म्हटले म्हणजे ती पाकिस्तानला धार्जिणी झाली असे थोडीच आहे? आणि सदर लेखक म्हणत आहेत त्याप्रमाणे तिचे ज्ञान खरोखरच अगाध दिसते. फारतर तिच्यातले रक्त कपूर घराण्याचे (आणि तिची आई ज्या कुठच्या घराण्याची आहे त्या घराण्याचे) म्हणता येईल.पण रक्ताला अशी जागा असते का? तेव्हा असे काहीतरी म्हटले तर ती पाकिस्तानला धार्जिणी झाली अशी तर्कटे सदर लेखकच करू जाणे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:27
सोनमताईंचे विधान तर्कदुष्ट आणि मूर्खपणाचे आहे. त्यातून ती पाकिस्तानधार्जिणी आहे असे मी म्हटले आहे असा उफराटा निष्कर्ष एक वटवाघूळच काढू जाणे. असो. एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.

In reply to by हुप्प्या

सोनमच्या वक्तव्यावरून पाकिस्तान--ज्याला भारतीय लोक शत्रूराष्ट्र म्हणून ओळखतात त्याच्या प्रेमाचा पान्हा सोनमला फुटला आहे हा अर्थ इतर कोणी नाही तर तुम्हीच काढला आहेत---"तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?" हे वाक्य कुणी लिहिले होते? ठिक आहे केवळ असा पान्हा फुटणे म्हणजेच धार्जिणे असल्याचे लक्षण नसले तरी धार्जिणे असायला असा पान्हा नक्कीच फुटावा लागेल, बरोबर?
एक मनोरंजक, उथळ आणि सवंग विधान ह्या पलीकडे ह्या बोलण्याला फार काही अर्थ नाही.
हेच तुमच्या याच नाही तर जवळपास सगळ्या काथ्याकूटाच्या नावाखाली जिलब्या पाडता ना त्याला अगदी हजार टक्के लागू पडते. फक्त तुमच्या जिलब्या मनोरंजक नकीच नसतात.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

हुप्प्या Sun, 09/28/2014 - 22:29
आपल्याकडे वाद करायला आता कुठला मुद्दा उरला नसल्यामुळे कुठलाही आक्रस्ताळी व्यक्ती करेल तसेच आपण वैयक्तिक चिखलफेकीवर उतरलात. आश्चर्य नाही. तर अशी अत्यंत हीन पातळीवर वैयक्तिक टीका करून झाली असेल तर आता कटा. जर माझे विषय आपणास त्याज्य असतील तर आनंदच आहे. अशा चर्चेपासून आपण दूर रहावे. उगाच शिव्या देण्यापुरते येण्याचीही गरज नाही.

In reply to by हुप्प्या

आनंदी गोपाळ Mon, 09/29/2014 - 08:59
एका अनोळखी स्त्रीविषयी असले धागे काढणे हे तुमच्या हुप्प सुसंस्कृत वागणूकीत बसते वाटतं? की हा धागा म्हणजे तिच्यावरील वैयक्तिक चिखलफेक नसून जाहीर स्तुती वगैरे आहे?

In reply to by आनंदी गोपाळ

अहो या हुप्पेश्वरशास्त्र्यांची मिसळपाववरची आजवरची वाटचाल बघता ही गोष्ट काही अनपेक्षित नाही.

In reply to by काळा पहाड

पोटे Mon, 09/22/2014 - 20:03
पाकिस्तानी शब्द लावला की वस्तू त्याज्य होते का ? मालदिवला असताना सिंधु नदीच् काठावरचा बासमती तांदूळच खातहोतो.. पाकिस्तान बासमती .

In reply to by टवाळ कार्टा

पोटे Tue, 09/23/2014 - 22:18
तुमचे आदर्श पांडव हस्तिनापुरची फाळणी करुन खांडववनात गेले तरी आपले आजोबा हस्तिनापुरचे हे अभिमानाने सांगायचे ना ?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

एस Mon, 09/22/2014 - 13:06
यांचे विषय असेच फालतू असतात. कुठलीही मसाला-पोटेंशियल असलेली बातमी आली की मागे हुप्प्यांचा त्यावर धागा येणार हा प्रघातच पडला आहे!

In reply to by एस

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:29
आपण केवळ प्रकांड, गहन, अथांग विषयांनाच हात घालत असाल तर ह्या सवंग बातमीच्या चिखलात पाय का घालू पहात आहात? अशा मसालेदार बातम्या व त्यावरील टिप्पणी ह्यापासून आपण अलिप्त राहू शकता की.

In reply to by दिपक.कुवेत

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 14:26
आहा....क्या बात बोली है!!!!! सहमत हेवेसांनल. तसा मी पाकिस्तानी रक्तवाल्या म्हैलांचा मोठ्ठा पंखा आहे. हीना रब्बानी हे सध्याचे एकदम ताजे उदा. एकूणच पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात राव.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 14:39
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात
तहे दिलसे सहमत...पर्शिया राहिला की रे...आणि ईराणी तर खासच ;) मुविकाका आले की जळवणार नुस्ते

In reply to by टवाळ कार्टा

मदनबाण Mon, 09/22/2014 - 15:03
पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात आहाहा... सौदर्याची नशा ! ;) मध्यंतरी मला वाटते... अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत ! आधी त्यांच्या भाषेतल आणि मगं आपल्या बॉलिवुड मधलं गाणं... प्रचंड अदाकारीने आणि परफेक्ट टायमिंग असलेल ते नॄत्य मला आवडलं होत ! कधी तरी कुठल्या तरी धाग्यावर चिकटवीन मी ते { त्यातल एक टायमिंग तर भन्नाट साधल आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 15:13
अशाच कुठल्या तरी देशातल्या युवतीचे नॄत्य पाहिल व्हत
तुम्हांला उदरनृत्य म्हणावयाचे आहे का ओ मदनबाणजी ;)

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Mon, 09/22/2014 - 15:24
नाही नॄत्यच आहे ते... उदरनॄत्या मधे Sadie चा १ ला नंबर लागतो. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

@पाकिस्तानी, अफगाणी, इराणी, अरबी, तुर्की रक्तवाल्या स्त्रिया युरोपियन झक मारतील इतक्या सुंदर असतात>>> य्या...य्या रे य्या य्या....! http://www.pic4ever.com/images/loveshower.gif त्यांच्यातली कोण वॅक्ट्रेस णाय का झाली अजुण!? http://www.pic4ever.com/images/14.gif

In reply to by खटपट्या

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 11:01
मधुबाला तिकडचीच होती का ?
ती पठाण होती इतकंच माहिती आहे....
जाणकारांनी भर टाकावी ?
कॉलिंग "व्यर्थेश कळबडवी"!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन Sun, 09/28/2014 - 22:44
आम्ही जे कै विकीपांडित्य कमावले त्यावरून असे कळते की ती पठाण होती. काबूलमध्ये कै धंदापाणी धड चालेना म्हणून तिचे वडील सहकुटुंब मुंबैस येते झाले.

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 15:56
@ बॅटमॅन, आमच्या अल्जिरियन पण जोडा ह्यात (फक्त 'दातं' घासून आणि आंघोळ करवून घ्यावी लागतील ;) )

In reply to by बॅटमॅन

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 15:46
कहिं अपने छूने से वो मैले ना हो जाए ईतपत नितळ गोर्‍या असतात. युरोपियन किंवा फॉर दॅट मॅटर अमेरीकन नुसत्याच पांढर्‍या पाली असतात.

In reply to by बॅटमॅन

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 15:58
+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

In reply to by दिपक.कुवेत

मलाही सोनम कपूर फार फार आवडते. :) प्रत्यक्षात आवडते की नाही हा प्रश्न गौण आहे. पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात म्हणून या हुप्पेश्वरशास्त्र्यांच्या फालतूच्या जिलबीयुक्त लेखाला जरा मनोरंजक वळण लागले याबद्दल तुमचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत :) किप इट अप

आबा Mon, 09/22/2014 - 16:15
अहो लालू अडवानी सुद्धा जन्माने पाकिस्तानी असून सुद्धा त्यांना उपराष्ट्रपती केलं.. हीचे आजोबा पाकिस्तानी होते या हिशोबाने सोनम ताईंना किमान जिल्हा परिषद तरी मिळायला हवी...

आशु जोग Mon, 09/22/2014 - 16:33
मटा लोकसत्तामधल्या बातम्या चिकटवण्यासाठी वेगळी सोय हवी !

मदनबाण Mon, 09/22/2014 - 20:48
पर्शिया म्हणजेच इराण हो. बॅट्या... तुझी ही प्रतिक्रिया वाचता क्षणीच मला हे गाणं आठवलं, कारण अप्सरा पर्शियन क्लासिक डान्स करण्यात माहिर आहे... खरं तर हा व्हिडीयो योगा-योगा ने सापडला... कुठे तरी एक ट्युन ऐकली होती, कुठे ते नक्की आठवत नाही, परंतु.... ती ट्युन ऐकताच माझ्या लक्षात आले की हे गाणे मी आधी कुठे तरी ऐकले, शेवटी तू-नळीवर शोध घेताना ते गाणं सापडलं ! तसेच मूळ गाणं शोधताना हे देखील सापडलं. :) गाणं होत, बंद कमरे में प्यार करेंगे. ;) मूळ गाण्याचा दुवा :- http://www.youtube.com/watch?v=KP5Bb43NsyA आता ते गाणं... गाण्याचा पहिला भाग कदाचीत रटाळही वाटु शकेल पण, ३:०२ पासुन बंद कमरे में प्यार करेंगे सुरु होत,आणि प्रचंड मेहनत घेतल्यावरच जे टायमिंग जमतं ते ४:४२ ते ४:४४ मधे कळुन येते. म्युझिकच्या येणार्‍या एका बीट वर योग्य वेळी अंग हलवणे हे वाटतं तितक सोप्प नाही ! अप्सरा नावा प्रमाणेच दिसायलाही सुंदर आहे, हे काही वेगळ्याने पटवुन द्यायची गरज नाही. नंतर कदाचित विसरुन जाईन म्हणुन आजच इथे पोस्टवुन टाकला !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

रेवती Tue, 09/23/2014 - 22:30
हे पाकिस्तानप्रेम खरच आहे काहो हुप्प्यासाहेब? भारतात आणि भारताबाहेरून जिथून मिळेल तिथून ती मुल्गी तिची गुंतवणूक वसूल करायला बघतीये. तो व्य्वसायाचा भाग झाला.

In reply to by रेवती

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 23:08
अहो काही नाही हो, खुबसूरत नावाचा सिनेमा होता ना रेखाचा तिचा रिमेक काढलाय. त्यात रेखाचा रोल ही करतेय. आणि तिच्या नवरा / बॉयफ्रेन्डच्या रोल मध्ये आहे एक पाकिस्तानी कलाकार. 'कवतुक' नको करायला???

In reply to by रेवती

हुप्प्या Wed, 09/24/2014 - 10:33
बाईसाहेब, माझा असा काही गैरसमज नाही. सदर बाईचे विधान हे उथळ आणि अविचारी आहे असे माझे मत. त्यावर दोन घटका करमणूक ह्यापलीकडे माझा काही उद्देश नाही. सोनमताईंना भारत वा पाकिस्तान दोन्ही देशांच्या राजकीय वा सामाजिक स्थितीत फार काही गम्य असेल असे मला वाटत नाही. ह्या गोष्टीशी मी १००% सहमत की हा निव्वळ प्रसिद्धीकरता केलेला उपद्व्याप आहे.

भृशुंडी Mon, 09/29/2014 - 01:12
१. सोनम कपूर (बिनमिशीचा अनिल कपूर भाग २) चा नवा चित्रपट खूबसूरत येतोय...आलाय. २. त्यात तिच्याबरोबर फवाद खान नामक पाकिस्तानी हिरो आहे. ३. येनकेनप्रकारे चित्रपटाला वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचवून पहिल्या ३ दिवसांत पैसा वसूल करून घ्यायचा आहे. हे सगळं माहिती असूनही अशा वक्तव्याला किंमत देऊन त्यावर चर्चेची अपेक्षा आहे काय? everyone involved has to participate in the structured propaganda & PR. एवढं साधं आहे. पण कुठेही 'पाकिस्तान' म्हटलं की आपल्या आतल्या अँटीना जागृत होतात बहुतेक.
मिस्टर इंडियाची भूमिका गाजवणार्‍या अनिल कपूरसाहेबांच्या कन्यारत्न सोनम कपूरने असे विधान केले की माझे दोन्ही आजोबा पेशावरमधे वाढले म्हणून माझ्या शरीरात पाकिस्तानी रक्तच आहे. सोनमताईंचे इतिहासाचे आणि मानवी जीवशास्त्राचे ज्ञान अफाट असले पाहिजे. बाईंचे नाना आणि दादा कुठल्या कारणाने भारतात पळून आले हेही माहित करून घेतले असते तर बरे झाले असते. तसेच आज ज्या पेशावरच्या जोरावर पाकिस्तानप्रेमाचा पान्हा फुटला आहे त्या पेशावरची स्थिती काय आहे?

PLATONIC व्याभिचार- तोल सांभाळुन घसरण्यातला आनंद !

मारवा ·

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 11:10
नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 06:50
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.

In reply to by चित्रगुप्त

आनन्दा Mon, 09/22/2014 - 14:38
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?
+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला. लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.

In reply to by चित्रगुप्त

मारवा Mon, 09/22/2014 - 17:10
केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.

विलासराव Mon, 09/22/2014 - 09:55
माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. मग हा उपद्व्याप हा? तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव

माहितगार Mon, 09/22/2014 - 09:56
धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये. मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच. बाकी चालू द्यात.

In reply to by माहितगार

मराठीत "अनुनय " बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही. "अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता" "अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत" "मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/22/2014 - 17:18
नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:22
वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना?? तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 11:22
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय? काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही.. बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.

काउबॉय Mon, 09/22/2014 - 11:58
हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:33
शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Mon, 09/22/2014 - 13:42
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 14:47
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)

विलासराव Mon, 09/22/2014 - 13:40
मुद्दलातच घोळ दिसतोय. आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार. आता झाले का सगळे सोपे?

आंबट चिंच Mon, 09/22/2014 - 14:32
गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>
ही ह्ही ह्ही खि क हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला
ब्र मगची
कॅसेट लावली आहेस. @ नाना ने:-
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

मनीषा Mon, 09/22/2014 - 16:08
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला. स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 18:52
तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे - when does a woman owe you sex? मूळ स्रोत - When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

In reply to by कवितानागेश

काउबॉय Mon, 09/22/2014 - 19:21
इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.

In reply to by कवितानागेश

मारवा Mon, 09/22/2014 - 20:01
तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही. स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे ) ढळतांना जे अडखळले ते फुल च असते सडले

In reply to by मारवा

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 20:37
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.

In reply to by मारवा

असंका Mon, 09/22/2014 - 23:46
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात? दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!

फुंटी Mon, 09/22/2014 - 20:06
या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो. स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 22:31
काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.

माहितगार Tue, 09/23/2014 - 08:54
या धागा लेखातली काही वाक्य उलट्या क्रमानी लावली तर धागा लेखक म्हणतो त्या पेक्षा चित्र जरास वेगळ दिसत का ? स्त्रीला परस्पर्ष केव्हा स्विकार्य वाटतात हा सरळ प्रश्न आहे का आधी
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो
वसुली हा शब्द देण लागण्याशी असतो. लीमाउजेट यांनी देण = To owe च्या संबंधाने उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटत नाही का ? कोणत देण लागतात अस धागा लेखक अथवा त्यांच्या तथाकथित मित्राच मत आहे. या वाक्य ज्यावर दिलय तो आधीचा परिच्छेद पुन्हा खाली देतो
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
हि गरज वासनेची नाही भावनेची आहे हे जर धागा लेखकाच्या तथाकथित ज्ञानी मित्रास ठाऊक आहे तर ........ आता अजून एक आधीच वाक्य वाचा
तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही.
गरज शारिरीक नव्हे मानसिक आहे याचं चारित्र्य(वान/हिन) गृहस्थास ज्ञान असूनही उपरोक्त वाक्यातला नेहमीप्रमाणे हा शब्द लगट करणे हा सवयीचा भाग असल्याचे सुचीत करत नाही का ? यात मोकळेपणाने बोलणारी अथवा फ्लर्टींग करणारी स्त्री अतृत्प असते हे पहिल गृहीत धरणं आहे; स्त्रीयांना पुरुषांनी पुढाकार घेऊन केलेला स्पर्ष आवडतो हे न लिहिलेल अध्याहृत गृहीत धरण हा यातला दुसरा भाग आहे. धागा लेखक अथवा त्यांचा मित्र स्त्रीयांना केव्हा आणि कोणते स्पर्ष स्विकार्य असतात हा प्रश्न लेखात विचारत नाहीत तर त्यांना ते हवं असत हे गृहीत धरताहेत किंवा कसं ? याला कायदे विषयक चिकित्सक नजरेनी पाहील तर आधी करून नंतर स्त्रीयांना हे हवच असत वाली सारवासारव आहे ? का व्हिक्टीम ब्लेमींग (मराठी शब्द ?) ?
तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ?
इथे नेमकी कुणाची मानसिकता तपासण्याची गरज आहे आधी करून नंतर व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍यांची का स्त्रीयांची ? असे प्रश्न उपस्थित करणार्‍या बद्दल हे काय म्हणत असतील याची सध्या कल्पनाच करतो आहे
आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार
म्हणजे जी स्त्री यांच्या ज्ञानी मित्रांशी ते म्हणतात तसे केवळ भावनिक गरजे पोटी मोकळे पणाने बोलते ती एनकेन प्रकारेन व्याभिचारी या शिक्क्याची धनी आहे आणि त्यांच्या वसुली साठी देणं लागते, प्लेटॉनिक टॉक करणार्‍या बहुसंख्य स्त्रीया नकार देत असूनही अतृप्त स्त्रीयांना तृप्तता देण्याच महनीय समाज कार्य यांचा ज्ञानी मित्र पुन्हा पुन्हा करत राहतो , धागा लेखक इतर प्रतिसादकांना हे ही पटवून देऊ पाहतोय की हे आजीबात विनोदी नाहीए हे गंभीर आहे का विनोदी हे स्पष्ट करण धागा लेखकालाच शक्य आहे हे निश्चित धागा लेखातील एका परिच्छेदाकडे अनुषंगिक अवांतर चर्चेसाठी आपण पुन्हा येऊ
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
अशाच प्रकारच्या परिच्छेदात समकक्ष लेखन अमुक एका समुदायाच्या स्त्रीया अतृप्त असतात आणि त्यांना तृप्त करण्याची स्वाभाविक जबाबदारी तमुक समाजानी पार पाडली पाहीजे अशा स्वरूपाच लेखन करणारा कुणी समकालीन समाजोद्धारक या निमीत्ताने आठवतो का ? जस्टीफिकेशन काय तर अमुक समाजाच्या लोकांनी तमुक समाजाच्या बद्दल यापुर्वी अशीच कथा लिहिली ते लिहू शकतात तर आम्ही का नाही ? एकाने चूक केली म्हणून दुसर्‍याच्याही चुकीचे समर्थन होते आणि तेही असाहाय्य स्त्रीयांच्या शरीराचे बळी देऊन ? हा विशिष्ट प्रसंगही सोडून द्या हि एक्सक्युजेस (कि गद्धेगाळी ?) सर्वच प्रकारच्या समाजांच्या धर्मांच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांकडून विवीध संघर्षात आपला अहंकार का सोय जपता येणारा सोपा स्त्रीयांना व्हिक्टीम बनवण्याचा मार्ग स्विकारून पुन्हा व्हिक्टीम ब्लेमींग करत असतात आणि पुन्हा उजळ माथ्याने समर्थनही केले जाते ? लीमाउजेटांनी उल्लेख केलेल्या चार्टात समुहसंघर्षातून स्त्रीया देणे लागतात का याचा अद्याप उल्लेख नसावा तसेही To owe आणि To own यातला फरक न समजणार्‍यांसाठी कुणीतरी तो चार्ट उपरोक्त भारतीय संदर्भांनी मराठीत बनवणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते स्त्रीयांना स्पर्ष केव्हा स्विकार्य असतात या बद्दल चर्चा करा प्लॅटॉनिक गोष्टींबद्दल प्लॅटॉनिक चर्चा करण्याची भूक अवश्य भागवून घ्या. स्वयंनिर्णय घेण्यास पात्र दोन वयस्क व्यक्ति आपापसात परस्पर अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा आदर करून काय संबंध परस्पर स्थापित करतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्या बद्दल चर्चा करा ना नाही; परंतु हा विशीष्ट धागा लेख काही वेगळेच सुचीत तर करत नाही ना असे वाटल्याने चिकित्सा केली. कदाचित तसे नसेलही. धागा लेखक आणि इतर वाचक हो चु.भू दे.घे.

अजया Tue, 09/23/2014 - 09:42
माहितगार, एक स्त्री असूनही एवढा समर्पक प्रतिसाद लिहिता अाला नसता!धन्यवाद!!

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 10:53
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. याचे कारण त्या दोघांच्या कामवासनेत असलेला फरक असावा. तिने यासाठी मला आणि माझ्या बायकोला डॉक्टर म्हणून सल्ला सुद्धा विचारला होता. यामुळे वरील वर्णन हे अतिरंजीत आहे असे मला वाटत नाही. मुळात असा फरक (mismatched libido) हा थोड्या फार प्रमाणात १०० टक्के जोडप्यात असतो. आणि याला वाट करून देणे हे तितके सोपे नाही. बरेचसे पुरुष यासाठी पोर्नोग्रफिचा आधार घेतात.काही थोडे बाहेरख्यालीपणा वेश्यागमन इ इ करतात. पण तसा आधार स्त्रियांना सहज उपलब्ध नाही आणि समाजमान्य सुद्धा नाही. मग त्या असा कुठेतरी आधार शोधू पाहतात. अर्थात हि सर्व गृहीतके आहेत प्रत्येक प्रकरणी असेच असेल असेही नाही. स्त्रीला प्रत्येक वेळेस संभोगसुखच हवे असेल असे नाही तर साथीदार हवा असेल मानसिक आधार हवा असेल. आणि त्याचा सार्थ बरेच पुरुष तिला शरीरसुख हवे असा काढतात आणि म्हणून जेंव्हा ती स्त्री एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाण्यास नकार देते तेंव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादी स्त्री त्याचा हात हातात घेते याचा अर्थ ती शेवटपर्यंत जायची इच्छा ठेवते असा असतो. जात जाता एक किस्सा-- मी लष्कराच्या कोर्स साठी लखनौ ला गेलो असता तेथे आम्हाला एक आठवडा कॅम्प साठी एका माळरानावर पाठविले होते. त्यात एक दिवस पौर्णिमा होती. तेंव्हा माझ्या वर्गातील एका मुलीने मला रात्री फिरायला चल म्हणून विनंती केली. (तिचा प्रेमविवाह झालेला होता आणि तिचा नवरा आम्हाला चार वर्षे वरिष्ठ होता आणि लष्करातच होता.) आम्ही कॅम्प च्या बाजूला फिरायला गेलो असता मी तिला विचारले कि तू मला फिरायला चल असे का म्हणालीस.( आम्ही एम बी बी एस ची साडेचार वर्षे एकत्र होतो त्यामुळे तेवढा मोकळेपणा होता). त्यावर ती मला सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. ( मी मुंबईचा होतो त्यामुळे स्त्रीपुरुशात निकोप मैत्री असू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहेआणि उत्तर भारतिय पुरुषांसारखा संकुचित दृष्टीकोन नाही हे तिला साडेचार वर्षे एकत्र काढल्यामुळे माहित होते). आम्ही वीस पंचवीस मिनिटे फिरून परत आलो. याची आम्ही वाच्यता केली नाही कि त्याबद्दल कुठेही चर्चा झाली नाही.

In reply to by सुबोध खरे

स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो ,या माझ्या विधानाला पुष्टी देणारी बरीच उदाहरणे याच धाग्यात आली आहेत. उपरोक्त उदाहरण याच प्रकारची पुष्टी देत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 19:47
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे. परंतु बालपणापासूनच "हे" वाईट असे कानी कपाळी ओरडून सांगितले जाते. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता अशा तर्हेच्या वाक्यांच्या प्रभावामुळे सुद्धा विवाहानंतर त्यांचे मत परिवर्तन होत राहते. अशा सामाजिक दबावामुळे त्यांचे मत सेक्स बद्दल कलुषित होत असते शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो. ज्या समाजात स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य मिळते तेथे स्त्रिया शरीरसंबंधात पुढाकार घेताना दिसतात अर्थात संस्कृती रक्षक याला promiscuous(स्वैराचारी) म्हणतात. यानंतर विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.

In reply to by सुबोध खरे

या धाग्यावर बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!! या अनुषंगानं भन्नाट चर्चा झाली होती. आणि नेमका हाच विचार त्यावेळी मी तिथे मांडला होता!

In reply to by सुबोध खरे

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 21:57
हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कसा मांडावा हे मला कळत नव्हतं... शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.> हा केवळ पूर्वग्रह नसतो, तर तो trauma असतो. अगदी मोठं होउन लग्न झाल्यानन्तरही अश्या पूर्वीच्या भीषण अनुभवातून गेलेल्या स्त्रिया स्त्रीपुरुष संबंधात सुरुवातीला कचरतात. अजून खोलात जाउन विश्लेषण करायचं झालं तर स्पर्शात 'भोगा'ची भावना असेल तर कचरतात, आपलेपणा असेल, आदर असेल, तर मोकळ्या होण्याची शक्यता असते. त्याशिवाय chemistry हा भाग आहेच. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 09/24/2014 - 14:00
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे.
प्रगल्भतेची व्याख्या ह्या बाबतीत माहीती नाही, पण माझ्या अनुभवा प्रमाणे पुरुष सेक्स चा जवळ जवळ सतत ( More frequently ) करत असतो, पण स्त्रियांना जरी कामवासना असली तरी त्या सतत त्याच्या बद्दल विचार करत नसतात.

In reply to by सुबोध खरे

मारवा Tue, 09/23/2014 - 21:41
तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला अतिशय प्रामाणिक अनुभवावर आधारीत व त्यातील मिसमॅच्ड लिबीडो वर केलेले मत अतिशय मार्मिक आहेत. मात्र तुम्ही मुंबईचे आहात म्हणुन विशाल द्रुष्टीकोणाचे उत्तर भारतीय पुरुष संकुचित हे सरसकटीकरण धक्कादायक वाटलं, त्यासाठी तुमच्या मैत्रीणीच्या मानसिकतेचा मी निषेध करतो. मी खर म्हणजे वरील माझ्या लेखात अनेक मुद्दे नाइलाजाने टाळले त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. माझ्या संकोचाचे कारण सेन्सॉर चे भय यामुळे होत काय की फार जपुन जपुन लिहाव लागत आणि त्यामुळे आणि सध्या एक नविन गोष्ट माझ्या ल़क्षात आली ती अशी की माझ्या शैली मुळे देखील गैरसमज होतात. माझ्या चरीत्रहीन मित्रा बरोबर झालेल्या चर्चा अजुन विस्ताराने मांडण्याचा मानस आहे. बघु या जमत का

In reply to by मारवा

मदनबाण Wed, 09/24/2014 - 12:17
विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.strong> डॉकशी परत एकदा पूर्णपणे सहमत ! हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 12:46
हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले !
हायला...काय सुसाट आहे पा.क्रु. (चायला तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:25
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Wed, 10/01/2014 - 09:35
वरचा प्रतिसाद जर कोपरखळी नसेल तरच माझा हा प्रतिसाद वाचावा (नाहीतर ढुंकूनसुध्धा नका बघू :) ) यातून २ गोष्टी नक्कीच समजतात १ - डॉ. यांना तिक्ष्ण स्मरणशक्ती आहे २ - तुम्ही ४०शी पार केली पण अजून निखळ मैत्री काय असू शकते ते माहित नाही

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:47
असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!
तेच तर म्हणतो मी. हा प्रसंग डॉकटरांसाठी "खास" बनुन राहीला इतके वर्ष. म्हणुन तर मुद्दाम विचारले.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 10:04
प्रसाद साहेब, माझ्या मैत्रिणीचा नवरा (अजित) हा आम्हाला मेडिसिन शिकवायला होता.ते आमच्यापेक्षा चार वर्षे वरिष्ठ होते त्या शिकवण्याच्या काळात त्यांचे प्रेम जमले त्यामुळे ते आमच्या गटाकडे "जास्त" लक्ष देत असत .या बद्दल पण आम्ही त्याना चिडवत होतो. त्याना आमच्या ब्याचचा जावई म्हटले जात असे. मुळात तो शिक्षक म्हणून अतिशय चांगला होता आणि अतिशय सज्जन होता. पुढे त्याना ( अजितना ) मेंदूचा ट्युमर झाला. तेंव्हा ते उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे होता. त्यानची शल्यक्रिया झाली त्यातून ते सुधारले. पण काही वर्षांनी ट्युमर परत उपटला आणि त्यात दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. या सर्व कालावधीत मी पुण्यातच पोस्टेड होतो त्यामुळे मी या दुर्दैवी घटनांचा साक्षीदार होतो. आपण म्हणता तसा मला मैत्रिणीबद्दल "सोफ्ट कॉर्नर" मुळीच नव्हता. शिवाय दुर्दैवाने आमच्या वर्गातील एकही मुलगी मला "तशी" आवडली नव्हती. त्यामुळे उगाचच कोणत्याहि मुलीवर लाईन मारणे हे माझ्या स्वभावात नव्हते.(काही मुलीना मी आवडलो होतो पण उगाच स्टाइल मारण्यासाठी त्यांना मोटारसायकल वर फिरवणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते). त्यामुळे मी "इनोसंट" आहे असा माझ्या वर्गातील मुलींचा माझ्याबद्दल समज होता. गंमत म्हणजे असे त्यातील एका मुलीने माझ्या बायकोला नंतर बोलूनही दाखवले.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 10:41
डॉ साहेब, शीताफीने मूळ प्रश्नाला बगल दिलीत. मी विचारले होते की २५ वर्ष जुना असा एक छोटासा प्रसंग ( तो सुद्धा तुम्हाला सॉफ्ट किंवा कसलाच कॉर्नर नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला ) अजुन स्पष्ट आठवतो आहे, ते कसे काय? इतकाच प्रश्न होता. ट.का. म्हणतोय तशी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे असे मानुन चालू.

In reply to by प्रसाद१९७१

तुम्ही डॉक कडून नेमके काय वदवू पाहताय ? BTW, अर्णब ने राज ची नुकती घेतलेली मुलाखत आठवली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 14:55
नाही हो, काही नाही. मी डॉक्टर साहेबांचा फॅन आहे. त्यांचे मिपा वर लिखाण दिसले ( प्रतिसाद सुद्धा ) की लगेच वाचतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास द्यायचा हेतू अजिबात नाही. मी विचार करत होतो की माणुस काय गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्या का ठेवतो ह्या बद्दल.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 19:37
प्रसाद साहेब माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये. *pleasantry* *db* :db:

In reply to by सुबोध खरे

एस Fri, 10/03/2014 - 11:25
माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.
सेम पिंच डॉक्टर! मलाही नेमक्या कुठल्या तीन गोष्टी आठवत नाहीत हे आठवता आठवता तुमचा हा प्रतिसाद दिसला! म्हटलं विसरायच्या आत नोंद करून ठेऊ. ;-)

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 20:18
स्मरणशक्ती बद्दल माझा अनुभव नमूद करू चाहतो: मला माझ्या बालपणातले आणि तरूणपणातले सर्व व्यवस्थित आठवते, परंतु मी काल काय खाल्ले, काय केले, गेल्या आठवड्यात वा महिन्यात काय काय घडले, वगैरे आठवायला फार त्रास होतो, खरेतर आठवतच नाही. असे काही वर्षांपासून झालेले आहे.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:46
अहो अनेक प्रसंगातुन ( ज्यात त्यांना वेगवेगळ्या मित्रांनी फिरायला बोलवले असेल ) डॉ साहेबांना हा २५ वर्ष लक्षात राहीला. काहीतरी उजळणी झालीच असेल ना मनात. बादवे, मला डॉ साहेबांच्या उत्तराची उत्सुकता आहे.

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 11:09
क्लीयर थिन्किन्गः सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. > ही मॅच्युरिटी किंवा आपल्याला नक्की काय हवय हे प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कळतं असं नाही. त्यातूनच गैरसमज होत रहातात. EQ चांगला असेल तर १ सेकंदात कळतं, की समोरच्या व्यक्तीला आपण केलीली गोष्ट आवडलेली नाही/ आवडली. मग पुढची complications होत नाहीत. :)

In reply to by कवितानागेश

माझ्या मते अनेक माणसांना आपल्या भावना आपल्या ताब्यात आहेत. विशेषतः समाजात आपली प्रतिमा निर्माण करतांना आपल्या लैंगिक भावना ह्या पूर्णपणे आपल्या कह्यात आहेत असे अनेकांना वाटते तसे खरच असते का.

In reply to by सस्नेह

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 13:05
..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.
घोर अन्याय...stereotype करण्याचा प्रयत्न...लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह Tue, 09/23/2014 - 13:23
लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न
नाही. 'कल्पनेचे तारे ' असे म्हणण्याचे कारण असे की लेखकाने व्यक्त केलेली मते ही घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन नसून लेखकाच्या मतानुसार केलेले विश्लेषण आहे. तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.

In reply to by सस्नेह

विलासराव Tue, 09/23/2014 - 13:47
मीतर वाचलय की सॉक्रेटीस कुठले तरी पुस्तक ३०-३५ वर्शे लिहीत होता, सुधारणा करत होता. अचानक एकदा त्याच्या घराबाहेर गोंगाट झाला . तो बाहेर आला तर कोणीतरी कोणालातरी गोळी मारली होती आनी ती व्यक्ती ठार झाली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने त्याने बर्याच जनांशी संवाद साधला आनी ईतकी वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली ही तो हैराण झाला. प्रत्यक्ष घटणेचे हे हाल तर मी माझे जीवनभरचे अनुभव्/घटना लिहीतोय त्यात काय तथ्य आहे असे वाटून त्याने ते लिहीलेले कागद जाळून टाकले. सोर्स: ओशोंचे कुठलेसे पुस्तक.

In reply to by प्यारे१

विलासराव Tue, 09/23/2014 - 18:20
गल्ली चुकलं की तुमचं ते! प्यारेकाका सार घ्या त्या कथेतुन. कशाने का मरेना.बाकी तुमची मर्जी. बाकीच्यांकडुन फार अपेक्षा नाहीतच पण प्यारेकाका तुम्हीसुद्धा????

In reply to by विलासराव

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 18:49
मला 'परिपूर्ण एकटेपणा' धाग्यावरचा प्रतिसाद वाटलेला. माझंच गल्ली चुकलेलं दिसतंय. लोड नका घेऊ. होतंय कंदी कंदी!

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद भौ, त्यांनी गोळी मारली असे लिहले आहे, बंदुकीतुनच मारली असा त्यांचा दावा नाही . ब्रुसलीच्या एका चित्रपटात तो अंगठ्याखाली तर्जनी ठेऊन त्यामधे छर्रा पकडून एका व्हिलनला मारतो व त्याच्या कपाळात छर्रा घुसल्याने तो व्हिलन मरतो. साँक्रटीसच्या काळी एखादा ब्रुसली असेल.

In reply to by पैसा

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 19:58
तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे. या वरून मला असे वाटते

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 20:10
मग ते त्यांनाच सांगुदेकी...एका आणाहितेला काही विचारले की ती येते की नाही याऐवजी कोणी दुसरी येतेच...एकीचे बळ अगदी ठसठसून दिसते ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Tue, 09/23/2014 - 20:43
हां गैरसमज तुमच्याबद्दल असता तरी सांगितलं असतं हो! तिला डोक्टरना म्हणायचं असतं तर त्याना उपप्रतीसाद दिला असता नाही का! गैरसमज दूर होणं महत्त्वाचं.

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह Tue, 09/23/2014 - 21:27
मीटिन्गमधे अडकले होते ऑफिसात म्हणून देऊ शकले नाही उत्तर हो टवाळभौ. पण पैतैने दिलेय ना माझ्यावतीने !

In reply to by सुबोध खरे

सस्नेह Tue, 09/23/2014 - 21:24
माझा प्रतिसाद मूळ लेखावरच आहे हो सुबोधजी. तिरक्या होत गेलेल्या लेवलमुळे तुमच्या प्रतिसादाखाली आला की काय ?

vikramaditya Tue, 09/23/2014 - 22:21
अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात किंवा आपल्याला त्याचा कधी अनुभव आलेला नसतो. (खरं म्हणजे 'सत्य हे आपल्या कल्पनेच्या फार पलिकडे असु शकते' असे म्हणणार होतो. पण परत तो 'सत्याचा' विषय नको.) त्यामुळे आपल्या माहिती/अनुभव विश्वापलीकडील एखाद्या प्रसंग वा घटनेविषयी 'असे होउच शकत नाही' असा दावा करणे अयोग्य वाटते. आपल्या लाडक्या मिपाच्या भाषेत ' बाकी चालु द्या.'

In reply to by धडपड्या

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 15:55
सर्व मुस्लिम समाजात नव्हे. फक्त काही देशांत, मुख्यतः आफ्रिकन देशांत. अन ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू आहे.

निमिष सोनार Fri, 09/26/2014 - 15:16
दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो वरील उदाहरणातील - यात स्खलनातला आनंद कुणाला उपभोगता येतो असे लेखकाला म्हणायचे आहे? मला वाटते "स्त्रीला"!! तसे जर असेल तर तीला दहा मिनिटांच्या "त्या" स्पर्शात "स्खलन" म्हणजे ओरगैजम सारखे सुख अनुभवता येते. पण पुरुष बिचारा, त्याचे काय ?? त्याने काही "अनुभवण्या" आधी त्याला माघार घ्यावी लागली. एनीवे, विषय खूप छान आणि वेगळा आहे. आणखी माझे मत सविस्तर मांडेन. आता वेळ नाही.... टीप: स्खलन म्हणजे ejaculation असा अर्थ मी घेतला आहे. चू. भू. द्या. घ्या.

In reply to by निमिष सोनार

ओ दादा, वीर्यस्खलन नाय हो स्खलन. शब्दश: अर्थ, बहुधा पडणे (अध:पतन या अर्थाने) च्यायला, दहा मिनिटांच्या सूचक स्पर्शाने orgams?? आणि तथाकथित संस्कृतीरक्षक विचारतात, लैंगिक शिक्षणाची गरज काय म्हणून.

चैदजा Sun, 09/28/2014 - 20:24
तिने स्पष्ट सांगितले की स्पर्श मला आवडला नाही. मग तिने स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगला, हे तुम्ही कसे सांगु शकता ? तुम्ही म्हणता त्यप्रमाणे अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. तुम्ही कबुल करता, असे वागणे हा व्याभिचार आहे. काही स्त्रियांना हे १० मिनीटात समजते, काहींना तो १० वर्षांनी बावळटपणावाटतो. (या वाक्याला खरे साहेबांच्या लेखा वरील बाणाला बाण प्रतिसादांचा आधर आहे.)

कवितानागेश Sun, 09/28/2014 - 23:23
एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात.>> हे गृहितकच फार गमतीदार आहे. जर का मानसिक पातळीवर असं सगळं अनुभवता येत असेल, तर कुणातरी व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष वेळ कशाला वाया घालवायचा?? सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष एकटेच मजेत रहातील. तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

In reply to by कवितानागेश

मारवा Mon, 09/29/2014 - 21:30
कारण अशा स्त्रीयांना मानसिक पातळीवर समाधान मानुन घ्यावे लागते ही त्यांची मजबुरी असते. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणतात असे. सगळच मानसिक पातळीवर अनुभवता येत पण ते पुर्ण आनंद जो केवळ क्रीयेने मिळतो त्याचा पर्याय होउ शकत नाही हे तर उघड सत्यच आहे ते कुठे अमान्य केलय ? पण त्यांना त्या क्रियेपर्यंत जाण्याचे धाडस नसते म्हणुन त्या ही मर्यादीत आनंदाची वाट निवडतात असे म्हटलेले आहे. त्यांनी आवडल नाही हे स्वतःचे मानसिक पातळीवर स्वतःच्या ठरवलेल्या मर्यादेत समाधान झाल्यावर पुढील स्टेप टाळण्यासाठी म्हटल होत त्या अगोदर चा अविरोध हा स्ट्रटेजीक होता. हा कनिंगनेस मात्र स्त्रीयांत असुच शकत नाही सर्व स्त्रीया या ब्रम्हकुमारीच असतात अश्या नसतात च मुळी आदि च डोक्यात घट्ट असतील तर मग मात्र अर्थातच वरील विवेचन अस्वस्थ करु शकते.

माहितगार Mon, 09/29/2014 - 08:32
तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.
" स्त्रीनी आवडलं नाही म्हटल तरी आवडलेल असत, पुढाकार पुरुषांनी घ्यावयाचा असतो आणि अशा पुढाकार घेण्यात पौरुषत्व आहे, जर लगेच विरोध केला नाही तर नक्कीच हवे होते " हि एक पसरवल्या जाणार्‍या विचीत्र गृहीतकांची मालिका आहे. या धागा लेखातील सभ्यता-दर्शक तोल सांभाळुन हे शब्द काढून घ्या मग हे अस पसरवले जाणारे अपसमज वेळीच खोडले न गेल्या मुळे (प्रॉपर ऑब्जेक्शन हँडलींग न झाल्याने) समाजात पसरत राहतात आणि अशा स्वरूपाचे अपसमज स्त्रीयांवरील अत्याचारांना कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहीजे असे वाटते. अशा पुरुषांना १२व्या मजल्यावरून उचलून खाली स्त्रीयांनी उचलून खाली फेकताना ते स्त्रीयांनी उचलून वर धरतानाचा स्पर्ष आणि अनुभव लगेच आवडला नाही म्हणण्यासाठी भितीने तोडातून शब्द बाहेर पडला नाही, तरी तो स्पर्ष आणि वर उचलले जाण्याचा अनुभव त्यांना आवडलेलाच असतो, आणून समजा चुकून तोंडातून शब्द बाहेरपडलाही आणि बाराव्या मजल्यावरून जमीनीवर खाली फेकून देणे आवडत नाहीए असे सांगितले तरी त्यांना ते मनातून आवडतच असते. असा अपसमज स्त्रीयांमध्येही बळावलेला असता रोजी दोनचार पुरुषांवर अत्याचार झाले असते तरीही पुरुषांनी अशा तर्कांचे आणि अपसमजांचे समर्थन केले असते का ? (सर्व उत्तरदायकत्वास नकारः हा केवळ युक्तीवाद आहे असे करण्याचे कुणासही प्रोत्साहन अथवा समर्थन नव्हे.) अनेक शक्यतांपैकी एकाच शक्यतेकडे निर्देश करणे आणि त्यावरून नियम बनवण्याचा प्रयत्न खरेच तर्कसुसंगत असतो का ? एखादी न आवडणारी गोष्ट अनपेक्षीत पणे घडत असेल तर लक्षात येऊन प्रतिरोध करण्याची नकार देण्याची पद्धत प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात का एकटे आहात, सोबतची व्यक्ती परिचीत आहे का अपरिचीत, लगेच विरोध केला तर अपमान समजून पुन्हा अपमानाचा बदला म्हणून अधिक अत्याचारतर करणार नाहीना अशा प्रकारच्या भिती, किंवा जगातल्या बहुतांश लोकांना स्त्री असो वा पुरुषांना Patience (संयम- इथे समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करून विरोध करणे या अर्थाने) आणि Tolerate (सहन) करणे यातला फरकच मुळी माहीत नसतो. इंग्रजीत Don't tolerate but have patience अशा प्रकारची काही म्हण आहे. कि सहन करू नका पण मनाचा संयम ठेवा पण बहुतांश लोकांचे उलटे होते नको असलेल्या गोष्टी सहन करण्यात काही काळ जातो आणि मग नंतर लक्षात येते आपण विनाकारण सहन करतोय तो पर्यंत राग अनावर होऊन संयम सुटलेला असतो पण या संयम समजून शांतपणे सहन करण्याचा दुसरे लोक दुर्दैवाने वेगळा अर्थ काढत असतात, एखादी व्यक्ती सहन करतीए आणि विरोध नोंदवण्यास विलंब करते म्हणजे तो अत्याचार तिला हवाच असतो असे नव्हे हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/29/2014 - 21:20
माहीत गार मी जो प्रसंग लेखात दिलेला आहे तो सत्य प्रसंग आहे व जिवंत व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. मी सेन्सॉर मुळे अनेक डीटेल्स जाणीवपुर्वक टाळतो. कारण मिपावर एक मर्यादा येते व्यक्त होण्यात. आता थोड उलगडुन सांगतो. ज्या स्त्री बरोबर वरील प्रसंग घडला तिच्या मांडीवर दहा मिनिट हात ठेवलेला होता. (तुमच वय व अनुभव स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भात ) मला माहीत नाही. पण नर मादीचे प्रणयाचे आदिम खेळ व त्याचे अलिखीत नियम माहीत नसतील तर सांगतो. की नर व मादी यांच्यात एक केमेस्ट्री क्रीएट होत असते एका विशिष्ट वेळी तिथे स्पर्शाची अत्यंत प्रभावी भाषा नजरेच्या सोबतीने वापरली जात असते. यात नराने मादीला दिलेला संदेश/ आवाहन अत्यंत सुस्पष्ट स्वच्छ असतो. भाषेपेक्षा कैक पट प्रभावी. तुम्ही कुठल्याही स्त्री कडे अगदी चोरटा अगदी निसटता कामुक कटाक्ष जरी टाकला तरी तिला तुमचा हेतु वा नियत अगदी निसंदीग्ध रीत्या कळतेच. आता त्यानंतर पुढील प्रतिसाद कसा द्यावा हा जिचा तिचा प्रश्न असतो. स्वीकार की नकार हा केस वाइज वेगवेगळा असतो. पण असे कधीच होत नाही की स्त्री ला कळलचं नाही की नराचा हेतु काय होता ? यावर अनेक शास्त्रीय संशोधन झालेल आहे पण सोप्या मराठीत सांगायच तर असे कधीच शक्य नाही की हेतुच कळला नाही ( वरील एकांतातील स्पर्श व संवाद (जो मी देउ शकत नाही ) व नजर जी दाखवता येत नाही. माझा मित्र थेअरीज नुसत्या जाणत नाही तर तो प्रत्यक्ष स्त्री पुरुष संबंधातील अनुभवी माणुस आहे. जे जे स्वेच्छेने संबध स्थापित होत असतात त्या मार्गातला तो आहे. त्याने रेप बळजबरी वा फसवणुक वा लपवाछपवी कधीही केलेली नाही त्या बाबतीत तो अतिशय प्रिन्सीपल्ड म्हणावा असा आहे. आता आपल्याअ नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत की त्यावर काय बोलणार ? आपले तथाकथित ९५ ट्क्के धार्मिक नितीनियम हे केवळ आणि केवळ सेक्स सेंटर्ड आहेत. यामागे अनेक अनेक कारणे आहेत पण एक लेख जरुर तुम्ही वाचावा अशी विनंती त्यावरुन कीमान नैतिकतेचा ढोबळ अर्थ तरी तुम्ही घेणार नाही अशी अपेक्षा http://www.misalpav.com/node/26124

In reply to by मारवा

माहितगार Mon, 09/29/2014 - 23:23
१) तुम्ही पूर्ण वर्णन लिहा अथवा न लिहा, ते तुमच्या तथाकथीत मित्रानी सांगीतलय म्हणजेच प्रत्यक्षदर्शी वर्णन नाही आहे. २) संबंधीत स्त्रीचा यात कुठेही जवाब येत नाही आहे ३) चर्चेत सहभागी होणार्‍या कुणालही संबंधीत व्यक्तींची उलटतपासणी घेता येणार नाही आहे. ४) जी काही तथाकथीत माहिती आपण देऊ इच्छिता ती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री होणे शक्य नाही आहे. ५) आपल्या लिहिण्याच्या शैली वरून आपण दुसर्‍या व्यक्तीचे (संबंधीत स्त्रीचे) म्हणण्याची कोणतीही पडताळणी न करता कुणातरी अबकडला स्वतः डोळे झाकून प्रिन्सीपल्डनेसचे सर्टीफिकेट देत आहात आणि त्याच वेळी इतर सर्वांच्या नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत असा आक्षेप घेत आहात; हे जरासे एकतर्फी वाटते आहे. ५) आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा म्हटल तरीही ती अनेक शक्यतांपैकी केवळ एक शक्यता उरते आहे, आणि माझा उपरोक्त प्रतिसादातील आक्षेप एका शक्यतेच्या बळावर सरसकट निष्कर्ष काढण्यावर आणि स्त्रीयांच्या अपेक्षांच्या बाबतीत अपसमजांची मालिका तयार होण्या बद्दल आणि अशा अपसमजाच्या मालिकांमुळे स्त्रीयां वर शक्य आत्याचारांबद्दल आहे. माझे आक्षेप व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या बाजूने येत आहेत. जिथ पर्यंत माझ्या व्यक्तीगत मतांचा संबंध आहे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल मत या धाग्यावर पुरेसे स्पष्ट केले आहे यात आपल्या शब्दातील तथाकथित 'तकलादु व बेगडी नैतिकतेच्या कल्पनांशी', माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारीत आक्षेपांचे काही एक देणे घेणे नाही, आणि तरीही ते आक्षेप स्वतःचे महत्वपूर्ण स्थान बाळगून असतील, हे सुस्पष्टपणे नमुद करत आहे. एनीवे स्त्रीयांना काय वाटंत या बद्दल पुरुष मंडळींना स्त्रीयापेक्षा अधिक माहिती असण्याचे दावे एकुण कौतुकास्पद (मनोरंजक) आहेत.

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/29/2014 - 23:43
माहीतगार महोदय काय म्हणताय तुम्ही अहो हे अंतरंग अनुभव आहेत. यात तपासणी जाबजवाब कस शक्य आहे ? अर्थात या निमीत्ताने मात्र एखाद्या अप्रिय अडचणीच्या सत्याकडे आपण कसे बघतो त्याच्यशी कसे डील करतो याचे एक विलक्षण दर्शन मला होत आहे. मी कुणा अबकडला प्रिन्सीपल्ड आहे असे म्हणत नाहीये माझा १५ वर्ष जुना असलेला मित्र व त्याच्या आयुष्याचा वागणुकीचा अगदी जवळुन अनुभव असलेला मित्र या नात्याने ग्वाही देत आहे. अर्थात तुम्ही ते मान्य करा असा आग्रह नाहीच. मी तर माझे अनुभव शेअर करीत आहे. पण मुळात असे होउच शकत नाही स्त्रीया असे करतच नाहीत व मी या स्त्री विषयी असे म्हणतोय म्हणजे सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ? आणि यात आश्चर्य ते काय की पुरुष स्त्री ला व स्त्री पुरुषाला अधिक चांगल ओळखु शकते कारण साध आहे अहो डीस्टन्स मेक्स अ डीफ्रंस

In reply to by मारवा

माहितगार Tue, 09/30/2014 - 01:10
सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?
जाणता अजाणता जे काही सरसकटीकरण करणारी आपल्या धागालेखातली गृहीतके त्याचे विश्लेषण मागच्या प्रतिसादांतून केलेलेच आहे.

जेनी... Mon, 09/29/2014 - 09:40
मज्जा आली वाचुन ... मारु काका तुमच्या मित्राला चरित्रहिन का म्हणताय ?? ... काकुंनी स्पर्श आवडला नै म्हटल्यावर चरित्रहिन काका गुपचुप बसले होते ना.. मग चरित्रहिन कस्काय झाले ?? कि त्यांचे नावच चरित्रहिन काका आहे ?? काय आहे काय हे प्रकरण ??

In reply to by जेनी...

मारवा Mon, 09/29/2014 - 21:43
अस आहे बघ माझा मित्र हा चरीत्रहीन आहे याचा अर्थ तो पारंपारीक अर्थाने एका पेक्षा अनेक स्त्रीयांशी त्यातील काही विवाहीतांशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो. असा पुरुष जो आपल्या धर्मपत्नी व्यतिरीक्त जिच्याशी त्याचे लग्न झालेले आहे. असे संबंध प्रस्थापित करतो अशा पुरुषाला रुढ प्रचलित भाषेत चरीत्रहीन असे संबोधन वापरतात. माझ्या मित्राचे नाव चरीत्रहीन असे नाही. ते एक विशेषण आहे. दुसर या केसमध्ये तो गप्प बसला होता कारण त्या संबंधातील त्या स्त्रीचा हेतु केवळ मानसिक व्याभिचारापुरताच आहे ती पुढील कृती करण्यास असमर्थ आहे असे त्याला कळुन चुकलेले होते. म्हणुन समजुतदारपणे त्याने विषय आवरता घेतला कारण त्याला अर्थातच पुढील कृतीत रस होता. आता त्याला चरीत्रहीन हे संबोधन हे या केस वर आधारीत नव्हते दिलेले. तर या केस आधी आणि या केस नंतर त्याचे विविध स्त्रीयांशी जे संबध प्रस्थापित त्याने केले त्यावरुन हे दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली. उदया मी एका चोराची गोष्ट सांगितली त्यात म्हणालो की अचानक कुत्री भुंकायला लागली म्हणुन तो चोर चोरी न करताच पळुन गेला तर तु काय म्हणशील अहो त्याने चोरी तर केलीच नाही मग तुम्ही त्याला चोर का म्हणालात ? यावर असे म्हणावे लागेल की अग अग जेने या केस मध्ये जमल नाही त्याला पण तो चोर च आहे. एनीवे ज्यो जेने याच्यावर लिहीलेले सार्त्र चे लेखन तु वाचलेले आहेस का ? नसल्यास जरुर वाच

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 10:13
उत्तम विषय. डॉ. खरे यांचे प्रतिसादही वाचनीय फक्त यात स्त्रियांविषयीच नाही तर ए पुरूषांबद्दलही सत्य आहे असे वाटते. "फ्लर्टिंग" या सीमेवरील प्रकारात उत्तम प्रकारचे फ्लर्टिंग करणारे अनेक वीर बघितले आहेत. चंप्रं देशपांडे यांचे "सेक्स" नावाचे नाटक केवळ याच विषयावरील उहापोहाला वाहिले आहे! (यावरच पुढे बहुदा बुद्धिबळ आणि झब्बु नाटक आले) यातील नायक नायिका फक्त सुचक "बोलुन" आनंद घेतात ;)

माहितगार Tue, 09/30/2014 - 12:25
डॉ. सुबोध खरे यांचा http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 हा प्रतिसाद बर्‍याच जणांना विशेषतः पुरुष मंडळींना आवडतो आहे असे दिसते. त्यांच्या त्या प्रतिसादातल्या दुसर्‍या ष्टोरी बद्दल फारसे काही म्हणण्यासारखे वाटत नाही. पण पहिल्या ष्टोरीत पूर्वग्रहांचा अल्पसा अंमल आहे असे वाटते.
...असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे)....
ह्या वाक्यात डॉ. सुबोध खरेंना काय म्हणायचय त्याची स्पष्ट कल्पना येत नसल्यामुळे असेल कदाचित, ष्टोरीतला हा भाग जरासा खटकतोय रिएक्झमाईन करण्याची गरज असावी असे वाटते

सुबोध खरे Tue, 09/30/2014 - 14:18
माहितगार साहेब, माझ्या वर्गात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली स्त्रिया दिसतात ज्या एकदम मोकळ्या ढाकळ्या असतात. बोलताना एखाद्या पुरुषाला स्पर्श करणे किंवा परीचयातील अथवा नात्यातील असेल तर थाप मारणे हे सहज करताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवते कि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा हेतू "तसा" नाही, या स्त्रिया सर्व पुरुषांशी तसेच मोकळे वागताना आढळतात. मी वर्णन केलेली स्त्री तशा मोकळ्या स्क्भावाची नव्हती. ती काही पुरुषांच्या जास्त जवळ जाते असे आढळत असे यास्तव मी तसे लिहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार Tue, 09/30/2014 - 17:32
प्रथम तर प्रतिसादासाठी धन्यवाद. ओके तुम्हाला वागण्या बोलण्यातल्या स्वभावतः मोकळेपणा कडे लक्ष वेधायचे होते असे दिसते. आपल्या आधीच्या एका वाक्यात "जास्तच मोक्ळे" एका अर्थाने येऊन गेल्या नंतर "जास्तच मोक्ळी" वेगळ्या अर्थाने येतेय हे सहज लक्षात येत नाही. तुमच स्पष्टीकरण स्विकारून ष्टोरी क्र १च्या उर्वरीत समीक्षे साठी तुमच्या वतीने वाक्यात जरा बदल करतो आणि अभ्यासतो आहे.
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा स्वभावतः मनमोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. ....... संदर्भ: डो सुबोध खरे यांचा प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 (प्रतिसादअंश समिक्षणासाठी आयात केला कॉपीराईट डॉ. सुबोध खरे यांचे. उपप्रतिसादाच्या माध्यमातून समीक्षा करेन)

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 09/30/2014 - 17:57
डॉ सुबोध यांच्या चर्चेतील परिच्छेदात ते म्हणतात तसे जरासा बदल केला तरीही जराशी सब्जेक्टीव्हिटी राहते असे प्रथमदर्शनी वाटते आहे. डॉ सुबोध व्यवसायाने डॉ. आहेत सब्जेक्टीव्हिटीच विश्लेषण करायच असल तरी त्यांचा आणि त्यांच्या पेशंट मधला नेमका संवाद विचारणे उचीत ठरत नाही म्हणून बेनीफीट ऑफ डाऊट देऊन डॉक्टरांचा त्या नंतरच्या परिच्छेदातील शक्यतेचा तर्क तात्पुरता स्विकारला असे जरी गृहीत धरले तरीही एक दोन गोष्टींकडे लक्ष वेधावस वाटत. डॉक्टर साहेबांच्या दुसर्‍या स्टोरीतील डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांच्या शब्दात "तसल जास्तच मोकळी" वागली नसेल संयमाचा बांध असेल पण तिने तिच्या ज्याकाही भावना आहेत त्या मनमोकळे पणाने सांगून टाकल्या, पण इथेही ती सर्वांशी स्वाभाविक मनमोकळे पणाने वावरू शकली नाहीए केवळ डॉक्टर साहेबांशी विश्वासार्ह मित्र या नात्याने मोकळेपणाने बोलते आहे. पहिल्या ष्टोरीत स्त्रीही तीला विश्वासार्ह वाटलेल्या मर्यादीतच व्यक्तींशी (दुसर्‍या ष्टोरीतल्या मैत्रिणीपेक्षा कदाचित थोडे जास्त) मोकळेपणाने वागते आहे. दोन्हीही स्त्रीया मर्यादीत व्यक्तींवरच विश्वास ठेवताहेत पण डॉक्टरांचा दृष्टीकोण अल्पसा सब्जेक्टीव्ह होतो आहे पहिल्या ष्टोरीतली स्त्री म्हणजे तसली आहे आणि दुसर्‍या ष्टोरीतली स्त्री अहंकार सुखावून जाते म्हणून "तशी" नाही ? कदाचित माझे विश्लेषण चूकत असेल पण डॉ साहेब आहेतच सांगण्या साठी

In reply to by माहितगार

सुबोध खरे Tue, 09/30/2014 - 21:01
माहितगार साहेब आपली काहीतरी गल्लत होते आहे. पहिल्या गोष्टीतील स्त्री हि माझ्या मित्राची बायको आहे आणि ती बैचलर अधिकारी राहतात तेथे धावण्यास जात असे ( इतर रस्ते ओस पडलेले असताना). नौदलातील लग्न झालेल्या आणि न झालेल्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने वेगवेगळ्या ठकाणी असतात. शिवाय ती दुकान्दारासारख्या माणसाशी सुद्धा जर जास्तच "मोकळे"पणाने बोलत असे आणि तो जेंव्हा लघळपणा करायला लागला तेंव्हा एकदम त्याच्या अंगावर आली. दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते. तामुळे आमच्यात तेवढा मोकळे पण नक्कीच होता. यात अहंकार सुखावण्याचा कोणताही भाग नाही. जहाजावरील मित्राची बायको आणि वर्गमैत्रीण यात खूप फरक आहे. यावर छिद्रान्वेषीपणा करून मुळ मुद्द्याला बगल मिळते आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:23
दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते.
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 10/01/2014 - 14:20
ठिक आहे, घटकाभर असं धरू की डॉ सुबोध तटस्थपणे विचार करत आहेत तरी सुद्धा; डॉ.सुबोधांच्या मैत्रिणीने अगदीच सनातन स्त्रीयांपेक्षा लक्ष्मणरेषेच वर्तुळ किचीत मोठ केल, आणि त्यांच्या दुसर्‍या मित्राच्या पत्नीने अधिक बोल्डनेस दाखवतानाही लक्ष्मणरेषेच वर्तुळ ठेवलच पण डॉक्टरांच्या मैत्रिणीपेक्षा ह्या परिघाचा व्यास जरा अधिक मोठा होता. म्हणजे परिघाचा व्यास आणि परिमितीच स्ट्रक्चर बदलल की समाजाच्या दृष्टीकोणाची फुटपट्टी बदलते असे म्हणता येईल का ? डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांसोबत फिरावयास गेली हे ही तिची लक्ष्मणरेषा इंटॅक्ट असूनही सनातनी बुरखा समर्थकांच्या फुटपट्टीत बसणार नाही, डॉक्टरांची फुटपट्टी जरा अधिक लिबरल आहे त्यामुळे त्या फुटपट्टीच्या मापात मैत्रिणीच वागण व्यवस्थीत बसतय, ह्याच मैत्रिणिने लक्ष्मणरेषेचा व्यास वाढवला असता तर ते डॉक्टरांना त्यांच्या फुटपट्टीत बसवण जड गेलं असत. तर मला मुख्य निर्देश करायचा आहे तो या फुटपट्ट्यांच्या वेगवेगळ्या मापांकडे म्हणून मी या फुटपट्ट्यांना सब्जेक्टीव्ह म्हणतो आहे. आणि या सब्जेक्टीव्ह फुटपट्ट्या समाजाने करावयाच्या लेबलींगला कारणीभूत होतात. (इथे अबकड पुरूष स्त्रीयांचे हॉस्टेल असलेल्या रस्त्यावर फिरावयास जात असे आणि अधिकच मोकळा वागत असे या पुरुषाला आणि असेच वागणार्‍या स्त्रीला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावाव्यात की नाही हा लिंगभाव अभ्यासाचा वेगळाच प्रश्न आहे.) पण इथे वैवाहीक जिवनात पुर्ण तृप्ती असलेले/दिलेले विवाहीत पुरूष इतर स्त्रीयांकडे बघतच नाहीत हे केवळ अपवादानेच सिद्ध होत असावे पण अशांच्या तृप्ततेचा अ‍ॅनालिसीस हा ह्या धाग्याचा विषय नाही. (डॉक्टर साहेबांनी छिंद्रान्वेशीपणा ह्या शब्दाची चांगली आठवण दिली आहे.) समाजमात्र स्त्रीच्या तृप्ततेची प्रमाणाबाहेर छिद्रान्वेषीपणे चिकीत्सा करू इच्छितो. हेही ठिक की एक स्त्री जास्तच मोकळेपणाने वागली छिद्रान्वेषी चिकित्सा करून समाजाने तीला अतृप्त आत्मा जाहीर केले तिच्या पतीवर अप्रत्यक्ष कॉमेंट केली. जर संबंधीत स्त्री बॅचलर्स होस्टेलच्या दिशेने न जाता जास्तच मोकळी वागली असती तर समाजाने त्या स्त्रीबद्दल तेथे बरेच गैरसमज पसरवले नसते असे काही आहे का ? स्त्रीच्या तृप्तीबद्दल उदात्त हेतूने चिकित्सा आणि विश्वासार्ह मदतीचा हात पुढे करणे यात गैर नाही, जो पर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर होतो आहे बाकी समाजाने त्यात हकनाक नाक खुपसून स्त्रीयांबद्दल गैरसमज पसरवणे खरेच किती सयूक्तीक असते ? लेडी माऊंट बॅटन पंडीत नेहरूंशी मोकळेपणाने वागल्या म्हणजे त्यांना माऊंट बॅटन साहेबांनी अतृप्तच ठेवले असले पाहीजे हा कोणता तर्क ? पंडीत नेहरूंनी लेडी माऊंट बॅटन यांच्याशी मोकळेपणाने वागूनही वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल माऊंट बॅटन यांनी त्यांच्या वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत जीवना बद्दलचे समज गैरसमज पसरवण्याचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनात दखलंदाजी करण्याचा समाजाच्या इतर घटकांनी का विचार करावा ? पण दुर्दैवाने सर्व समाज पिढ्यांपिढ्या हे करत राहतात असे आढळून येते.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 09/30/2014 - 19:36
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे.
हेच वाक्य जरा शब्द बदलून पहा
एक स्त्री तोकडे कपडे घालून केवळ पुरुष असलेल्या रस्त्यावर सकाळी एकटीच फिरायला जात असे.
इथे दुसर्‍या वाक्यात मी तोकडे कपडे हा शब्द तसाच ठेवलाय, भारतात शंभर वर्षे मागच्या काळात जा तोकडे कपडे हा शब्दही काढून टाका हाती कोणता दृष्टीकोण लागतो ? आजही भारतीय ग्रामीण भागात जा आणि तोकडेच्या एवजी जीन्स करता तंग कपडे हा शब्द ठेऊन पहा हाती काय लागत ? भारतीय पेहराव पाहण्याची सवय नसलेले परकीय पुरूष साडी घातलेल्या भारतीय स्त्रीया बेंबी उघडी दाखवतात अशी टिका करतात तर काहींना नऊवारीतून पायाची उघडझाप दिसते. पोषाख हा मुद्दाही आत्तापर्यंत असंख्य वेळेस चघळून झाला आहे. स्त्रीयांच्या "त्या बाबतीत" माघार घेण्याबद्दल टिकाकरणारी या धाग्यावरील तथाकथीत सुधारणावादी मंडळीही कशा प्रकारचा दृष्टीकोण ठेवातात आणि कशा पद्धतीने चघळतात (यांच्यात आणि यांच्या टिकेचे लक्ष असलेल्या सनातनी वातावरणात काही खरेच फरक आहे का ?) की स्त्रीयांनी या लोकांना अपेक्षीत पुढाकार आणि मनमोकळेपणा दाखवावयास हवा. एखाद्या पुरुषांनी भरलेल्या पोलीसस्टेशन मध्ये एखादी स्त्री पोलीस आधीकारी तथाकथीत तंग कपडे घालून काम करत असू शकते किंवा आज डिफेन्स मध्येही स्त्रीयांनी जाण्या बद्दल चर्चा असते ते ही सोडून द्या इतरही अनेक क्षेत्रात स्त्रीया कार्यरत असू शकतात. स्वतःच्या आधाराच्या दृष्टीने असेल किंवा सुरक्षेच्या कारणानेही असेल स्त्रीया आपल्या भोवतालच्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवतानाच काही जणांवर अधीक विश्वास ठेऊ शकतात किंवा हि मंडळी चवीने चघळत असलेली शक्यताही काही केस मध्ये असेल. चवीच्या विषयांवर चर्चा होऊ नये असे नाही पण मला सनातनता ते आधुनिकता पुरुष समाज सोईच्या अपेक्षा तशाच ठेवतो आहे आणि सोईच्या अपेक्षा बदलत आहे असे त्यांनाही मनातून अभिप्रेत नसावे पण एक अल्पशी साशंकता वाटते चर्चा निघालीच आहे तर हा ही मुद्दा नजरेतून सुटणार नाही आणि स्त्रीयांना अधिक विश्वासार्ह वातावरणार श्वास घेण्यात येथील लेखक आणि वाचक मदतच करतील असा विश्वास आहे.

सोडून द्या हो मारवा साहेब.. करायचाय काय असला मित्र? वैधानिक ईशारा: आपल्या घरी-बिरी घेऊन जात जाऊ नका त्याला. तसही A man is known by the company he keeps असं काहिसं म्हणतात...

In reply to by मारवा

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 15:39
मग
Charity begins at home
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
वगैरे असं म्हणून मित्राला कध्धी अंतर देऊ नका हो, दादा/भाऊ/ताई/माई/अक्का/काका/काकू/मामा/मामी/आजी/आजोबा/आत्या/मावशी जे कोण असाल ते. नाही म्हणजे मी कोणाशी बोलतेय हे माहित नसल्याने दुसर्‍यांना तुम्ही बाळा, चाइल्ड इ संबोधने वापरताय, तसं मी करणार नाही. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगूनच टाका ना एकदा! म्हणजे आमचा गोंधळ व्हायला नको! :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 21:20
मारवा यांना चारचौघांसारखे सल्ले दिले तर त्यांना आवडले नाहीत. सल्ले देणार्‍याला ते बाळा, चाइल्ड असली शेलकी विशेषणे लावताहेत. म्हणून मी त्या सल्ल्याच्या उलट बोलले. "Charity begins at home" हे आम्ही इयत्ता ५ वीत सुविचार म्हणून शिकलो. ते कोणाला सांगितले तर त्यात offensive काय?

In reply to by खटपट्या

दिपक.कुवेत Mon, 09/22/2014 - 11:10
नको हां खट्टु काका, ती जेनी आज्जी टपूनच बसलीये....लग्गेच विचारेल....."ओय होय काकूंना म्हातै का??"

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 06:50
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे? या विषयातला अनुभवी जाणकार आहे तो. त्याने केलेले विवेचन पटण्याजोगे आहेच. या विषयावर एक वेगळाच प्रकाशझोत टाकल्याबद्दल आभार. पु.भा.प्र.

In reply to by चित्रगुप्त

आनन्दा Mon, 09/22/2014 - 14:38
त्या मित्राला चरित्रहीन का म्हणावे?
+१००. ही टिपण्णी मला देखील पटली नाही. बाकी लेख आवडला. लेखाच्या गंभीर विषयाला ही टिपण्णी टाचणी लवते.

In reply to by चित्रगुप्त

मारवा Mon, 09/22/2014 - 17:10
केवळ लैंंगिक संबधां वर्तना पुरताच मर्यादीत धरतात. त्यांना उपरोधाने दिलेले हे उत्तर आहे इतकेच. मी ते डीरोगेटरी अर्थाने वापरत नाही.

विलासराव Mon, 09/22/2014 - 09:55
माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. मग हा उपद्व्याप हा? तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही. मग जेंव्हा कधी पुर्ण उकल झाली असेल ते आधी लिहा की राव

माहितगार Mon, 09/22/2014 - 09:56
धागा लेखातल पुरषी पात्र खरं असो वा काल्पनिक, फ्लर्टींग (मराठी शब्द ?) अथवा मोकळेपणाचे गैर अर्थ काढले जाऊन समोरची व्यक्ती (स्त्री) गृहीत धरली जात नाहीए हे पहाणे हि संबंधीत पुरषाची पहिली जबाबदारी आहे. समोरच्या व्यक्तीचा कोणत्याही पायरीवरून नाही म्हणण्याचा अथवा परत फिरण्याचा अधिकारातील परस्पर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा आदर हि दोन्ही बाजूंनी केले पाहीजे यात गल्लत होता कामा नये. मला या गोष्टीचा अनुभव नाही पण अर्थांचा खिस करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच उल्लंघन होणार नाही गृहीत धरण्याची गल्लत होणार नाही हे महत्वाच. बाकी चालू द्यात.

In reply to by माहितगार

मराठीत "अनुनय " बाकी लेखातील काही वाक्ये जमली आहेत याबद्दल वादच नाही. "अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता" "अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत" "मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही"

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/22/2014 - 17:18
नाही म्हणण्याचा अधिकार केव्हाही मान्य आहेच हो. पण अस बघा जेव्हा एखाद्या सार्वजनिक स्थळी जसे बस मध्ये ही चुकुन जरी पुरुषाचा धक्का लागला तरी ही ज्या कोणा स्त्री ला इंटरेस्ट नसेल तर ती तात्काळ दुर सरकेल एक सेंकंद ही स्पर्श सहन करणार नाही पुरुष ही तसाच वागेल. मात्र दहा मिनीट सलग स्पर्श आणि बोलणं ( दोन्ही सजेस्टीव्ह ) नर मादी या स्ट्रटेजीतुन केलेला हेतु उघड जाहीर करुन केलेला स्पर्श आणि संवाद दोन्ही काही काळ सहन करुन प्रतिसाद देउन मग अचानक नाकारणे ही एक वेगळी बाब आहे. याची माहीती असु द्यावी.

In reply to by नानासाहेब नेफळे

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:22
वा वा वा...आपलीच कमी होती ... जगातल्या सगळ्या बायकांनी येउन तुमच्या कानात सांगितले असेल ना?? तुम्ही शिक्षक आहात का? (साभार - चितळे मास्तर - पु.ल.)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 11:22
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो तुम्हाला केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो असे म्हणायचे आहे काय? काही काळापुर्वी (तुम्हाला वरीलप्रमाणे म्हणायचे असल्यास) हे विधान साधारणतः खपुन गेले असते. सध्या अशी परिस्थिती आहे असे वाटत नाही.. बादवे बर्‍याच पुरुषांनाही केवळ लैंगिक संबंधात इंटरेस्ट नसतो.

काउबॉय Mon, 09/22/2014 - 11:58
हा स्वभाव(प्लेटो व्याभिचार) निव्वळ स्त्रियांचा नसून अनेक पुरुषांचा देखील आहे असे वाटते. आपले मदन जी बाण यांचेच उदा. पहाना मर्यादा ओलांडली नाही त्यांनी.

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:33
शीर्षक पाहून मला तर आनलैन व्यभिचाराबद्दल धागा आहे की काय असं वाटून मोठ्या आशेने इ.इ. धागा उघडला, पण के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.

In reply to by बॅटमॅन

सौंदाळा Mon, 09/22/2014 - 13:42
के एल पी डी अर्थात खास लम्हे पे धोका झालाच.
के एल पी डी चा नविन सभ्य फुल फॉर्म (पण अर्थ मात्र तसाच)सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. B.H.M.B, HMT, A.B.C.D, JAPAN वगैरे अभ्यास केलेला डीग्रीबाज - सौंदाळा ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 14:47
हेच्चेमटी आणि जपान म्ह. काय ते या पामरास व्यनि करून सांगणे. बाकी माहिती आहे ;)

विलासराव Mon, 09/22/2014 - 13:40
मुद्दलातच घोळ दिसतोय. आपण केला तर प्रेम/शिष्टाचार वगैरे समजावे. दुसर्याने केले तर भ्रष्टाचार्/व्याभीचार. आता झाले का सगळे सोपे?

आंबट चिंच Mon, 09/22/2014 - 14:32
गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो>>>>
ही ह्ही ह्ही खि क हायला माऊ प्रत्येक प्रतिसादाला
ब्र मगची
कॅसेट लावली आहेस. @ नाना ने:-
स्त्रीयांना थेट लैंगिक संबंधात इन्टरेस्ट नसतो.
. इथे थेट कोण करतंय? आम्ही नाय बा अम्ही तर ...... वापरतो.

मनीषा Mon, 09/22/2014 - 16:08
तुमच्या लेखात अगदीच तथ्यं नाही असे नाही. पण काहीसा एकाच बाजूने अथवा दृष्टीकोनातून लिहिलेलेला वाटला. स्त्रियांबद्दलची , तुमची विधाने फारच वरवरची आणि अवास्तव वाटली.

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 18:52
तुमच्या मित्राला हे दाखवा. स्त्रीवाद ही ज्ञानशाखा सोडाच, एखाद्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार नाकारला जातो आणि तरीही त्यात चूक त्या व्यक्तीचीही असते, हे म्हणण्यासाठी आधी लैंगिकता, उत्क्रांती, मानसशास्त्र, गुन्हेगारांचं मानसशास्त्र यांचा कोणी किती अभ्यास केला आहे? हे सगळं शिकायला, समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तेवढा वेळ सगळ्यांनी घालवावा अशी अपेक्षाही नाही. पण ज्यांना थोडक्यात काहीतरी समजून घ्यायचं आहे त्यांनी हा चार्ट जरूर बघावा. हा प्रकाशित करण्याचं तत्कालिक कारण वेगळं होतं तरीही लैंगिकता, नकाराधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य समजून घेण्यासाठी हा पुरेसा आहे - when does a woman owe you sex? मूळ स्रोत - When Does a Woman Owe You Sex? Check This Chart

In reply to by कवितानागेश

काउबॉय Mon, 09/22/2014 - 19:21
इथे हक्क न्हवे इच्छे बाबत चर्चा चालु आहे. स्त्रि ची अशी विटंबना होइल अशी वाक्य रचना टाळावी ही विनंती.

In reply to by कवितानागेश

मारवा Mon, 09/22/2014 - 20:01
तुम्ही दिलेली लिंक पुर्ण वाचली. मात्र आपला काहीतरी गैरसमज होत आहे. माझ्या मित्राने कुठलीही जबरदस्ती केली नाही आपण जे बोलत आहोत ते काही काही स्त्रीयांमध्ये ( जनरालाइज नाही ) एक दांभिकता असते त्याविषयी. त्यांना व्याभिचार तर करायचा असतो पण एका मर्यादेतच. किंबुहना व्याभिचार तर हवाहवासा वाटतो पण झोकुन देण्याचे धाडस नसते. मग त्या समोरच्या पुरुषाचा वापर केवळ चाळवण्यासाठी करतात. यामध्ये अर्थातच त्यांची कुचंबणा ही होत असते. त्या अस का वागतात याची ही जमेल तितकी चिकीत्सा करण्याचा प्रयत्न लेखात केलाय. चर्चा त्यांना असे का वागावे लागते त्या अस का वागतात. ? त्यामागील घटक कोणते ? त्याहुन मोठा प्रश्न माणुस असा दांभिक का होतो. ? या दिशेने चर्चा अपेक्षीत होती ती तशी न जाता नेहमीप्रमाणे चुकीच्या दिशेने वळलीय असे वाटते. सर्वच स्त्रीया अस वागतात असे म्हणायचे सुचवायचे नाही. स्त्री मनातील आंदोलने अशा वेळची टीपण्याचा प्रयत्न व्हावयास हवा अशी अपेक्षा आहे. आणि हा तर दोन जणांचा पुर्णपणे परस्पर संमतीचा च प्रश्न आहे. यात कुठलीही जबरदस्ती नाहीच मितवा या ग्रेस यांच्या ललित लेख संग्रहातील एक लेख आठवतो त्यात कवि ग्रेस यांना भेटायला एक विवाहीता आली माझे तुमच्यावर प्रेम आहे वगैरे म्हणाली तुमच्याच साठी आले इ. त्यावर ग्रेस यांनी विचारले मग घालाल का माझ्या गळ्यात गळा असे काहीसे ( लेख नीट आठवत नाही चुकभुल देणे घेणे पण ग्रेस यांचा रीअल लाइफ अनुभव मांडलाय ) तर त्या बाईंनी यावर कच खाल्ली माघार घेतली मग ग्रेस एक कवितेची ओळ देतात ( परत एकदा चुकभुल देणे घेणे वा मितवा वाचणे ) ढळतांना जे अडखळले ते फुल च असते सडले

In reply to by मारवा

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 20:37
ती लिन्क इथे कही दिवसापूर्वी 'जबरदस्ती' बाबत दिली गेली असली, तरीही, मूळ चार्ट त्याबाबतीत नाही. प्रेमाची अभिव्यक्ती प्रत्येक वेळेस सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटी करुनच होउ शकते असं नाही, असं मला वाटतं तुम्ही जो प्रसंग सांगताय तो का घडला किंवा अपेक्षाभंग का झाला , त्याला बरेच पैलू असू शकतात.

In reply to by मारवा

असंका Mon, 09/22/2014 - 23:46
स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता मर्यादा कुठे आखायची याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. स्त्रीचे ते स्खलन आणि पुरुषाचे ते (तो चरीत्रहीन असल्याने) प्रामाणिक ही वर्गवारी तशी माफक विनोदी आहे. आपला संपूर्ण लेखच अगोदर मी विनोदी म्हणून वाचला होता.पण आता परत आलो तर आपण वर कुणाशी तरी प्रतिवादही करत आहात? दोन्ही डगरीवर पाय नका हो ठेवू!

फुंटी Mon, 09/22/2014 - 20:06
या बाबतीत सरसकटीकरण करणे योग्य नाही.असो. स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो.>> कसकाय बुवा ?? काहीतरी अर्धवट राहणारच ना ..

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 22:31
काही जणांमधे जर काही विशिष्ट गुण वा आवडी-निवडी असल्या, ज्यांचे घरच्या मंडळींकडून फारसे कौतुक होत नाही, वा त्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही, तर असे कौतुक करणार्‍या लोकांविषयी एक आपुलकी वा ओढा निर्माण होत असतो. या लेखात दिलेल्या उदाहरणासारख्या बाबतीत अश्या प्रकारच्या ओढ्याचा भागही असू शकतो.

माहितगार Tue, 09/23/2014 - 08:54
या धागा लेखातली काही वाक्य उलट्या क्रमानी लावली तर धागा लेखक म्हणतो त्या पेक्षा चित्र जरास वेगळ दिसत का ? स्त्रीला परस्पर्ष केव्हा स्विकार्य वाटतात हा सरळ प्रश्न आहे का आधी
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो
वसुली हा शब्द देण लागण्याशी असतो. लीमाउजेट यांनी देण = To owe च्या संबंधाने उपस्थित केलेला प्रश्न योग्य वाटत नाही का ? कोणत देण लागतात अस धागा लेखक अथवा त्यांच्या तथाकथित मित्राच मत आहे. या वाक्य ज्यावर दिलय तो आधीचा परिच्छेद पुन्हा खाली देतो
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
हि गरज वासनेची नाही भावनेची आहे हे जर धागा लेखकाच्या तथाकथित ज्ञानी मित्रास ठाऊक आहे तर ........ आता अजून एक आधीच वाक्य वाचा
तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही.
गरज शारिरीक नव्हे मानसिक आहे याचं चारित्र्य(वान/हिन) गृहस्थास ज्ञान असूनही उपरोक्त वाक्यातला नेहमीप्रमाणे हा शब्द लगट करणे हा सवयीचा भाग असल्याचे सुचीत करत नाही का ? यात मोकळेपणाने बोलणारी अथवा फ्लर्टींग करणारी स्त्री अतृत्प असते हे पहिल गृहीत धरणं आहे; स्त्रीयांना पुरुषांनी पुढाकार घेऊन केलेला स्पर्ष आवडतो हे न लिहिलेल अध्याहृत गृहीत धरण हा यातला दुसरा भाग आहे. धागा लेखक अथवा त्यांचा मित्र स्त्रीयांना केव्हा आणि कोणते स्पर्ष स्विकार्य असतात हा प्रश्न लेखात विचारत नाहीत तर त्यांना ते हवं असत हे गृहीत धरताहेत किंवा कसं ? याला कायदे विषयक चिकित्सक नजरेनी पाहील तर आधी करून नंतर स्त्रीयांना हे हवच असत वाली सारवासारव आहे ? का व्हिक्टीम ब्लेमींग (मराठी शब्द ?) ?
तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ?
इथे नेमकी कुणाची मानसिकता तपासण्याची गरज आहे आधी करून नंतर व्हिक्टीम ब्लेमींग करणार्‍यांची का स्त्रीयांची ? असे प्रश्न उपस्थित करणार्‍या बद्दल हे काय म्हणत असतील याची सध्या कल्पनाच करतो आहे
आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार
म्हणजे जी स्त्री यांच्या ज्ञानी मित्रांशी ते म्हणतात तसे केवळ भावनिक गरजे पोटी मोकळे पणाने बोलते ती एनकेन प्रकारेन व्याभिचारी या शिक्क्याची धनी आहे आणि त्यांच्या वसुली साठी देणं लागते, प्लेटॉनिक टॉक करणार्‍या बहुसंख्य स्त्रीया नकार देत असूनही अतृप्त स्त्रीयांना तृप्तता देण्याच महनीय समाज कार्य यांचा ज्ञानी मित्र पुन्हा पुन्हा करत राहतो , धागा लेखक इतर प्रतिसादकांना हे ही पटवून देऊ पाहतोय की हे आजीबात विनोदी नाहीए हे गंभीर आहे का विनोदी हे स्पष्ट करण धागा लेखकालाच शक्य आहे हे निश्चित धागा लेखातील एका परिच्छेदाकडे अनुषंगिक अवांतर चर्चेसाठी आपण पुन्हा येऊ
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
अशाच प्रकारच्या परिच्छेदात समकक्ष लेखन अमुक एका समुदायाच्या स्त्रीया अतृप्त असतात आणि त्यांना तृप्त करण्याची स्वाभाविक जबाबदारी तमुक समाजानी पार पाडली पाहीजे अशा स्वरूपाच लेखन करणारा कुणी समकालीन समाजोद्धारक या निमीत्ताने आठवतो का ? जस्टीफिकेशन काय तर अमुक समाजाच्या लोकांनी तमुक समाजाच्या बद्दल यापुर्वी अशीच कथा लिहिली ते लिहू शकतात तर आम्ही का नाही ? एकाने चूक केली म्हणून दुसर्‍याच्याही चुकीचे समर्थन होते आणि तेही असाहाय्य स्त्रीयांच्या शरीराचे बळी देऊन ? हा विशिष्ट प्रसंगही सोडून द्या हि एक्सक्युजेस (कि गद्धेगाळी ?) सर्वच प्रकारच्या समाजांच्या धर्मांच्या भाषेच्या प्रांताच्या लोकांकडून विवीध संघर्षात आपला अहंकार का सोय जपता येणारा सोपा स्त्रीयांना व्हिक्टीम बनवण्याचा मार्ग स्विकारून पुन्हा व्हिक्टीम ब्लेमींग करत असतात आणि पुन्हा उजळ माथ्याने समर्थनही केले जाते ? लीमाउजेटांनी उल्लेख केलेल्या चार्टात समुहसंघर्षातून स्त्रीया देणे लागतात का याचा अद्याप उल्लेख नसावा तसेही To owe आणि To own यातला फरक न समजणार्‍यांसाठी कुणीतरी तो चार्ट उपरोक्त भारतीय संदर्भांनी मराठीत बनवणे ऊपयूक्त ठरेल असे वाटते स्त्रीयांना स्पर्ष केव्हा स्विकार्य असतात या बद्दल चर्चा करा प्लॅटॉनिक गोष्टींबद्दल प्लॅटॉनिक चर्चा करण्याची भूक अवश्य भागवून घ्या. स्वयंनिर्णय घेण्यास पात्र दोन वयस्क व्यक्ति आपापसात परस्पर अभिव्यक्ती स्वांतंत्र्याचा आदर करून काय संबंध परस्पर स्थापित करतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे त्या बद्दल चर्चा करा ना नाही; परंतु हा विशीष्ट धागा लेख काही वेगळेच सुचीत तर करत नाही ना असे वाटल्याने चिकित्सा केली. कदाचित तसे नसेलही. धागा लेखक आणि इतर वाचक हो चु.भू दे.घे.

अजया Tue, 09/23/2014 - 09:42
माहितगार, एक स्त्री असूनही एवढा समर्पक प्रतिसाद लिहिता अाला नसता!धन्यवाद!!

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 10:53
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. याचे कारण त्या दोघांच्या कामवासनेत असलेला फरक असावा. तिने यासाठी मला आणि माझ्या बायकोला डॉक्टर म्हणून सल्ला सुद्धा विचारला होता. यामुळे वरील वर्णन हे अतिरंजीत आहे असे मला वाटत नाही. मुळात असा फरक (mismatched libido) हा थोड्या फार प्रमाणात १०० टक्के जोडप्यात असतो. आणि याला वाट करून देणे हे तितके सोपे नाही. बरेचसे पुरुष यासाठी पोर्नोग्रफिचा आधार घेतात.काही थोडे बाहेरख्यालीपणा वेश्यागमन इ इ करतात. पण तसा आधार स्त्रियांना सहज उपलब्ध नाही आणि समाजमान्य सुद्धा नाही. मग त्या असा कुठेतरी आधार शोधू पाहतात. अर्थात हि सर्व गृहीतके आहेत प्रत्येक प्रकरणी असेच असेल असेही नाही. स्त्रीला प्रत्येक वेळेस संभोगसुखच हवे असेल असे नाही तर साथीदार हवा असेल मानसिक आधार हवा असेल. आणि त्याचा सार्थ बरेच पुरुष तिला शरीरसुख हवे असा काढतात आणि म्हणून जेंव्हा ती स्त्री एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाण्यास नकार देते तेंव्हा ते गोंधळून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादी स्त्री त्याचा हात हातात घेते याचा अर्थ ती शेवटपर्यंत जायची इच्छा ठेवते असा असतो. जात जाता एक किस्सा-- मी लष्कराच्या कोर्स साठी लखनौ ला गेलो असता तेथे आम्हाला एक आठवडा कॅम्प साठी एका माळरानावर पाठविले होते. त्यात एक दिवस पौर्णिमा होती. तेंव्हा माझ्या वर्गातील एका मुलीने मला रात्री फिरायला चल म्हणून विनंती केली. (तिचा प्रेमविवाह झालेला होता आणि तिचा नवरा आम्हाला चार वर्षे वरिष्ठ होता आणि लष्करातच होता.) आम्ही कॅम्प च्या बाजूला फिरायला गेलो असता मी तिला विचारले कि तू मला फिरायला चल असे का म्हणालीस.( आम्ही एम बी बी एस ची साडेचार वर्षे एकत्र होतो त्यामुळे तेवढा मोकळेपणा होता). त्यावर ती मला सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. ( मी मुंबईचा होतो त्यामुळे स्त्रीपुरुशात निकोप मैत्री असू शकते यावर माझा पूर्ण विश्वास आहेआणि उत्तर भारतिय पुरुषांसारखा संकुचित दृष्टीकोन नाही हे तिला साडेचार वर्षे एकत्र काढल्यामुळे माहित होते). आम्ही वीस पंचवीस मिनिटे फिरून परत आलो. याची आम्ही वाच्यता केली नाही कि त्याबद्दल कुठेही चर्चा झाली नाही.

In reply to by सुबोध खरे

स्त्रीयांना थेट शरीर संबंधात इंटरेस्ट नसतो वा फार कमी असतो ,या माझ्या विधानाला पुष्टी देणारी बरीच उदाहरणे याच धाग्यात आली आहेत. उपरोक्त उदाहरण याच प्रकारची पुष्टी देत आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 19:47
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे. परंतु बालपणापासूनच "हे" वाईट असे कानी कपाळी ओरडून सांगितले जाते. स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता अशा तर्हेच्या वाक्यांच्या प्रभावामुळे सुद्धा विवाहानंतर त्यांचे मत परिवर्तन होत राहते. अशा सामाजिक दबावामुळे त्यांचे मत सेक्स बद्दल कलुषित होत असते शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो. ज्या समाजात स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य मिळते तेथे स्त्रिया शरीरसंबंधात पुढाकार घेताना दिसतात अर्थात संस्कृती रक्षक याला promiscuous(स्वैराचारी) म्हणतात. यानंतर विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.

In reply to by सुबोध खरे

या धाग्यावर बोला!! स्त्री मुक्ती आंदोलन, झिंदाबाद!!! या अनुषंगानं भन्नाट चर्चा झाली होती. आणि नेमका हाच विचार त्यावेळी मी तिथे मांडला होता!

In reply to by सुबोध खरे

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 21:57
हा एक खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, जो कसा मांडावा हे मला कळत नव्हतं... शिवाय वाढत्या वयात पुरुषांचे नको असलेले स्पर्श सहन करीतच त्यांचे आयुष्य पुढे जात असते त्यामुळे एक तर्हेचा पूर्वग्रह प्रस्थापित होत जातो.> हा केवळ पूर्वग्रह नसतो, तर तो trauma असतो. अगदी मोठं होउन लग्न झाल्यानन्तरही अश्या पूर्वीच्या भीषण अनुभवातून गेलेल्या स्त्रिया स्त्रीपुरुष संबंधात सुरुवातीला कचरतात. अजून खोलात जाउन विश्लेषण करायचं झालं तर स्पर्शात 'भोगा'ची भावना असेल तर कचरतात, आपलेपणा असेल, आदर असेल, तर मोकळ्या होण्याची शक्यता असते. त्याशिवाय chemistry हा भाग आहेच. असो.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 09/24/2014 - 14:00
हे विधान अर्धसत्य आहे. स्त्रियांची कामवासना पुरुषांच्या इतकीच प्रगल्भ असते हे सिद्ध झालेले आहे.
प्रगल्भतेची व्याख्या ह्या बाबतीत माहीती नाही, पण माझ्या अनुभवा प्रमाणे पुरुष सेक्स चा जवळ जवळ सतत ( More frequently ) करत असतो, पण स्त्रियांना जरी कामवासना असली तरी त्या सतत त्याच्या बद्दल विचार करत नसतात.

In reply to by सुबोध खरे

मारवा Tue, 09/23/2014 - 21:41
तुमचा प्रतिसाद अतिशय आवडला अतिशय प्रामाणिक अनुभवावर आधारीत व त्यातील मिसमॅच्ड लिबीडो वर केलेले मत अतिशय मार्मिक आहेत. मात्र तुम्ही मुंबईचे आहात म्हणुन विशाल द्रुष्टीकोणाचे उत्तर भारतीय पुरुष संकुचित हे सरसकटीकरण धक्कादायक वाटलं, त्यासाठी तुमच्या मैत्रीणीच्या मानसिकतेचा मी निषेध करतो. मी खर म्हणजे वरील माझ्या लेखात अनेक मुद्दे नाइलाजाने टाळले त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण झाले. माझ्या संकोचाचे कारण सेन्सॉर चे भय यामुळे होत काय की फार जपुन जपुन लिहाव लागत आणि त्यामुळे आणि सध्या एक नविन गोष्ट माझ्या ल़क्षात आली ती अशी की माझ्या शैली मुळे देखील गैरसमज होतात. माझ्या चरीत्रहीन मित्रा बरोबर झालेल्या चर्चा अजुन विस्ताराने मांडण्याचा मानस आहे. बघु या जमत का

In reply to by मारवा

मदनबाण Wed, 09/24/2014 - 12:17
विवाहानंतर जेंव्हा प्रत्यक्ष संभोग सुखाचा अनुभव मिळतो त्यात बर्याच वेळेस पुरुष स्त्रियांना गृहीत धरतात. तिला रतीनिष्पत्ती (ORGASM) होतो कि नाही या बद्दला बर्याच पुरुषांना काहीही घेणे देणे नसते. मुळात स्त्रीचा संभोग सुखाचा अनुभव हा दीड मिनिटात संपणाऱ्या पॉप संगीतासारखा नसून सावकाश फुलणाऱ्या रागदारी सारखा असतो त्यामुळे पुरुषाने स्त्रीला फुलविण्याचा प्रयत्न केलाच नाही तर विलंबित सुरु होताहोताच मैफिल संपल्याचा वैफल्यग्रस्त अनुभव तिला येतो. असा अनुभव वारंवार आला तर मुल जसे एखादा कॉम्पुटर गेम हरत असेल तर बंद करून टाकते आणी त्याला तो परत खेळावासा वाटत नाही. तद्वत स्त्रीला नुसते हवेत चढून खाली आपटण्यात रस राहत नाही. मग असा अनुभव घेण्य़ापेक्षा पुढाकार न घेणेच तिला सोयीस्कर वाट्त राहते. अर्थात केवळ एवढेच सत्य असेल असाही माझा दावा नाही. पूर्ण सत्य याहूनही बरेच सखोल आणी गहन असेल.strong> डॉकशी परत एकदा पूर्णपणे सहमत ! हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 12:46
हा प्रतिसाद वाचुन उगाच २ वर्षा पूर्वी पाखरां बद्धलची एक चिंटुकली पिंटुकली चावट पाकॄ लिहल्याचे आठवले !
हायला...काय सुसाट आहे पा.क्रु. (चायला तो "कॄ" कसा लिहितात कोणी सांगेल का?)

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:25
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by प्रसाद१९७१

टवाळ कार्टा Wed, 10/01/2014 - 09:35
वरचा प्रतिसाद जर कोपरखळी नसेल तरच माझा हा प्रतिसाद वाचावा (नाहीतर ढुंकूनसुध्धा नका बघू :) ) यातून २ गोष्टी नक्कीच समजतात १ - डॉ. यांना तिक्ष्ण स्मरणशक्ती आहे २ - तुम्ही ४०शी पार केली पण अजून निखळ मैत्री काय असू शकते ते माहित नाही

In reply to by पैसा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:47
असे प्रसंग रोज रोज घडत नसतात. डॉक्टर विसरले असते तरच प्रॉब्लेम म्हणायला पाहिजे!
तेच तर म्हणतो मी. हा प्रसंग डॉकटरांसाठी "खास" बनुन राहीला इतके वर्ष. म्हणुन तर मुद्दाम विचारले.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 10:04
प्रसाद साहेब, माझ्या मैत्रिणीचा नवरा (अजित) हा आम्हाला मेडिसिन शिकवायला होता.ते आमच्यापेक्षा चार वर्षे वरिष्ठ होते त्या शिकवण्याच्या काळात त्यांचे प्रेम जमले त्यामुळे ते आमच्या गटाकडे "जास्त" लक्ष देत असत .या बद्दल पण आम्ही त्याना चिडवत होतो. त्याना आमच्या ब्याचचा जावई म्हटले जात असे. मुळात तो शिक्षक म्हणून अतिशय चांगला होता आणि अतिशय सज्जन होता. पुढे त्याना ( अजितना ) मेंदूचा ट्युमर झाला. तेंव्हा ते उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे होता. त्यानची शल्यक्रिया झाली त्यातून ते सुधारले. पण काही वर्षांनी ट्युमर परत उपटला आणि त्यात दुर्दैवाने त्यांचे देहावसान झाले. या सर्व कालावधीत मी पुण्यातच पोस्टेड होतो त्यामुळे मी या दुर्दैवी घटनांचा साक्षीदार होतो. आपण म्हणता तसा मला मैत्रिणीबद्दल "सोफ्ट कॉर्नर" मुळीच नव्हता. शिवाय दुर्दैवाने आमच्या वर्गातील एकही मुलगी मला "तशी" आवडली नव्हती. त्यामुळे उगाचच कोणत्याहि मुलीवर लाईन मारणे हे माझ्या स्वभावात नव्हते.(काही मुलीना मी आवडलो होतो पण उगाच स्टाइल मारण्यासाठी त्यांना मोटारसायकल वर फिरवणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते). त्यामुळे मी "इनोसंट" आहे असा माझ्या वर्गातील मुलींचा माझ्याबद्दल समज होता. गंमत म्हणजे असे त्यातील एका मुलीने माझ्या बायकोला नंतर बोलूनही दाखवले.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 10:41
डॉ साहेब, शीताफीने मूळ प्रश्नाला बगल दिलीत. मी विचारले होते की २५ वर्ष जुना असा एक छोटासा प्रसंग ( तो सुद्धा तुम्हाला सॉफ्ट किंवा कसलाच कॉर्नर नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला ) अजुन स्पष्ट आठवतो आहे, ते कसे काय? इतकाच प्रश्न होता. ट.का. म्हणतोय तशी तुमची स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे असे मानुन चालू.

In reply to by प्रसाद१९७१

तुम्ही डॉक कडून नेमके काय वदवू पाहताय ? BTW, अर्णब ने राज ची नुकती घेतलेली मुलाखत आठवली.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 14:55
नाही हो, काही नाही. मी डॉक्टर साहेबांचा फॅन आहे. त्यांचे मिपा वर लिखाण दिसले ( प्रतिसाद सुद्धा ) की लगेच वाचतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास द्यायचा हेतू अजिबात नाही. मी विचार करत होतो की माणुस काय गोष्टी स्मरणात ठेवतो आणि त्या का ठेवतो ह्या बद्दल.

In reply to by प्रसाद१९७१

सुबोध खरे Wed, 10/01/2014 - 19:37
प्रसाद साहेब माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये. *pleasantry* *db* :db:

In reply to by सुबोध खरे

एस Fri, 10/03/2014 - 11:25
माझी स्मरणशक्ती एकदम तीक्ष्ण आहे. सगळं कसं स्वच्छ आणि स्पष्टपणे आठवतं. फक्त मला तीनच गोष्टी आठवत नाहीत १) माणसांची नावे २) माणसांचे चेहेरे ३) तिसरं काय बरं ? आत्ता नेमकं आठवत नाहीये.
सेम पिंच डॉक्टर! मलाही नेमक्या कुठल्या तीन गोष्टी आठवत नाहीत हे आठवता आठवता तुमचा हा प्रतिसाद दिसला! म्हटलं विसरायच्या आत नोंद करून ठेऊ. ;-)

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त गुरुवार, 10/02/2014 - 20:18
स्मरणशक्ती बद्दल माझा अनुभव नमूद करू चाहतो: मला माझ्या बालपणातले आणि तरूणपणातले सर्व व्यवस्थित आठवते, परंतु मी काल काय खाल्ले, काय केले, गेल्या आठवड्यात वा महिन्यात काय काय घडले, वगैरे आठवायला फार त्रास होतो, खरेतर आठवतच नाही. असे काही वर्षांपासून झालेले आहे.

In reply to by टवाळ कार्टा

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:46
अहो अनेक प्रसंगातुन ( ज्यात त्यांना वेगवेगळ्या मित्रांनी फिरायला बोलवले असेल ) डॉ साहेबांना हा २५ वर्ष लक्षात राहीला. काहीतरी उजळणी झालीच असेल ना मनात. बादवे, मला डॉ साहेबांच्या उत्तराची उत्सुकता आहे.

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 11:09
क्लीयर थिन्किन्गः सरळ म्हणाली मला अजितची( तिच्या नवर्याची) आठवण येत होती आणि चांदण्यात पुरुषाबरोबर फिरावेसे वाटत होते. पण दुसर्या कुणाबरोबर जावे तर लोक वेगळा अर्थ काढतील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू कोणताही गैरसमज करून घेणार नाहीस. > ही मॅच्युरिटी किंवा आपल्याला नक्की काय हवय हे प्रत्येक व्यक्तीला नेहमीच कळतं असं नाही. त्यातूनच गैरसमज होत रहातात. EQ चांगला असेल तर १ सेकंदात कळतं, की समोरच्या व्यक्तीला आपण केलीली गोष्ट आवडलेली नाही/ आवडली. मग पुढची complications होत नाहीत. :)

In reply to by कवितानागेश

माझ्या मते अनेक माणसांना आपल्या भावना आपल्या ताब्यात आहेत. विशेषतः समाजात आपली प्रतिमा निर्माण करतांना आपल्या लैंगिक भावना ह्या पूर्णपणे आपल्या कह्यात आहेत असे अनेकांना वाटते तसे खरच असते का.

In reply to by सस्नेह

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 13:05
..ताऱ्यांचा उगम जमिनीपासून दीड फुटावर झाला असल्याचे जाणवते.
घोर अन्याय...stereotype करण्याचा प्रयत्न...लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह Tue, 09/23/2014 - 13:23
लेखात दिलेली वस्तुस्थीती असुच शकत नाही असे दाखवण्याचा प्रयत्न
नाही. 'कल्पनेचे तारे ' असे म्हणण्याचे कारण असे की लेखकाने व्यक्त केलेली मते ही घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष वर्णन नसून लेखकाच्या मतानुसार केलेले विश्लेषण आहे. तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे.

In reply to by सस्नेह

विलासराव Tue, 09/23/2014 - 13:47
मीतर वाचलय की सॉक्रेटीस कुठले तरी पुस्तक ३०-३५ वर्शे लिहीत होता, सुधारणा करत होता. अचानक एकदा त्याच्या घराबाहेर गोंगाट झाला . तो बाहेर आला तर कोणीतरी कोणालातरी गोळी मारली होती आनी ती व्यक्ती ठार झाली होती. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने त्याने बर्याच जनांशी संवाद साधला आनी ईतकी वेगवेगळी उत्तरे त्याला मिळाली ही तो हैराण झाला. प्रत्यक्ष घटणेचे हे हाल तर मी माझे जीवनभरचे अनुभव्/घटना लिहीतोय त्यात काय तथ्य आहे असे वाटून त्याने ते लिहीलेले कागद जाळून टाकले. सोर्स: ओशोंचे कुठलेसे पुस्तक.

In reply to by प्यारे१

विलासराव Tue, 09/23/2014 - 18:20
गल्ली चुकलं की तुमचं ते! प्यारेकाका सार घ्या त्या कथेतुन. कशाने का मरेना.बाकी तुमची मर्जी. बाकीच्यांकडुन फार अपेक्षा नाहीतच पण प्यारेकाका तुम्हीसुद्धा????

In reply to by विलासराव

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 18:49
मला 'परिपूर्ण एकटेपणा' धाग्यावरचा प्रतिसाद वाटलेला. माझंच गल्ली चुकलेलं दिसतंय. लोड नका घेऊ. होतंय कंदी कंदी!

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद भौ, त्यांनी गोळी मारली असे लिहले आहे, बंदुकीतुनच मारली असा त्यांचा दावा नाही . ब्रुसलीच्या एका चित्रपटात तो अंगठ्याखाली तर्जनी ठेऊन त्यामधे छर्रा पकडून एका व्हिलनला मारतो व त्याच्या कपाळात छर्रा घुसल्याने तो व्हिलन मरतो. साँक्रटीसच्या काळी एखादा ब्रुसली असेल.

In reply to by पैसा

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 19:58
तसेच त्यांच्या मित्राने कथन केलेल्या गोष्टी म्हणजे घडलेल्या गोष्टीचे त्यांना वाटलेले सापेक्ष निवेदन आहे असे लेखावरून दिसत आहे. या वरून मला असे वाटते

In reply to by पैसा

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 20:10
मग ते त्यांनाच सांगुदेकी...एका आणाहितेला काही विचारले की ती येते की नाही याऐवजी कोणी दुसरी येतेच...एकीचे बळ अगदी ठसठसून दिसते ;)

In reply to by टवाळ कार्टा

पैसा Tue, 09/23/2014 - 20:43
हां गैरसमज तुमच्याबद्दल असता तरी सांगितलं असतं हो! तिला डोक्टरना म्हणायचं असतं तर त्याना उपप्रतीसाद दिला असता नाही का! गैरसमज दूर होणं महत्त्वाचं.

In reply to by टवाळ कार्टा

सस्नेह Tue, 09/23/2014 - 21:27
मीटिन्गमधे अडकले होते ऑफिसात म्हणून देऊ शकले नाही उत्तर हो टवाळभौ. पण पैतैने दिलेय ना माझ्यावतीने !

In reply to by सुबोध खरे

सस्नेह Tue, 09/23/2014 - 21:24
माझा प्रतिसाद मूळ लेखावरच आहे हो सुबोधजी. तिरक्या होत गेलेल्या लेवलमुळे तुमच्या प्रतिसादाखाली आला की काय ?

vikramaditya Tue, 09/23/2014 - 22:21
अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात किंवा आपल्याला त्याचा कधी अनुभव आलेला नसतो. (खरं म्हणजे 'सत्य हे आपल्या कल्पनेच्या फार पलिकडे असु शकते' असे म्हणणार होतो. पण परत तो 'सत्याचा' विषय नको.) त्यामुळे आपल्या माहिती/अनुभव विश्वापलीकडील एखाद्या प्रसंग वा घटनेविषयी 'असे होउच शकत नाही' असा दावा करणे अयोग्य वाटते. आपल्या लाडक्या मिपाच्या भाषेत ' बाकी चालु द्या.'

In reply to by धडपड्या

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 15:55
सर्व मुस्लिम समाजात नव्हे. फक्त काही देशांत, मुख्यतः आफ्रिकन देशांत. अन ही प्रथा इस्लामपूर्व काळापासून चालू आहे.

निमिष सोनार Fri, 09/26/2014 - 15:16
दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो वरील उदाहरणातील - यात स्खलनातला आनंद कुणाला उपभोगता येतो असे लेखकाला म्हणायचे आहे? मला वाटते "स्त्रीला"!! तसे जर असेल तर तीला दहा मिनिटांच्या "त्या" स्पर्शात "स्खलन" म्हणजे ओरगैजम सारखे सुख अनुभवता येते. पण पुरुष बिचारा, त्याचे काय ?? त्याने काही "अनुभवण्या" आधी त्याला माघार घ्यावी लागली. एनीवे, विषय खूप छान आणि वेगळा आहे. आणखी माझे मत सविस्तर मांडेन. आता वेळ नाही.... टीप: स्खलन म्हणजे ejaculation असा अर्थ मी घेतला आहे. चू. भू. द्या. घ्या.

In reply to by निमिष सोनार

ओ दादा, वीर्यस्खलन नाय हो स्खलन. शब्दश: अर्थ, बहुधा पडणे (अध:पतन या अर्थाने) च्यायला, दहा मिनिटांच्या सूचक स्पर्शाने orgams?? आणि तथाकथित संस्कृतीरक्षक विचारतात, लैंगिक शिक्षणाची गरज काय म्हणून.

चैदजा Sun, 09/28/2014 - 20:24
तिने स्पष्ट सांगितले की स्पर्श मला आवडला नाही. मग तिने स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगला, हे तुम्ही कसे सांगु शकता ? तुम्ही म्हणता त्यप्रमाणे अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. तुम्ही कबुल करता, असे वागणे हा व्याभिचार आहे. काही स्त्रियांना हे १० मिनीटात समजते, काहींना तो १० वर्षांनी बावळटपणावाटतो. (या वाक्याला खरे साहेबांच्या लेखा वरील बाणाला बाण प्रतिसादांचा आधर आहे.)

कवितानागेश Sun, 09/28/2014 - 23:23
एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात.>> हे गृहितकच फार गमतीदार आहे. जर का मानसिक पातळीवर असं सगळं अनुभवता येत असेल, तर कुणातरी व्यक्तीमध्ये प्रत्यक्ष वेळ कशाला वाया घालवायचा?? सगळ्या स्त्रिया आणि सगळे पुरुष एकटेच मजेत रहातील. तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.

In reply to by कवितानागेश

मारवा Mon, 09/29/2014 - 21:30
कारण अशा स्त्रीयांना मानसिक पातळीवर समाधान मानुन घ्यावे लागते ही त्यांची मजबुरी असते. दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणतात असे. सगळच मानसिक पातळीवर अनुभवता येत पण ते पुर्ण आनंद जो केवळ क्रीयेने मिळतो त्याचा पर्याय होउ शकत नाही हे तर उघड सत्यच आहे ते कुठे अमान्य केलय ? पण त्यांना त्या क्रियेपर्यंत जाण्याचे धाडस नसते म्हणुन त्या ही मर्यादीत आनंदाची वाट निवडतात असे म्हटलेले आहे. त्यांनी आवडल नाही हे स्वतःचे मानसिक पातळीवर स्वतःच्या ठरवलेल्या मर्यादेत समाधान झाल्यावर पुढील स्टेप टाळण्यासाठी म्हटल होत त्या अगोदर चा अविरोध हा स्ट्रटेजीक होता. हा कनिंगनेस मात्र स्त्रीयांत असुच शकत नाही सर्व स्त्रीया या ब्रम्हकुमारीच असतात अश्या नसतात च मुळी आदि च डोक्यात घट्ट असतील तर मग मात्र अर्थातच वरील विवेचन अस्वस्थ करु शकते.

माहितगार Mon, 09/29/2014 - 08:32
तसेही उपरोक्त बाईनी 'आवडलं नाही' असं स्पष्ट साम्गितलं असताना 'तिला खरं तर आवडलं होत्तच्च मुळ्ळी!' असा हट्ट का धरलाय कळलं नाही.
" स्त्रीनी आवडलं नाही म्हटल तरी आवडलेल असत, पुढाकार पुरुषांनी घ्यावयाचा असतो आणि अशा पुढाकार घेण्यात पौरुषत्व आहे, जर लगेच विरोध केला नाही तर नक्कीच हवे होते " हि एक पसरवल्या जाणार्‍या विचीत्र गृहीतकांची मालिका आहे. या धागा लेखातील सभ्यता-दर्शक तोल सांभाळुन हे शब्द काढून घ्या मग हे अस पसरवले जाणारे अपसमज वेळीच खोडले न गेल्या मुळे (प्रॉपर ऑब्जेक्शन हँडलींग न झाल्याने) समाजात पसरत राहतात आणि अशा स्वरूपाचे अपसमज स्त्रीयांवरील अत्याचारांना कारणीभूत होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहीजे असे वाटते. अशा पुरुषांना १२व्या मजल्यावरून उचलून खाली स्त्रीयांनी उचलून खाली फेकताना ते स्त्रीयांनी उचलून वर धरतानाचा स्पर्ष आणि अनुभव लगेच आवडला नाही म्हणण्यासाठी भितीने तोडातून शब्द बाहेर पडला नाही, तरी तो स्पर्ष आणि वर उचलले जाण्याचा अनुभव त्यांना आवडलेलाच असतो, आणून समजा चुकून तोंडातून शब्द बाहेरपडलाही आणि बाराव्या मजल्यावरून जमीनीवर खाली फेकून देणे आवडत नाहीए असे सांगितले तरी त्यांना ते मनातून आवडतच असते. असा अपसमज स्त्रीयांमध्येही बळावलेला असता रोजी दोनचार पुरुषांवर अत्याचार झाले असते तरीही पुरुषांनी अशा तर्कांचे आणि अपसमजांचे समर्थन केले असते का ? (सर्व उत्तरदायकत्वास नकारः हा केवळ युक्तीवाद आहे असे करण्याचे कुणासही प्रोत्साहन अथवा समर्थन नव्हे.) अनेक शक्यतांपैकी एकाच शक्यतेकडे निर्देश करणे आणि त्यावरून नियम बनवण्याचा प्रयत्न खरेच तर्कसुसंगत असतो का ? एखादी न आवडणारी गोष्ट अनपेक्षीत पणे घडत असेल तर लक्षात येऊन प्रतिरोध करण्याची नकार देण्याची पद्धत प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी असू शकते. तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये आहात का एकटे आहात, सोबतची व्यक्ती परिचीत आहे का अपरिचीत, लगेच विरोध केला तर अपमान समजून पुन्हा अपमानाचा बदला म्हणून अधिक अत्याचारतर करणार नाहीना अशा प्रकारच्या भिती, किंवा जगातल्या बहुतांश लोकांना स्त्री असो वा पुरुषांना Patience (संयम- इथे समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करून विरोध करणे या अर्थाने) आणि Tolerate (सहन) करणे यातला फरकच मुळी माहीत नसतो. इंग्रजीत Don't tolerate but have patience अशा प्रकारची काही म्हण आहे. कि सहन करू नका पण मनाचा संयम ठेवा पण बहुतांश लोकांचे उलटे होते नको असलेल्या गोष्टी सहन करण्यात काही काळ जातो आणि मग नंतर लक्षात येते आपण विनाकारण सहन करतोय तो पर्यंत राग अनावर होऊन संयम सुटलेला असतो पण या संयम समजून शांतपणे सहन करण्याचा दुसरे लोक दुर्दैवाने वेगळा अर्थ काढत असतात, एखादी व्यक्ती सहन करतीए आणि विरोध नोंदवण्यास विलंब करते म्हणजे तो अत्याचार तिला हवाच असतो असे नव्हे हे समजून घेणे गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/29/2014 - 21:20
माहीत गार मी जो प्रसंग लेखात दिलेला आहे तो सत्य प्रसंग आहे व जिवंत व्यक्ती त्यात इन्व्हॉल्व्ड आहेत. मी सेन्सॉर मुळे अनेक डीटेल्स जाणीवपुर्वक टाळतो. कारण मिपावर एक मर्यादा येते व्यक्त होण्यात. आता थोड उलगडुन सांगतो. ज्या स्त्री बरोबर वरील प्रसंग घडला तिच्या मांडीवर दहा मिनिट हात ठेवलेला होता. (तुमच वय व अनुभव स्त्री पुरुष संबंधाच्या संदर्भात ) मला माहीत नाही. पण नर मादीचे प्रणयाचे आदिम खेळ व त्याचे अलिखीत नियम माहीत नसतील तर सांगतो. की नर व मादी यांच्यात एक केमेस्ट्री क्रीएट होत असते एका विशिष्ट वेळी तिथे स्पर्शाची अत्यंत प्रभावी भाषा नजरेच्या सोबतीने वापरली जात असते. यात नराने मादीला दिलेला संदेश/ आवाहन अत्यंत सुस्पष्ट स्वच्छ असतो. भाषेपेक्षा कैक पट प्रभावी. तुम्ही कुठल्याही स्त्री कडे अगदी चोरटा अगदी निसटता कामुक कटाक्ष जरी टाकला तरी तिला तुमचा हेतु वा नियत अगदी निसंदीग्ध रीत्या कळतेच. आता त्यानंतर पुढील प्रतिसाद कसा द्यावा हा जिचा तिचा प्रश्न असतो. स्वीकार की नकार हा केस वाइज वेगवेगळा असतो. पण असे कधीच होत नाही की स्त्री ला कळलचं नाही की नराचा हेतु काय होता ? यावर अनेक शास्त्रीय संशोधन झालेल आहे पण सोप्या मराठीत सांगायच तर असे कधीच शक्य नाही की हेतुच कळला नाही ( वरील एकांतातील स्पर्श व संवाद (जो मी देउ शकत नाही ) व नजर जी दाखवता येत नाही. माझा मित्र थेअरीज नुसत्या जाणत नाही तर तो प्रत्यक्ष स्त्री पुरुष संबंधातील अनुभवी माणुस आहे. जे जे स्वेच्छेने संबध स्थापित होत असतात त्या मार्गातला तो आहे. त्याने रेप बळजबरी वा फसवणुक वा लपवाछपवी कधीही केलेली नाही त्या बाबतीत तो अतिशय प्रिन्सीपल्ड म्हणावा असा आहे. आता आपल्याअ नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत की त्यावर काय बोलणार ? आपले तथाकथित ९५ ट्क्के धार्मिक नितीनियम हे केवळ आणि केवळ सेक्स सेंटर्ड आहेत. यामागे अनेक अनेक कारणे आहेत पण एक लेख जरुर तुम्ही वाचावा अशी विनंती त्यावरुन कीमान नैतिकतेचा ढोबळ अर्थ तरी तुम्ही घेणार नाही अशी अपेक्षा http://www.misalpav.com/node/26124

In reply to by मारवा

माहितगार Mon, 09/29/2014 - 23:23
१) तुम्ही पूर्ण वर्णन लिहा अथवा न लिहा, ते तुमच्या तथाकथीत मित्रानी सांगीतलय म्हणजेच प्रत्यक्षदर्शी वर्णन नाही आहे. २) संबंधीत स्त्रीचा यात कुठेही जवाब येत नाही आहे ३) चर्चेत सहभागी होणार्‍या कुणालही संबंधीत व्यक्तींची उलटतपासणी घेता येणार नाही आहे. ४) जी काही तथाकथीत माहिती आपण देऊ इच्छिता ती वस्तुनिष्ठ असल्याची खात्री होणे शक्य नाही आहे. ५) आपल्या लिहिण्याच्या शैली वरून आपण दुसर्‍या व्यक्तीचे (संबंधीत स्त्रीचे) म्हणण्याची कोणतीही पडताळणी न करता कुणातरी अबकडला स्वतः डोळे झाकून प्रिन्सीपल्डनेसचे सर्टीफिकेट देत आहात आणि त्याच वेळी इतर सर्वांच्या नैतिकतेच्या कल्पनाच इतक्या तकलादु व बेगडी आहेत असा आक्षेप घेत आहात; हे जरासे एकतर्फी वाटते आहे. ५) आपल्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा म्हटल तरीही ती अनेक शक्यतांपैकी केवळ एक शक्यता उरते आहे, आणि माझा उपरोक्त प्रतिसादातील आक्षेप एका शक्यतेच्या बळावर सरसकट निष्कर्ष काढण्यावर आणि स्त्रीयांच्या अपेक्षांच्या बाबतीत अपसमजांची मालिका तयार होण्या बद्दल आणि अशा अपसमजाच्या मालिकांमुळे स्त्रीयां वर शक्य आत्याचारांबद्दल आहे. माझे आक्षेप व्यक्तीस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणार्‍यांच्या बाजूने येत आहेत. जिथ पर्यंत माझ्या व्यक्तीगत मतांचा संबंध आहे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्या बद्दल मत या धाग्यावर पुरेसे स्पष्ट केले आहे यात आपल्या शब्दातील तथाकथित 'तकलादु व बेगडी नैतिकतेच्या कल्पनांशी', माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारीत आक्षेपांचे काही एक देणे घेणे नाही, आणि तरीही ते आक्षेप स्वतःचे महत्वपूर्ण स्थान बाळगून असतील, हे सुस्पष्टपणे नमुद करत आहे. एनीवे स्त्रीयांना काय वाटंत या बद्दल पुरुष मंडळींना स्त्रीयापेक्षा अधिक माहिती असण्याचे दावे एकुण कौतुकास्पद (मनोरंजक) आहेत.

In reply to by माहितगार

मारवा Mon, 09/29/2014 - 23:43
माहीतगार महोदय काय म्हणताय तुम्ही अहो हे अंतरंग अनुभव आहेत. यात तपासणी जाबजवाब कस शक्य आहे ? अर्थात या निमीत्ताने मात्र एखाद्या अप्रिय अडचणीच्या सत्याकडे आपण कसे बघतो त्याच्यशी कसे डील करतो याचे एक विलक्षण दर्शन मला होत आहे. मी कुणा अबकडला प्रिन्सीपल्ड आहे असे म्हणत नाहीये माझा १५ वर्ष जुना असलेला मित्र व त्याच्या आयुष्याचा वागणुकीचा अगदी जवळुन अनुभव असलेला मित्र या नात्याने ग्वाही देत आहे. अर्थात तुम्ही ते मान्य करा असा आग्रह नाहीच. मी तर माझे अनुभव शेअर करीत आहे. पण मुळात असे होउच शकत नाही स्त्रीया असे करतच नाहीत व मी या स्त्री विषयी असे म्हणतोय म्हणजे सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ? आणि यात आश्चर्य ते काय की पुरुष स्त्री ला व स्त्री पुरुषाला अधिक चांगल ओळखु शकते कारण साध आहे अहो डीस्टन्स मेक्स अ डीफ्रंस

In reply to by मारवा

माहितगार Tue, 09/30/2014 - 01:10
सर्व स्त्रीया अशाच असतात असे माझे मत आहे कींवा याने स्त्रीयांविषयी अपसमजांची मालिकाच सुरु होईल अशी निष्कर्श का निघत आहेत ?
जाणता अजाणता जे काही सरसकटीकरण करणारी आपल्या धागालेखातली गृहीतके त्याचे विश्लेषण मागच्या प्रतिसादांतून केलेलेच आहे.

जेनी... Mon, 09/29/2014 - 09:40
मज्जा आली वाचुन ... मारु काका तुमच्या मित्राला चरित्रहिन का म्हणताय ?? ... काकुंनी स्पर्श आवडला नै म्हटल्यावर चरित्रहिन काका गुपचुप बसले होते ना.. मग चरित्रहिन कस्काय झाले ?? कि त्यांचे नावच चरित्रहिन काका आहे ?? काय आहे काय हे प्रकरण ??

In reply to by जेनी...

मारवा Mon, 09/29/2014 - 21:43
अस आहे बघ माझा मित्र हा चरीत्रहीन आहे याचा अर्थ तो पारंपारीक अर्थाने एका पेक्षा अनेक स्त्रीयांशी त्यातील काही विवाहीतांशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो. असा पुरुष जो आपल्या धर्मपत्नी व्यतिरीक्त जिच्याशी त्याचे लग्न झालेले आहे. असे संबंध प्रस्थापित करतो अशा पुरुषाला रुढ प्रचलित भाषेत चरीत्रहीन असे संबोधन वापरतात. माझ्या मित्राचे नाव चरीत्रहीन असे नाही. ते एक विशेषण आहे. दुसर या केसमध्ये तो गप्प बसला होता कारण त्या संबंधातील त्या स्त्रीचा हेतु केवळ मानसिक व्याभिचारापुरताच आहे ती पुढील कृती करण्यास असमर्थ आहे असे त्याला कळुन चुकलेले होते. म्हणुन समजुतदारपणे त्याने विषय आवरता घेतला कारण त्याला अर्थातच पुढील कृतीत रस होता. आता त्याला चरीत्रहीन हे संबोधन हे या केस वर आधारीत नव्हते दिलेले. तर या केस आधी आणि या केस नंतर त्याचे विविध स्त्रीयांशी जे संबध प्रस्थापित त्याने केले त्यावरुन हे दिलेले आहे. आणि सर्वात महत्वाच म्हणजे इतकी साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी नाही आली. उदया मी एका चोराची गोष्ट सांगितली त्यात म्हणालो की अचानक कुत्री भुंकायला लागली म्हणुन तो चोर चोरी न करताच पळुन गेला तर तु काय म्हणशील अहो त्याने चोरी तर केलीच नाही मग तुम्ही त्याला चोर का म्हणालात ? यावर असे म्हणावे लागेल की अग अग जेने या केस मध्ये जमल नाही त्याला पण तो चोर च आहे. एनीवे ज्यो जेने याच्यावर लिहीलेले सार्त्र चे लेखन तु वाचलेले आहेस का ? नसल्यास जरुर वाच

ऋषिकेश Tue, 09/30/2014 - 10:13
उत्तम विषय. डॉ. खरे यांचे प्रतिसादही वाचनीय फक्त यात स्त्रियांविषयीच नाही तर ए पुरूषांबद्दलही सत्य आहे असे वाटते. "फ्लर्टिंग" या सीमेवरील प्रकारात उत्तम प्रकारचे फ्लर्टिंग करणारे अनेक वीर बघितले आहेत. चंप्रं देशपांडे यांचे "सेक्स" नावाचे नाटक केवळ याच विषयावरील उहापोहाला वाहिले आहे! (यावरच पुढे बहुदा बुद्धिबळ आणि झब्बु नाटक आले) यातील नायक नायिका फक्त सुचक "बोलुन" आनंद घेतात ;)

माहितगार Tue, 09/30/2014 - 12:25
डॉ. सुबोध खरे यांचा http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 हा प्रतिसाद बर्‍याच जणांना विशेषतः पुरुष मंडळींना आवडतो आहे असे दिसते. त्यांच्या त्या प्रतिसादातल्या दुसर्‍या ष्टोरी बद्दल फारसे काही म्हणण्यासारखे वाटत नाही. पण पहिल्या ष्टोरीत पूर्वग्रहांचा अल्पसा अंमल आहे असे वाटते.
...असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा जास्तच मोकळी आहे म्हणून सोडून द्यावे)....
ह्या वाक्यात डॉ. सुबोध खरेंना काय म्हणायचय त्याची स्पष्ट कल्पना येत नसल्यामुळे असेल कदाचित, ष्टोरीतला हा भाग जरासा खटकतोय रिएक्झमाईन करण्याची गरज असावी असे वाटते

सुबोध खरे Tue, 09/30/2014 - 14:18
माहितगार साहेब, माझ्या वर्गात किंवा आपल्याला आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली स्त्रिया दिसतात ज्या एकदम मोकळ्या ढाकळ्या असतात. बोलताना एखाद्या पुरुषाला स्पर्श करणे किंवा परीचयातील अथवा नात्यातील असेल तर थाप मारणे हे सहज करताना दिसतात. त्यांच्याशी बोलताना हे जाणवते कि त्यांनी केलेल्या स्पर्शाचा हेतू "तसा" नाही, या स्त्रिया सर्व पुरुषांशी तसेच मोकळे वागताना आढळतात. मी वर्णन केलेली स्त्री तशा मोकळ्या स्क्भावाची नव्हती. ती काही पुरुषांच्या जास्त जवळ जाते असे आढळत असे यास्तव मी तसे लिहिलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार Tue, 09/30/2014 - 17:32
प्रथम तर प्रतिसादासाठी धन्यवाद. ओके तुम्हाला वागण्या बोलण्यातल्या स्वभावतः मोकळेपणा कडे लक्ष वेधायचे होते असे दिसते. आपल्या आधीच्या एका वाक्यात "जास्तच मोक्ळे" एका अर्थाने येऊन गेल्या नंतर "जास्तच मोक्ळी" वेगळ्या अर्थाने येतेय हे सहज लक्षात येत नाही. तुमच स्पष्टीकरण स्विकारून ष्टोरी क्र १च्या उर्वरीत समीक्षे साठी तुमच्या वतीने वाक्यात जरा बदल करतो आणि अभ्यासतो आहे.
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे. इतर वेळेसही ती पुरुषांशी( विशेषतः लग्न न झालेल्या) जरा "जास्तच मोकळे" पणाने बोलत असे किंवा बोलता बोलता त्याला स्पर्श करीत असे आणि मग एखादा पुरुषाने या स्पर्शाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यास त त्याला फटकारत असे. यामुळे तिच्या बद्दल तेथे बरेच गैरसमज पसरले होते. तिचा नवरा हा अतिशय देखणा होता. नौदलात अभियंता म्हणून उच्च पदावर होता. परंतु तो आपल्या वयाप्रमाणे वागत असे (त्यांचा मुलगा तेंव्हा दहावीत होता) आणि त्याची बायको नवीन लग्न झाल्यासारखी वागत असे. तिचा आंतरजातीय प्रेमविवाह होता. नवरा बायकोचे व्यवस्थित प्रेम होते आणि त्यांच्यात कोणताही बेबनाव नव्हता. असे वागणे तिचे सर्वच पुरुषांशी नव्हते (कि ती जरा स्वभावतः मनमोकळी आहे म्हणून सोडून द्यावे). याची मनोवृत्ती थोडीशी लेखात वर्णन केल्या प्रमाणे होती. ....... संदर्भ: डो सुबोध खरे यांचा प्रतिसाद http://www.misalpav.com/comment/615154#comment-615154 (प्रतिसादअंश समिक्षणासाठी आयात केला कॉपीराईट डॉ. सुबोध खरे यांचे. उपप्रतिसादाच्या माध्यमातून समीक्षा करेन)

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 09/30/2014 - 17:57
डॉ सुबोध यांच्या चर्चेतील परिच्छेदात ते म्हणतात तसे जरासा बदल केला तरीही जराशी सब्जेक्टीव्हिटी राहते असे प्रथमदर्शनी वाटते आहे. डॉ सुबोध व्यवसायाने डॉ. आहेत सब्जेक्टीव्हिटीच विश्लेषण करायच असल तरी त्यांचा आणि त्यांच्या पेशंट मधला नेमका संवाद विचारणे उचीत ठरत नाही म्हणून बेनीफीट ऑफ डाऊट देऊन डॉक्टरांचा त्या नंतरच्या परिच्छेदातील शक्यतेचा तर्क तात्पुरता स्विकारला असे जरी गृहीत धरले तरीही एक दोन गोष्टींकडे लक्ष वेधावस वाटत. डॉक्टर साहेबांच्या दुसर्‍या स्टोरीतील डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांच्या शब्दात "तसल जास्तच मोकळी" वागली नसेल संयमाचा बांध असेल पण तिने तिच्या ज्याकाही भावना आहेत त्या मनमोकळे पणाने सांगून टाकल्या, पण इथेही ती सर्वांशी स्वाभाविक मनमोकळे पणाने वावरू शकली नाहीए केवळ डॉक्टर साहेबांशी विश्वासार्ह मित्र या नात्याने मोकळेपणाने बोलते आहे. पहिल्या ष्टोरीत स्त्रीही तीला विश्वासार्ह वाटलेल्या मर्यादीतच व्यक्तींशी (दुसर्‍या ष्टोरीतल्या मैत्रिणीपेक्षा कदाचित थोडे जास्त) मोकळेपणाने वागते आहे. दोन्हीही स्त्रीया मर्यादीत व्यक्तींवरच विश्वास ठेवताहेत पण डॉक्टरांचा दृष्टीकोण अल्पसा सब्जेक्टीव्ह होतो आहे पहिल्या ष्टोरीतली स्त्री म्हणजे तसली आहे आणि दुसर्‍या ष्टोरीतली स्त्री अहंकार सुखावून जाते म्हणून "तशी" नाही ? कदाचित माझे विश्लेषण चूकत असेल पण डॉ साहेब आहेतच सांगण्या साठी

In reply to by माहितगार

सुबोध खरे Tue, 09/30/2014 - 21:01
माहितगार साहेब आपली काहीतरी गल्लत होते आहे. पहिल्या गोष्टीतील स्त्री हि माझ्या मित्राची बायको आहे आणि ती बैचलर अधिकारी राहतात तेथे धावण्यास जात असे ( इतर रस्ते ओस पडलेले असताना). नौदलातील लग्न झालेल्या आणि न झालेल्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने वेगवेगळ्या ठकाणी असतात. शिवाय ती दुकान्दारासारख्या माणसाशी सुद्धा जर जास्तच "मोकळे"पणाने बोलत असे आणि तो जेंव्हा लघळपणा करायला लागला तेंव्हा एकदम त्याच्या अंगावर आली. दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते. तामुळे आमच्यात तेवढा मोकळे पण नक्कीच होता. यात अहंकार सुखावण्याचा कोणताही भाग नाही. जहाजावरील मित्राची बायको आणि वर्गमैत्रीण यात खूप फरक आहे. यावर छिद्रान्वेषीपणा करून मुळ मुद्द्याला बगल मिळते आहे असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ Wed, 10/01/2014 - 09:23
दुसर्या गोष्टीतील मुलगी माझी एम बी बी एस ची वर्ग मैत्रीण होती आणि आम्ही दिवसातील आठ तास एकत्र असे साडे पाच वर्षे एकत्र होतो. त्यामुळे तुम्ही एकमेकांबरोबर बरेच मोकळे होता. त्यांचे प्रेम प्रकरण( तिचे आणि तिच्या नवर्याचे) सुद्धा आमच्या समोरच झालेले होते.
खरे साहेब - माझे एक निरिक्षण. पटले नाही तर सोडुन द्या. तुमच्या मैत्रिणी बरोबरचा प्रसंग नक्कीच २०-२५ वर्ष जुना असेल. पण तुम्हाला तो आजही स्पष्ट आठवतो, हे काहीतरी सांगतय. :-) एखादी घडुन गेलेली गोष्ट जर मनात पुन्हा पुन्हा घोळली गेली नाही तर ती विस्मृतीत जाते. तुमच्या तो प्रसंग आठवणीत आहे म्हणजे तुमच्या मनात गेली २०-२५ वर्षे तो प्रसंग मधे मधे येतो आहे. ह्यातुन काय कळते तुमचे तुम्हालाच तुमच्या बद्दल. :-)

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 10/01/2014 - 14:20
ठिक आहे, घटकाभर असं धरू की डॉ सुबोध तटस्थपणे विचार करत आहेत तरी सुद्धा; डॉ.सुबोधांच्या मैत्रिणीने अगदीच सनातन स्त्रीयांपेक्षा लक्ष्मणरेषेच वर्तुळ किचीत मोठ केल, आणि त्यांच्या दुसर्‍या मित्राच्या पत्नीने अधिक बोल्डनेस दाखवतानाही लक्ष्मणरेषेच वर्तुळ ठेवलच पण डॉक्टरांच्या मैत्रिणीपेक्षा ह्या परिघाचा व्यास जरा अधिक मोठा होता. म्हणजे परिघाचा व्यास आणि परिमितीच स्ट्रक्चर बदलल की समाजाच्या दृष्टीकोणाची फुटपट्टी बदलते असे म्हणता येईल का ? डॉक्टरांची मैत्रिण डॉक्टरांसोबत फिरावयास गेली हे ही तिची लक्ष्मणरेषा इंटॅक्ट असूनही सनातनी बुरखा समर्थकांच्या फुटपट्टीत बसणार नाही, डॉक्टरांची फुटपट्टी जरा अधिक लिबरल आहे त्यामुळे त्या फुटपट्टीच्या मापात मैत्रिणीच वागण व्यवस्थीत बसतय, ह्याच मैत्रिणिने लक्ष्मणरेषेचा व्यास वाढवला असता तर ते डॉक्टरांना त्यांच्या फुटपट्टीत बसवण जड गेलं असत. तर मला मुख्य निर्देश करायचा आहे तो या फुटपट्ट्यांच्या वेगवेगळ्या मापांकडे म्हणून मी या फुटपट्ट्यांना सब्जेक्टीव्ह म्हणतो आहे. आणि या सब्जेक्टीव्ह फुटपट्ट्या समाजाने करावयाच्या लेबलींगला कारणीभूत होतात. (इथे अबकड पुरूष स्त्रीयांचे हॉस्टेल असलेल्या रस्त्यावर फिरावयास जात असे आणि अधिकच मोकळा वागत असे या पुरुषाला आणि असेच वागणार्‍या स्त्रीला वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावाव्यात की नाही हा लिंगभाव अभ्यासाचा वेगळाच प्रश्न आहे.) पण इथे वैवाहीक जिवनात पुर्ण तृप्ती असलेले/दिलेले विवाहीत पुरूष इतर स्त्रीयांकडे बघतच नाहीत हे केवळ अपवादानेच सिद्ध होत असावे पण अशांच्या तृप्ततेचा अ‍ॅनालिसीस हा ह्या धाग्याचा विषय नाही. (डॉक्टर साहेबांनी छिंद्रान्वेशीपणा ह्या शब्दाची चांगली आठवण दिली आहे.) समाजमात्र स्त्रीच्या तृप्ततेची प्रमाणाबाहेर छिद्रान्वेषीपणे चिकीत्सा करू इच्छितो. हेही ठिक की एक स्त्री जास्तच मोकळेपणाने वागली छिद्रान्वेषी चिकित्सा करून समाजाने तीला अतृप्त आत्मा जाहीर केले तिच्या पतीवर अप्रत्यक्ष कॉमेंट केली. जर संबंधीत स्त्री बॅचलर्स होस्टेलच्या दिशेने न जाता जास्तच मोकळी वागली असती तर समाजाने त्या स्त्रीबद्दल तेथे बरेच गैरसमज पसरवले नसते असे काही आहे का ? स्त्रीच्या तृप्तीबद्दल उदात्त हेतूने चिकित्सा आणि विश्वासार्ह मदतीचा हात पुढे करणे यात गैर नाही, जो पर्यंत व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर होतो आहे बाकी समाजाने त्यात हकनाक नाक खुपसून स्त्रीयांबद्दल गैरसमज पसरवणे खरेच किती सयूक्तीक असते ? लेडी माऊंट बॅटन पंडीत नेहरूंशी मोकळेपणाने वागल्या म्हणजे त्यांना माऊंट बॅटन साहेबांनी अतृप्तच ठेवले असले पाहीजे हा कोणता तर्क ? पंडीत नेहरूंनी लेडी माऊंट बॅटन यांच्याशी मोकळेपणाने वागूनही वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल माऊंट बॅटन यांनी त्यांच्या वैधानीक कर्तव्यात कसूर केली नसेल तर त्यांच्या व्यक्तीगत जीवना बद्दलचे समज गैरसमज पसरवण्याचा त्यांच्या व्यक्तीगत जीवनात दखलंदाजी करण्याचा समाजाच्या इतर घटकांनी का विचार करावा ? पण दुर्दैवाने सर्व समाज पिढ्यांपिढ्या हे करत राहतात असे आढळून येते.

In reply to by माहितगार

माहितगार Tue, 09/30/2014 - 19:36
आमच्या एका नौदलातील मित्राची बायको तोकडे कपडे घालून लग्न न झालेल्या( बँचलर) अधिकाऱ्यांच्या मेस च्या रस्त्यावर सकाळी धावायला जात असे.
हेच वाक्य जरा शब्द बदलून पहा
एक स्त्री तोकडे कपडे घालून केवळ पुरुष असलेल्या रस्त्यावर सकाळी एकटीच फिरायला जात असे.
इथे दुसर्‍या वाक्यात मी तोकडे कपडे हा शब्द तसाच ठेवलाय, भारतात शंभर वर्षे मागच्या काळात जा तोकडे कपडे हा शब्दही काढून टाका हाती कोणता दृष्टीकोण लागतो ? आजही भारतीय ग्रामीण भागात जा आणि तोकडेच्या एवजी जीन्स करता तंग कपडे हा शब्द ठेऊन पहा हाती काय लागत ? भारतीय पेहराव पाहण्याची सवय नसलेले परकीय पुरूष साडी घातलेल्या भारतीय स्त्रीया बेंबी उघडी दाखवतात अशी टिका करतात तर काहींना नऊवारीतून पायाची उघडझाप दिसते. पोषाख हा मुद्दाही आत्तापर्यंत असंख्य वेळेस चघळून झाला आहे. स्त्रीयांच्या "त्या बाबतीत" माघार घेण्याबद्दल टिकाकरणारी या धाग्यावरील तथाकथीत सुधारणावादी मंडळीही कशा प्रकारचा दृष्टीकोण ठेवातात आणि कशा पद्धतीने चघळतात (यांच्यात आणि यांच्या टिकेचे लक्ष असलेल्या सनातनी वातावरणात काही खरेच फरक आहे का ?) की स्त्रीयांनी या लोकांना अपेक्षीत पुढाकार आणि मनमोकळेपणा दाखवावयास हवा. एखाद्या पुरुषांनी भरलेल्या पोलीसस्टेशन मध्ये एखादी स्त्री पोलीस आधीकारी तथाकथीत तंग कपडे घालून काम करत असू शकते किंवा आज डिफेन्स मध्येही स्त्रीयांनी जाण्या बद्दल चर्चा असते ते ही सोडून द्या इतरही अनेक क्षेत्रात स्त्रीया कार्यरत असू शकतात. स्वतःच्या आधाराच्या दृष्टीने असेल किंवा सुरक्षेच्या कारणानेही असेल स्त्रीया आपल्या भोवतालच्या सहकार्‍यांवर विश्वास ठेवतानाच काही जणांवर अधीक विश्वास ठेऊ शकतात किंवा हि मंडळी चवीने चघळत असलेली शक्यताही काही केस मध्ये असेल. चवीच्या विषयांवर चर्चा होऊ नये असे नाही पण मला सनातनता ते आधुनिकता पुरुष समाज सोईच्या अपेक्षा तशाच ठेवतो आहे आणि सोईच्या अपेक्षा बदलत आहे असे त्यांनाही मनातून अभिप्रेत नसावे पण एक अल्पशी साशंकता वाटते चर्चा निघालीच आहे तर हा ही मुद्दा नजरेतून सुटणार नाही आणि स्त्रीयांना अधिक विश्वासार्ह वातावरणार श्वास घेण्यात येथील लेखक आणि वाचक मदतच करतील असा विश्वास आहे.

सोडून द्या हो मारवा साहेब.. करायचाय काय असला मित्र? वैधानिक ईशारा: आपल्या घरी-बिरी घेऊन जात जाऊ नका त्याला. तसही A man is known by the company he keeps असं काहिसं म्हणतात...

In reply to by मारवा

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 15:39
मग
Charity begins at home
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे
वगैरे असं म्हणून मित्राला कध्धी अंतर देऊ नका हो, दादा/भाऊ/ताई/माई/अक्का/काका/काकू/मामा/मामी/आजी/आजोबा/आत्या/मावशी जे कोण असाल ते. नाही म्हणजे मी कोणाशी बोलतेय हे माहित नसल्याने दुसर्‍यांना तुम्ही बाळा, चाइल्ड इ संबोधने वापरताय, तसं मी करणार नाही. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते सांगूनच टाका ना एकदा! म्हणजे आमचा गोंधळ व्हायला नको! :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा गुरुवार, 10/02/2014 - 21:20
मारवा यांना चारचौघांसारखे सल्ले दिले तर त्यांना आवडले नाहीत. सल्ले देणार्‍याला ते बाळा, चाइल्ड असली शेलकी विशेषणे लावताहेत. म्हणून मी त्या सल्ल्याच्या उलट बोलले. "Charity begins at home" हे आम्ही इयत्ता ५ वीत सुविचार म्हणून शिकलो. ते कोणाला सांगितले तर त्यात offensive काय?
माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला.

स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स

काळा पहाड ·

शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली. या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते. http://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women-says-scientist-Professor-Richard-Lynn.html

In reply to by सस्नेह

यसवायजी Mon, 09/22/2014 - 21:51
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >> आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >> आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 03:16
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल

बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत.
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे. अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे. सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा - Gender Based Insurance Premiums Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र Mon, 09/22/2014 - 12:08
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्‍या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.

भिंगरी Mon, 09/22/2014 - 10:28
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्‍याजणी. लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.

मराठी_माणूस Mon, 09/22/2014 - 10:29
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्‍याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो. एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता. जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:31
पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!! बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे! हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :) :)

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 11:19
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते. अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच. अवांतरः १. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये. २. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे. ३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:37
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)

मदनबाण Mon, 09/22/2014 - 11:31
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्‍या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे... असो... जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:38
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? Wink
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 11:51
माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. Smile अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Mon, 09/22/2014 - 13:01
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;) सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;) चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;) जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 13:15
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का...
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:35
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.

In reply to by विजुभाऊ

विलासराव Mon, 09/22/2014 - 13:37
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी. आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.

In reply to by गवि

यसवायजी Mon, 09/22/2014 - 22:00
आचार्‍याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्‍याची बायको वेडी काय? या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.

In reply to by दशानन

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 10:56
सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील. एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्‍या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल. साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 12:30
दूसर्‍या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन Wed, 09/24/2014 - 23:08
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच. >>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)

In reply to by दशानन

काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो. एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्‍याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता. एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!! पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्‍या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.

In reply to by काळा पहाड

काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा Tue, 09/23/2014 - 10:29
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्‍या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.

पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले. स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 18:59
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय? उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्‍या बोटांसकट आठवले. ;) आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्‍याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही. (चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)

मदनबाण Tue, 09/23/2014 - 11:05
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

विटेकर Tue, 09/23/2014 - 11:51
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र" (एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.) (आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).

In reply to by मृत्युन्जय

विटेकर Tue, 09/23/2014 - 15:50
चुंबने , कार आणि बाला या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये ! तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता ! . . . . पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा ! ( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)

In reply to by विटेकर

मराठी_माणूस Tue, 09/23/2014 - 12:25
ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली
आम्ही हे दृष्य रोज बर्‍याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो

शंभर टक्के बरोबर आहे .मनुष्याच्या उत्क्रांतीच्या काळात तो टोळीने राहयचा, शिकार करणे ,अन्न शोधणे, प्रतिस्पर्धी टोळीशी झगडा इत्यादी कामे बरेचदा पुरुष करायचे, साहजिक या कामांसाठी लागणारी नजर, चपळता, झटपट निर्णय घेण्याची क्षमता ,दणकट शरीर अंगे उत्क्रांतीत पुरुशांमध्ये विकसीत झाली वा एनहान्स झाली. या उलट स्त्रीयांची कामे बरीच पॅसिव्ह असायची ,मुल जन्माला घालणे, पालनपोषण ,अन्न शिजवणे वगैरे. त्यामुळे या क्षमता त्यांच्यात कमी विकसीत झाल्या आहेत, त्याच बरोबर पुरषांच्या तुलनेत त्यांची बुद्धीमत्ताही कमी असते. http://www.dailymail.co.uk/debate/article-1274952/Men-ARE-brainy-women-says-scientist-Professor-Richard-Lynn.html

In reply to by सस्नेह

यसवायजी Mon, 09/22/2014 - 21:51
तुम्हारे पिछे पाशवी शक्ती लगनेवाली हय >> आम्ही येडे नाही कुणालापण दगडं मारायला >> आँ? तुम्हीच होय पाशवी शक्ती? मी कालच्यान शोधतोय.. कोण बरं ती? :D

संदीप डांगे Mon, 09/22/2014 - 03:16
घरात, बाहेर, कार्यालयात भरपूर जाणवणारा स्त्रियांचा मल्टीटास्क स्वभाव नेमका व्हील मागे बसल्यावर अचानक लुप्त होतो. घरात प्रत्येकाच्या गरजांकडे बारकाईने लक्ष्य देणारी स्त्री रस्त्यावरच्या मोठ्या गाड्यांकडे नीट लक्ष देऊ शकत नाही हे एक कोडेच आहे. माझ्या मते "गाडी चालवणे हा पुरुषांचा प्रांत आहे, त्यासाठी खूप वेगळे कौशल्य लागते" अश्या पुळचट कल्पनांचा पगडा वर्षानुवर्षे बायकांच्या डोक्यावर बसवला जात आहे. गाडी जोरात चालवणे, ष्टयील मारणे, धोकादायक पद्धतीने चालवून उगाच इम्प्रेस करायचा प्रयत्न करणे ह्यामुळे एकूणच गाडी चालवणे हे पुरुषी काम आहे असा महिलांना न्यूनगंड होत असावा. त्यामुळे आपले बाइपन जपताना पुरुषांच्या प्रांतात घुस्खोती करताना तिची एकूणच भंबेरी उडत असेल. माझ्या निरीक्षणानुसार गाडी चालवणे स्त्रियांना अजिबात आवडत नाही असे मला आढळून आले आहे, त्या फक्त गैरसोय टाळावी, वेळ वाचवा, मजबुरी म्हणून गाड्या चालवतात. पुरुषांसारखी मस्ती त्यात नसते. मुळात गाडी हाकणे, प्रवासाची दिशा ठरवणे, नवे प्रांत आणि खाण्यापिण्याच्या सोयी शोधणे हि सर्व कामे पुरुषांची होती, त्यात आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि. त्यामुळे खरेच एकतर स्त्रियांच्या मनातून न्यूनगंड काढून त्यांना गाडी चालवण्याचा खराखुरा आनंद मिळवून देणे आवश्यक आहे. आपसूकच सह्प्रवाश्यांबरोबर अनामिक आणि अघोषित सौम्य अशी जी स्पर्धा रस्त्यावर चालू असते त्याचा त्या एक भाग होऊन वाहतूक सुरळीत होईल

बर्‍याच महिला (खास करून पुण्यनगरीत) आरसे वापरत नाहीत, उजवी डावीकडचा इंडिकेटर देत नाहीत, हेल्मेट तर घालतच नाहीत.
मिसळपाववरचे एक लोकप्रिय, पुरुष सदस्यही अशा प्रकारे मोटरसायकल चालवत असत याची चांगलीच आठवण आहे. कुठेतरी एकत्र जाताना ते आमच्या पुढे चालवून आम्हाला रस्ता दाखणार होते. आणि उजवी-डावीकडचे इंडिकेटर्स त्यांच्या वाहनालाच नसल्यामुळे त्यांच्या मागे स्कूटर चालवणं फार कठीण झालं होतं. नंतर त्यांना त्याबद्दल टोकलं असता आरसे, इंडिकेटर, हेल्मेट वापरणे, या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत असं त्यांचं मत माझ्यापर्यंत पोहोचलं, अशी पुण्यातली एक मनोहारी आठवण मला अजूनही आहे. अर्थात एक दोन उदाहरणं पाहून सरसकटीकरणं करण्याची सवय मला नसल्यामुळे ते प्रकरण एक मजेशीर किस्सा एवढंच मर्यादित ठेवण्याची मर्यादा माझ्यावर येते.
आपली मर्दुमकी दाखवण्याची खुमखुमी प्राचीन काळापासून चालत आली आहे. दुसऱ्या पुरुषापेक्षा मी कसा श्रेष्ठ आहे ह्या नादात पुरुष कौशल्यपूर्ण व जीवावर बेतणारे प्रयोग करतात. स्त्रियांना ह्या सगळ्यांची काही सवयहि नाही आणि गरजहि.
याबद्दल उत्क्रांतिजन्य मानसशास्त्रज्ञांनी विदा जमा करून अगदी हेच सिद्ध केलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया मुळात आक्रमक चालक नसतात, कदाचित थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमध्ये स्त्रिया कमी पडत असल्यामुळे बारीक सारीक अपघात स्त्रियांकडून जास्त होत असावेत असा एक अंदाज आहे. सरसकटीकरण आणि चावूनचोथा झालेल्या पण मुळात दम नसलेल्या विषयात मला काही रस नाही. ज्यांना ही असली आगलावी सरसकटीकरणं मान्य नसतील त्यांनी वेळ असेल तेव्हा हे वाचा - Gender Based Insurance Premiums Analysis of accident rates by age, gender and time of day based on the 1990 nationwide personal transportation survey थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शैलेन्द्र Mon, 09/22/2014 - 12:08
थोडक्यात, या लोकांच्या अभ्यासानुसार छोट्या अपघातांमध्ये स्त्रियांची आघाडी असली तर जीवघेणे अपघात करण्यात सगळ्या वयोगटांमध्ये पुरुष पुढे आहेत.
कारण जीवघेणे अपघात होण्यासाठी/करण्यासाठी जिथे आणी जसे ड्रायव्हींग करावे लागते तसे करणार्‍या महिलांची टक्केवारी अगदी कमी आहे.

भिंगरी Mon, 09/22/2014 - 10:28
मग बघा,झाडू लाटणे,पळी,कालथा आणि किल्लीफळा,उंदीर घेऊन कशा सज्ज होऊन येतील सार्‍याजणी. लढण्यासाठी तयार रहा लेखक महाशय.

मराठी_माणूस Mon, 09/22/2014 - 10:29
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणारे सर्वात जास्त पुरुष पाहीले आहेत. नुसते बोलत नाहेत तर बर्‍याचद ते डाव्या हातात फोन धरुन त्यात काही पहातही असतात . असे चालक पाहीले की मि लगेच सावध होतो. त्यांच्या पासुन नेहमीपेक्षा जास्त सुरक्षीत अंतर ठेवतो. एक निरि़क्षण असे ही आहे की, एका खाजगी कं चा बस ड्रायव्हर हा एका हाताने मोबाइल धरुन बोलत होता आणि एका हाताने स्टीअरिंग व्हील धरले होते , गीअर बदलताना तो स्टीअरिंग व्हील ही सोडुन देत असे. त्या बस मधील किति तरी लोकांच्या जिवाशी तो खेळत होता. जितके फेटल अपघात झालेले आहेत त्यात चालक कोण होते महीला कि पुरुष ?

पिवळा डांबिस Mon, 09/22/2014 - 10:31
पुण्यनगरीत (आम्ही पण थट्टा करू शकतो म्हंटलं!!) चुकीचं ड्र्याव्हिंग करणारे अनेक पुरूष, मग ते टूव्हीलरवाले असोत की फोर व्हीलरवाले की खास करून रिक्षावाले असोत, अनेक पाहिले आहेत!!! बाकी पुण्यात (सॉरी, सॉरी, पुण्यनगरीत!!) सगळ्या टू व्हीलर्सवाल्यांना आणि त्यांच्यामागे बसणार्‍यांना हेल्मेट सक्तीचं करून त्यायोगे या फडकाधारी स्त्रियांचे फडके दूर करण्याचा कायदा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे! हाय अल्ला, क्या नजाकत! क्या खूबसूरती!!! :) :)

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 11:19
माझ्या मते तरी स्त्रिया फार सावधपुर्वक गाडी चालवतात. त्यामानाने पुरुष थोडे बेदरकरारपणे चालवतात. त्यामुळे तसे बघता पुरुष चालका जास्त धोकादायक असतात असे म्हणायला हवे. पण होते असे की स्त्रियांचा सावधपणा हा थोडा आत्मविश्वासाच्या अभावापायी येतो. असे घाबरुन गाडी चालवणारे लोक खुप बिनभरवश्याचे असतात. त्यामुळेच बायका कधीही कुठुनही गाडी वळवणे, मध्येच गाडी थांबवतात कारण आत्मविश्वासाच्या अभावापायी त्यांचे सर्व लक्ष्य केवळ स्वतःच्या गाडीकडे असते. रस्त्यावरच्या रहदारीचीही काळजी करायला पाहिजे हे गाडी चालवताना त्यांच्या गावीही नसते. अनुभव माझाही असाच आहे की मुलींना नेहमीच सहानूभूती मिळते. त्यात परत त्यांनी गळा काढला की झालेच. अवांतरः १. माझे मत साधारणपणे आलेल्या अनुभवांती बनलेले आहे. काही स्त्रिया मायकेल शूमाकरपेक्षा उत्कृष्ट वाहनचालक असू शकतील. त्यांची उदाहरणे घेउन वस्सकन अंगावर येऊ नये. २. शतकानुशतकांच्या शोषणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे स्य्त्रियांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे आणी त्यामुळे काही बाबतीत स्त्रियांचा आत्मविश्वास कमी पडल्याने स्त्रियांचे ड्रायव्हिंग खराब असते आणि त्याला सर्वतः पुरुषच जबाबदार आहेत असा आपला युक्तिवाद असल्यास मी त्या वादात पडु इच्छित नाही हे कृपया लक्षात घ्यावे. ३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:37
३. मी स्त्रियांचा (साधारणपणे) आदर करतो. त्यामुळे वरील विधान स्त्रीद्वेष्टे समजले जाऊ नये. ४. याऊपरही माझ्या वरील विधानाने स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री सौजन्याला बाधा पोचत असल्यास मी आगाऊ माफी मागतो.
हे लिहावे लागले यातच सगळे आले :)

मदनबाण Mon, 09/22/2014 - 11:31
४ चाकी आणि २ चाकी चालवणार्‍या असंख्य स्त्रिया पाहिल्या आहेत. दुचाकी मधे अगदी स्कुटी पासुन चेतक चालवणारी तर परवाच बुलेट चालवणारी स्त्री पाहिली आहे. ;) मध्यंतरी फ्लायओव्हर जवळपास ८० च्या स्पीड ने दुचाकी हाणणारी महिला देखील होती... ते दॄष्य अगदी गमतीशीर होत ! अर्धा रेनकोट हवेत उडत होता, साडी नेसुन हा प्रवास अगदी भन्नाट चालला होता ! ;) माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. :) अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे... असो... जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 11:38
जाता जाता :- स्त्रीयांचा मॅप रिडींग मधे घोळ होत असावा का ? Wink
हा हा हा...त्यासाठी वेगळा ३००+ काथ्या कुटावा लागेल

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 11:51
माझ्या माहिती प्रमाणे मुंबइतली आणि दिल्लीच्या मेट्रो ट्रेन्स सुद्धा महिला चालवतात. तर प्रिती कुमार या २०१० साली पश्चिम रेल्वेच्या महिला मोटरमन झाल्या होत्या. Smile अंतराळात झेप घेणार्‍या कल्पना चावला बद्धल तर सगळ्या जगाला माहिती आहे...
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. असो. सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या

In reply to by विजुभाऊ

मदनबाण Mon, 09/22/2014 - 13:01
मेट्रो , पश्चिम रेल्वे किंवा अंतराळ या सर्व ठिकाणी डावे किंवा उजवे वळण घेण्याचे सिग्नल्स द्यावे लागत नाहीत. या शिवाय या सर्व ठिकाणी समोरुन येणारी किंवा डाव्या उजव्या बाजूने ओव्हरटेक करणारी वाहने असत नाहीत. या शक्यता मदनबाणकाकानी लक्षात घेतलेल्या दिसत नाहीत. हॅहॅहॅ... स्त्रीया फक्त पुरुषांचीच मक्तेदारी असलेली {म्हणजे तसे समजली जाणारी}आणि तितकची जवाबदारीची आणि किचकट कामे सुद्धा करु शकतात हे दर्शवण्यासाठीच हे टंकनकष्ट घेतेले आहेत. काका हे बिरुद विनाकारण चिकटवल्या बद्धल आपले फक्त श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला आहे, हे मोठ्या मनाने समजुन / मानुन घ्यावे. ;) सध्या जागावाटपाचा विषय चर्चेत असल्याने या चुका पूर्ण अवधानाने केलेल्या असाव्यात या शंकेला वाव आहे. आम्ही योग्य व्यक्तींनाच त्यांच्या विषयाच्या आकलन क्षमते नुसार जागावाटपात प्राधान्य देतो. आगाऊ आणि विक्षिप्त, वाय-झेड आणि डोक्यावर पडलेल्या नमुन्यानांच्या "जागां बाबतचा निर्णय" पूर्णपणे पक्षश्रेठींवर सोडुन देतो. ;) चेतक वगैरे म्हणाल तर ज्ञात इतिहासानुसार रायबाधन नामक स्त्री सरदार ही कारतलबखानाच्या नेतृवाखाली महाराष्ट्रात उंबरखिंडीच्या लढाईत घोडा या चार चाकी वाहनावरुन आलेली होती. त्या नंतरचे उदाहरण ताराराणी या कोल्हापूर नगरीतील तसेच झाशी येथील लक्ष्मिबाई या राण्यांचे येते. या दोघीही घोडा नामक वाहन चालवायच्या आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का... ;) जाता जाता :- हल्ली खाणकाम बंद झाले आहे का ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राष्ट्रीयत्वाची मोदीप्रणीत पुनर्व्याख्या

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Mon, 09/22/2014 - 13:15
आपणास इनोद निर्मीती करता येते आज हे नव्याने कळले बरं का...
यात काय विनोदलो मी? असो. टवळा आवडे विनोद ;) http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/wink.gif जाता जाता खाण काम बंद केले आहे. पुन्हा जेंव्हा टेन्डरे फुटतील तेंव्हा सुरू करेन. सध्यातरी गौणखनीज उकरणे प्रलंबीत ठेवले आहे. जागा वाटपानंतर पाहु.

In reply to by कवितानागेश

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 12:35
एकच एक टेम्प्लेट ठेवलीय का? हेच जर व्हाईस व्हर्सा असतं तर टेम्प्लेट बदलली असती असा एक रोचक विचार क्षणभर मनात तरळून गेला.

In reply to by विजुभाऊ

विलासराव Mon, 09/22/2014 - 13:37
आड जर आडबाजूला असेल तर काय करायचे? आड असो ,नसो, आडबाजुला असो, आपण निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी. आता काय निरंतर सावधानता/दक्षता बाळगावी, हे उत्तर ज्याने-त्याने आपल्यापुरते शोधावे किंवा शोधु नये किंवा कसेही.

In reply to by गवि

यसवायजी Mon, 09/22/2014 - 22:00
आचार्‍याच्या जानव्याला किल्ली काय?? आचार्‍याची बायको वेडी काय? या 'पट्टीत' नाही बसलं गवी. स्त्रि यां चा ड्रा य व्हिं ग सेंSS न्स काSS य?? असं पाहिजे.

In reply to by दशानन

धर्मराजमुटके Tue, 09/23/2014 - 10:56
सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. स्त्रियांच्या ड्रायव्हिंगबद्दल गैरसमज आहेत, माझेही होते. पण बायकांना पुरेसी संधी मिळाली तर ते गैरसमज नक्कीच दुर होतील. एकूण (अभ्यासपूर्ण) प्रतिसादांचा अभ्यास केला तर मी ह्या निष्कर्षावर आलोय की रस्त्यावरील अपघात एकतर स्त्रियांच्या कमी आत्मविश्वासामुळे होतात किंवा पुरुषांच्या अती आत्मविश्वासामुळे (बेफीकीरीमुळे) होतात. एकूणातच अपघात होतात हे सत्य आहे. स्त्री आणि पुरुष (किंवा प्रत्येक वाहन चालवणार्‍या प्राण्यांनी) आपण नक्की कोठे चुकतो यावर विचार केला तर ही परिस्थीती टाळता येईल. साधारण ५ वर्षापुर्वी जागतीक महिला दिनाच्या दिवशी मी चेन्नई वरुन मुंबईला विमानाने येत होतो. जेव्हा ते विमान एक स्त्री पायलट चालविणार आहे अशी घोषणा झाली तेव्हा भीतीने माझ्या पोटात गोळा आला. या बायका रस्त्यावरुन चालताना नीट गाडी चालवत नाहीत तर विमान कशा चालवणार ? पण त्या पायलटने व्यवस्थित विमानाचे सारथ्य करुन सुखरुप मुंबईला पोहोचवून माझ्या शंका दुर केल्या. मी त्या पायलटला भेटून तिचे अभिनंदन केले.

In reply to by गवि

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 12:30
दूसर्‍या महायुद्धात हिटलरच्या फौजेने भरती केलेल्या कित्येक पायलटांना कार चालविता येत नव्हती असं कुठेसं वाचल्याचं स्मरतंय.

In reply to by धर्मराजमुटके

दशानन Wed, 09/24/2014 - 23:08
>>सरसकटीकरणाबद्दल तीव्र असहमती. असो, तुमची असहमती मान्य! पण माझे मत ठाम आहे, आणि हे उगाच टाईप करायचे म्हणून टाईप केले वाक्य नाही आहे.. बायकांना गाडी चालवण्याचा सेन्स नसतो. त्यांच्या हातून अपघात होतात. मोठे नसतील.. ज्यांची नोंद होईल पण लहान लहान शेकडो अपघात स्त्रियांच्या हातून वाहन चालवताना होतातच. >>समस्त बायकांची अक्कल काढण्याचे प्रयोजन कळाले नाही. कारण अनेक अपघात, जे अपघात होऊ शकले नसते.. असे अपघात बायकांच्या हातून झालेले मी असंख्यवेळा पाहिले आहे म्हणून. तुम्ही डोळे झाकून चालत असाल तर तो तुमचा प्रश्न ;)

In reply to by दशानन

काही पुरुषांनापण नसते ...पुण्यात एखादा बाईकस्वार पुरुष जर गाडी चालवताना उजवीकडे १० सेकंदापेक्षा जास्त मान वळवुन बघत असेल तर तो उजवीकडे वळणार असे गृहित धरावे (मागे बसलेला असेल तर थुंकणार असे गृहित धरावे).मग तो सिग्नल (गाडीचा किंवा हाताचा) देवो कि न देवो. एकुणच पुण्यात सिग्नल महत्वाचा नसुन चालवणार्‍याची बॉडी लँग्वेज ओळखता येणे महत्वाचे आहे. तरच तुम्ही गाडी चालवु शकता. एव्हढे करुनही समोरुन येउन कोणी स्वतःहुन गाडी ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

दशानन, रामपुरी यांच्याशी त्रिवार सहमत!! पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ड्रायव्हींग सारख्या असंस्कृत पद्धती हिंदूं स्त्रियांमधे रूढ होत आहेत. आता कोणी म्हणतील की राणी लक्ष्मीबाई ई. घोडा चालवायच्या. पण खर म्हणजे ही तुलनाच चुक आहे. कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. अहो, धुलाईयंत्रात (Washing Machine मध्ये) कपडे धुतल्यास तेही रज-तमात्मक होतात. मग एवढ्या मोठ्या गाडीत स्त्री बसल्यावर तीपण रज-तमात्मक होणार नाही का? स्त्र्यांकडून सतत होणार्‍या अपघातांमागे खरे म्हणजे हेच कारण आहे.

In reply to by काळा पहाड

काळापहाडभाऊ,मुंबई आणि नाशिकातले रस्ते फारच गुळगुळीत आणि खड्डेविरहीत असल्याने वाहनांना ट्रॅक्शन मिळत नसल्याने अपघात घडतात असा तुमचा गैरसमज आहे काय?

In reply to by स्वप्नांची राणी

पैसा Tue, 09/23/2014 - 10:29
स्वराबाई, आपल्या थोर संस्कृतीच्या रक्षणासाठी माझा तुम्हाला कंपूसह पाठिंबा आहे! घोडा चालवण्याबद्दलचा आक्षेप समजला. पण भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेला रथाची सारथी करून संस्कृतीच्या र्‍हासाला सुरुवात केली, आणि त्याचमुळे घोर कलियुग सुरू झाले हो! प्राचीन काळात रथाचे सारथ्य करणार्‍या सत्यभामा, कैकेयी आदि नारींचाही यानिमित्ताने लकडी पुलावर सभा घेऊन निषेध करावा काय या विचारात आहे.

पुण्यनगरीत एकेठिकाणी honda activa चे प्रचंड धूड सांभाळत एक काष्ठांगातूर ललना वाहनांच्या गर्दीतून गाडी हाकत होती, माझी गाडी तिला समांतर जात होती, प्रत्येक वेळी ट्रॅफिक पूढे सरकल्यानंतर ललना वेगाने गाडी पूढे न्यायची व ट्रॅफिक पूढे जायचे थांबल्यास आपल्या काष्ठशिल्प शोभेल अशा एकाच बोटाने ब्रेक दाबत होती, बोटातला दम व गाडीचा दम याचे प्रमाण व्यस्त असल्याने पुढे थांबलेल्या अनेकांच्या गाड्यांच्या मडगार्डला चुंबनाचा (activaच्या) लाभ सहजरित्या होत होता, अनेकांना हा चुंबनवर्षाव लक्षातच आला नाही.ज्यांच्या लक्षात आला,त्यातले काही प्लॅटोनिक ड्रायवर होते ,त्यांनी मागे वळुण जळजळीत कटाक्ष टाकले, त्यांना काष्ठधारी ललने सॉरी हं! असे उत्तर प्रत्येकवेळी दिले. स्त्रीदाक्षिण्याचा खंदा पुरस्कर्ता असल्याने मी त्या ललनेस चारी बोटे वापरुन ब्रेक दाबा असा सल्ला दिला, त्यावर तुम्ही तुमचे बघा! असा सल्ला देऊन ती ललना काष्ठांगुलीचा खेळ करत निघून गेली.

In reply to by स्वप्नांची राणी

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 18:59
मूळ प्रतिसाद बदलला आहे काय? उगाचच ग्रेग चॅपेल आणि विराट कोहली आपापल्या दुखर्‍या बोटांसकट आठवले. ;) आमच्याकडं खरंच एकाला 'ते' बोट वाकवता न आल्यानं बर्‍याचदा त्याचं नेमकं म्हणणं काय ते समजत नाही. (चेपु वर मित्र यादीमध्ये सुद्धा आहे. इच्छुकांनी व्यनि करावा)

मदनबाण Tue, 09/23/2014 - 11:05
कारण घोडा 'चालवायला' लागत नाही तर तो स्वतःच चालतो. जोक ऑफ द डे ! ;) घोडा जर "चालवायला" लागत नसेल तर मग त्याला "लगाम" आणि "झापडं" लावायची काय गरज ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

विटेकर Tue, 09/23/2014 - 11:51
स्त्रियांचा ड्रायव्हिंग सेन्स
म्हणजे "सशाचे शिंग " किन्वा " वंध्यापुत्र" (एवढे बोलून मी माझे टंकन कष्ट वाचवितो.) (आज सकाळी आठ वाजता चांद्णी चौकात एक बाला असंख्य चुंबने घेतलेल्या कारमध्ये ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली... अजून त्या धक्क्यातून सावरतोय.).

In reply to by मृत्युन्जय

विटेकर Tue, 09/23/2014 - 15:50
चुंबने , कार आणि बाला या तिन गोष्टी परस्परांपासून समान अंतरावर आहेत , हा त्रिकोण नीट समजून घ्यावा. गल्लत करु नये ! तशी गल्लत तिथेच ( म्हणजे चांदणी चौकात ) पाहायला मिळू शकते , पण ते रात्री आठ वाजता ! . . . . पन खोटं कशाला बोला , आपुन काय पाय्लं नाय बाबा ! ( लोकं लगेच विचारतील , तुम्ही तिथे काय करीत होतात ? .... देणं ना घेणं फुकटच कंदील लावणं)

In reply to by विटेकर

मराठी_माणूस Tue, 09/23/2014 - 12:25
ड्रायविंग करताना एका हाताने स्तेयरिंग आणि एका हातात मोबाईल खेळ्वत असताना या डोळ्यानी प्रतेक्श पाहिली
आम्ही हे दृष्य रोज बर्‍याच वेळा पहातो, फरक एकच , महीलेच्या जागी पुरुष असतो
या गोष्टीवर कदाचित भरपूर वेळा विनोदाच्या अंगानं लिहिलं गेलंय. प्रत्यक्षात डावीकडे सिग्नल देवून उजवीकडे वळणार्‍या स्त्रिया मी पाहिलेल्या आहेत. पण नुकत्याच घडलेल्या दोन प्रसंगांनी मला याबाबत गंभीर विचार करायला प्रवृत्त केलंय. दुसरा प्रसंग अति-गंभीर असून सुद्धा अपरिचित रहाण्याच्या मर्यादेमुळे तो न सांगता मी एक छोटा प्रसंग सांगतो. स्थळः चतु:शृंगी चौक, विद्यापीठाजवळ, पुण्यनगरी. उजवीकडे वळणारा रोड. त्याला डावीकडे फुटलेला छोटा फाटा. मी डावीकडच्या लेन मध्ये. माझ्या कारपाठून लगटून डावीकडून येणारी एक फडकंधारी मुलगी. मी कारचा डावीकडचा सिग्नल अंदाजे १० सेकंद दिला आणि १० च्या स्पीडने वळलो.

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अत्रुप्त आत्मा ·

पैसा Mon, 09/22/2014 - 00:08
=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

In reply to by प्रचेतस

धन्या Mon, 09/22/2014 - 15:54
त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 01:56
वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

In reply to by खटपट्या

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 06:33
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण

मनीषा Mon, 09/22/2014 - 07:58
खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !

In reply to by प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

नाखु Mon, 09/22/2014 - 09:53
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

In reply to by किसन शिंदे

@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif ================= @स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 13:35
=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 16:05
आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 16:20
कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

In reply to by बॅटमॅन

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif ....

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 17:01
=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

In reply to by प्यारे१

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 18:27
अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 18:31
बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)

In reply to by बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 22:25
अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 22:35
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

सूड Mon, 09/22/2014 - 15:44
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

धन्या Tue, 09/23/2014 - 11:38
आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||

In reply to by बॅटमॅन

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 13:39
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

चौकटराजा Tue, 09/23/2014 - 16:43
हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 20:41
>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

निश गुरुवार, 09/25/2014 - 17:38
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

जेनी... गुरुवार, 09/25/2014 - 23:04
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

अजया Fri, 09/26/2014 - 07:46
अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..

पैसा Mon, 09/22/2014 - 00:08
=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

In reply to by प्रचेतस

धन्या Mon, 09/22/2014 - 15:54
त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

श्रीरंग_जोशी Mon, 09/22/2014 - 01:56
वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

In reply to by खटपट्या

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 06:33
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण

मनीषा Mon, 09/22/2014 - 07:58
खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !

In reply to by प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

नाखु Mon, 09/22/2014 - 09:53
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

In reply to by किसन शिंदे

@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif ================= @स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 13:35
=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 16:05
आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 16:20
कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

In reply to by बॅटमॅन

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif ....

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 17:01
=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

In reply to by प्यारे१

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 18:27
अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Mon, 09/22/2014 - 18:31
बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)

In reply to by बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 22:25
अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 22:35
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

सूड Mon, 09/22/2014 - 15:44
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

धन्या Tue, 09/23/2014 - 11:38
आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||

In reply to by बॅटमॅन

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 13:39
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

चौकटराजा Tue, 09/23/2014 - 16:43
हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 20:41
>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

निश गुरुवार, 09/25/2014 - 17:38
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

जेनी... गुरुवार, 09/25/2014 - 23:04
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

अजया Fri, 09/26/2014 - 07:46
अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..
लेखनविषय:
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू...

बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ भाग -१

विअर्ड विक्स ·

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 09/22/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड Mon, 09/22/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस Mon, 09/22/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.

In reply to by दिपक.कुवेत

एस Mon, 09/22/2014 - 13:03
मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय. बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड Mon, 09/22/2014 - 16:47
ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

In reply to by सूड

आदूबाळ Mon, 09/22/2014 - 20:06
विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

कंजूस Mon, 09/22/2014 - 21:52
प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.
बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ लेख वाचण्यापूर्वी आगाऊ (पूर्वीच्या या अर्थाने ,तसा मी सरळ माणूस आहे) सूचना १. गणेशाचा मोदकाशी संबंध ,बासुंदी कुठून आली असे प्रश्न विचारू नये. २. शीर्षक पाहून पाककृती सदरातील लेख इथे का टाकला असा प्रश्न विचारला तर आपल्यास रुचेल असे उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नये. ३. हा लेख एका दुर्गाडू ने लिहिला असल्याने गणेश दर्शना व्यतिरिक्त अवांतर का लिहिले असा प्रश्न विचारण्याआधी आपण मिपावर किती अवांतर प्रतिसाद दिले आहेत याची उजळणी करावी. ४.