मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

माम्लेदारचा पन्खा ·

पैसा Fri, 09/26/2014 - 18:14
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते. पैजारबुवा,

निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा …. असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्‍या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)

पैसा Fri, 09/26/2014 - 18:14
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते. पैजारबुवा,

निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा …. असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्‍या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)
लेखनविषय:
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

Blue Print

सुहास.. ·
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.

नितिन पाठे Fri, 09/26/2014 - 16:34
पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत... आया , बहिणी, लेकरांना आश्रू नव्हते आवरत... कधी जाईल जिव कुणाचा कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा "शिवसेना".............. actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते..... बाकी...लिहिलेत खूप छान...

जेपी Fri, 09/26/2014 - 16:49
मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार. मुद्दे पटतात पण.. रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

आदूबाळ Fri, 09/26/2014 - 17:12
इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 17:13
ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:33
मित्र सुहास, दोन वचने : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!! आणि आधी केले मग सांगितले !!! ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!! दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. ) कळावे, मित्र.

सवंगडी Fri, 09/26/2014 - 17:56
छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं. मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच. आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही. इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 19:35
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!
+१११११११११११११११११११११

In reply to by विलासराव

दशानन Fri, 09/26/2014 - 21:34
असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

In reply to by विलासराव

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे Sat, 09/27/2014 - 19:41
सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

काउबॉय Fri, 09/26/2014 - 19:39
पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 19:50

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 20:06
पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत. माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA. भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे. बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 20:10
केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

सुहास झेले Fri, 09/26/2014 - 22:03
मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

In reply to by सुहास झेले

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 22:13
या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल. कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता. ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

खटपट्या Sat, 09/27/2014 - 01:36
सुहास राव. बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील. मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :) बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.
बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे
हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

बाबा पाटील Sat, 09/27/2014 - 12:46
पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

In reply to by बाबा पाटील

सवंगडी Sat, 09/27/2014 - 17:07
आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय? आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

आशु जोग Sat, 09/27/2014 - 13:08
चांगली माहीती दिली आहे सुहासरावांनी

In reply to by नन्दादीप

नाखु Sat, 09/27/2014 - 16:05
नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं? चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

अमोल केळकर Sat, 09/27/2014 - 16:02
म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे) राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का अमोल केळकर बेलापूर

मृत्युन्जय Sat, 09/27/2014 - 17:50
मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही. बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 22:47
संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.
संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय
बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.
मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

In reply to by टवाळ कार्टा

सामान्यनागरिक Mon, 10/06/2014 - 12:14
जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 21:44
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे? मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही. (मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

In reply to by पाषाणभेद

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:39
तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला ! पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी ! मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ? तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

आतिवास Sun, 09/28/2014 - 10:26
ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.) शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी. बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात. मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात. सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाखु Tue, 09/30/2014 - 08:22
प्रतापः http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही. बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 13:46
हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

In reply to by माहितगार

श्रीरंग_जोशी Sun, 09/28/2014 - 23:49
मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो. L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

आसुड Sun, 09/28/2014 - 14:04
ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

In reply to by आसुड

सामान्यनागरिक Mon, 10/06/2014 - 12:20
या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की ! तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

पोटे Mon, 09/29/2014 - 02:19
सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

रवीराज Mon, 09/29/2014 - 07:12
घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे . मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल . असो. (अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 11:27
एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला. प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली. ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही. ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही. ही मोठी मोठी वाक्य बघा
पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.
म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का? आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही. पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

ऋषिकेश Mon, 09/29/2014 - 15:14
माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच. मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः ====== बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल. मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः १. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे. २. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे) ३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत. ४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे. एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा! प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

नितिन पाठे Fri, 09/26/2014 - 16:34
पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत... आया , बहिणी, लेकरांना आश्रू नव्हते आवरत... कधी जाईल जिव कुणाचा कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा "शिवसेना".............. actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते..... बाकी...लिहिलेत खूप छान...

जेपी Fri, 09/26/2014 - 16:49
मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार. मुद्दे पटतात पण.. रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

आदूबाळ Fri, 09/26/2014 - 17:12
इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

प्यारे१ Fri, 09/26/2014 - 17:13
ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

कोऽहम् Fri, 09/26/2014 - 17:33
मित्र सुहास, दोन वचने : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!! आणि आधी केले मग सांगितले !!! ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!! दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. ) कळावे, मित्र.

सवंगडी Fri, 09/26/2014 - 17:56
छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं. मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच. आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही. इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 19:35
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!
+१११११११११११११११११११११

In reply to by विलासराव

दशानन Fri, 09/26/2014 - 21:34
असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

In reply to by विलासराव

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे Sat, 09/27/2014 - 19:41
सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

काउबॉय Fri, 09/26/2014 - 19:39
पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 19:50

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 20:06
पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत. माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA. भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे. बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद१९७१ Fri, 09/26/2014 - 20:10
केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

सुहास झेले Fri, 09/26/2014 - 22:03
मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

In reply to by सुहास झेले

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 22:13
या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल. कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता. ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

खटपट्या Sat, 09/27/2014 - 01:36
सुहास राव. बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील. मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :) बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.
बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे
हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

बाबा पाटील Sat, 09/27/2014 - 12:46
पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

In reply to by बाबा पाटील

सवंगडी Sat, 09/27/2014 - 17:07
आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय? आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

आशु जोग Sat, 09/27/2014 - 13:08
चांगली माहीती दिली आहे सुहासरावांनी

In reply to by नन्दादीप

नाखु Sat, 09/27/2014 - 16:05
नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं? चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

अमोल केळकर Sat, 09/27/2014 - 16:02
म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे) राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का अमोल केळकर बेलापूर

मृत्युन्जय Sat, 09/27/2014 - 17:50
मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही. बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा Sat, 09/27/2014 - 22:47
संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.
संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय
बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.
मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

In reply to by टवाळ कार्टा

सामान्यनागरिक Mon, 10/06/2014 - 12:14
जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

पाषाणभेद Sat, 09/27/2014 - 21:44
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे? मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही. (मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

In reply to by पाषाणभेद

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:39
तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला ! पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी ! मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ? तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

आतिवास Sun, 09/28/2014 - 10:26
ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.) शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी. बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात. मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात. सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाखु Tue, 09/30/2014 - 08:22
प्रतापः http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही. बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा Sun, 09/28/2014 - 13:46
हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

In reply to by माहितगार

श्रीरंग_जोशी Sun, 09/28/2014 - 23:49
मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो. L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

आसुड Sun, 09/28/2014 - 14:04
ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

In reply to by आसुड

सामान्यनागरिक Mon, 10/06/2014 - 12:20
या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की ! तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

पोटे Mon, 09/29/2014 - 02:19
सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

रवीराज Mon, 09/29/2014 - 07:12
घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे . मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल . असो. (अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

प्रसाद१९७१ Mon, 09/29/2014 - 11:27
एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला. प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली. ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही. ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही. ही मोठी मोठी वाक्य बघा
पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.
म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का? आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही. पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

ऋषिकेश Mon, 09/29/2014 - 15:14
माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच. मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः ====== बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल. मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः १. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे. २. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे) ३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत. ४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे. एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा! प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

खेळ मांडला !!

चिनार ·

विटेकर Fri, 09/26/2014 - 15:00
छान रुप़क आहे ! पण या गोंधळाला वैतागून घरातल्या लोकांनी दोन्ही गटांना हाकलून दिले , खरे ना ? . . . . . .

विटेकर Fri, 09/26/2014 - 15:00
छान रुप़क आहे ! पण या गोंधळाला वैतागून घरातल्या लोकांनी दोन्ही गटांना हाकलून दिले , खरे ना ? . . . . . .
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी आम्ही भावंड (मी ,मोठा भाऊ ,दोन चुलत बहिणी ) दुपारच्या वेळी घरात लपाछुपी खेळायचो . घरात शक्य होईल तितका गोंधळ घालणे , हा त्या मागचा उद्देश असायचा. घरातील मोठयांना आमच्या आवाजाचा त्रास व्हायचा . पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. मग खेळात आणखी मजा यावी म्हणून आम्ही दोघादोघांचे दोन गट तयार केले. आपल्या सोयीसाठी माझ्या आणि चुलत बहिणीच्या गटाला आपण "आघाडी" असं नाव देऊ . आणि मोठा भाऊ व दुसर्या बहिणीच्या गटाला "युती" म्हणुया. एकदा आघाडीने युतीला शोधायचं मग युतीने आघाडीला शोधायचं असं ठरलं . आणि खरंच आम्हाला खेळण्यात जास्त मजा येऊ लागली .

मला हे हे पाहीजे !

आशु जोग ·

In reply to by विटेकर

काळा पहाड Fri, 09/26/2014 - 11:45
कुठलाही अँड्रॉईड घ्या. अँड्रॉईड वन हा नवीन आलेला आहे. बाकी २ गोष्टी कळल्या नाहीत. १. तुम्ही आणि पंचांग? २. हवेचा दाब कशासाठी मोजायचा आहे?

In reply to by काळा पहाड

आशु जोग Fri, 09/26/2014 - 22:06
पंचांग आजची तिथी इ पहायला. नोकीयाच्या पूर्वीच्या एका मॉडेलमधे होते हे फीचर. हवेचा दाब इ बाहेर फिरायला जाताना, ट्रेकींगच्यावेळी या गोष्टी उपयोगाला येतील. या गोष्टी ऑप्शनल आहेत.

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 11:51
काही फोन /घड्याळे ही पाण्याखाली ४० मिटर खोलीवरही देखील काम करतात म्हणे मला प्रश्न पडतो की पाण्याखाली तुम्ही पोहताना कोण येणार आहे वेल विचारायला? आता त्या तशा जागेत एखाद्या क्रेडीट कार्डवाल्या अप्सरेचा किंवा लोन हवेय का विचारणार्‍या यक्षाचा फोन येणे शक्य आहे. पण तुम्ही पाण्याखाली पोहत असताना किंवा बुडत असताना रीप्लाय करणार कसे त्याना?

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 13:02
तुमच्या गरजा तुर्तास मोबाईलवरच थांबल्या आहेत. जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 13:08
हे कळलं नाहि. म्हणजे आम्हि तरी जेवण डाव, पळी वापरुन करतो अपवाद फक्त पोळ्या करताना. पण तरीसुद्धा डाव्या हाताने ट्चस्क्रिन अनलॉक करुन मोबाईल स्पीकर वर टाकून बोलू शकतो.

साती Fri, 09/26/2014 - 13:56
साधा सॅमसंग ड्युओ. १०००० ला येतो. तुम्ही म्हणताय त्या सगळ्या सुविधा आहेत. नविन प्रोग्रॅम डेव्हलप होतात की नाही ते फक्तं माहित नाही. एकदा हात बसल्यावर मराठी टाईप करायला सोप्पं आहे पण फाँट एवढा चांगला नाही. आणि टच स्क्रीनला हात लावण्याचे म्हणाल तर स्वयंपाक करणारे काय फ्रीजच्या दरवाज्याची दांडी पण खराब करतात. त्यावर कसं खास प्लॅस्टिकचं गुंडाळणं येतं तसं स्क्रीन गार्ड बसवायचं २०-२५ रु त.

"" टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) "" हापिसात ताई कशी येऊ शकते ????

भाते Fri, 09/26/2014 - 15:16
मिपावर मोबाईलसाठी अनेक धागे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार नविन धागा कशाला काढतो हे समजत नाही. एकाच धाग्यावर सर्व मोबाईल फोनची चर्चा करणे सोपे नाही का? त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच धाग्यावर सर्व माहिती मिळू शकेल. उदा. अ‍ॅन्ड्रॉईडसाठी हा धागा, ब्राउजर एक्स्टेंशन्ससाठी हा धागा. स्मार्ट्फोनसाठी या एकाच धाग्यावर सर्व चर्चा करणे अवघड आहे का? हे सर्व मिपाकारांना ऊद्देशुन लिहिले आहे. कृपया कोणीही वैयक्तिकरित्या गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.

In reply to by भाते

आशु जोग Fri, 09/26/2014 - 21:25
यातल्या काही धाग्यांना मी प्रतिसादही दिले आहेत. पण मला जे पाहीजे ते त्यात नव्हते. एफ एम ट्रान्समिटर - हो मला स्वतःचे रेडीयो केंद्र चालवायचे आहे. मोबाईलमधे गाणी आहेत. रेडीयोला स्पीकर आहे. दोघांमधे लिंकींग कसे करणार. त्यासाठी एफ एम ट्रान्समिटर. नोकीया x2-02 मधे हे फीचर आहे. त्यावर मी धागा टाकला आहे. टच स्क्रीन - कीपॅड इतका त्यामधे टाईप करताना स्पीड येत नाही. टच स्क्रीनवर अकारण टचकन कुठल्याही बटनाला टच होवू शकते. तो धोका घ्यायचा नाहीये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाते Fri, 09/26/2014 - 20:10
करवंद आणि पाचवा माझा भ्रमणध्वनी! माई (इतर सर्व डुआयडी समाविष्ट), मुंबई/पुणे/सोलापूर/कोल्हापूर/सातारा/सांगली… कुठे मिळेल आता मला 'पाचवा माझा भ्रमणध्वनी'? सफरचंद वाल्यांनी कधीच हा भ्रमणध्वनी बंद केला आहे. माझा भ्रमणध्वनी पाच स उपलब्ध आहे. माझा भ्रमणध्वनी सहा साठी लाखभर दमड्या मोजाव्या लागतील. करवंद, एका वर्षात किंमत ४४ (हजार) वरून १८ (हजार) वर आणणारे! (झबल १०) आता त्यांचा पारपत्र येईलच ४८-५० (हजार) ला! पुढल्या वर्षी १५ (हजार) ला! यापैकी कुठलाही भ्रमणध्वनी मला फुकट भेट म्हणुन घ्यायला आवडेल! :)

होकाका Sat, 09/27/2014 - 00:09
आशू, हा दुवा जरूर पहा. तुम्हाला नक्की काय काय हवंय ते यात टाकून पहा: http://www.flipkart.com/mobiles/pr?p[]=facets.operating_system%255B%255D%3DAndroid&p[]=facets.type%255B%255D%3DSmartphones&p[]=facets.type%255B%255D%3DFeature%2BPhones&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D2%2BMP%2B-%2B4.9%2BMP&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D5%2BMP%2B-%2B7.9%2BMP&p[]=facets.sim_type%255B%255D%3DDual%2BSim&p[]=facets.features%255B%255D%3DBluetooth&p[]=sort%3Dpopularity&sid=tyy%2C4io&ref=0b6f8497-9f95-4b8c-8a4e-9974aab79e23

कंजूस Sat, 09/27/2014 - 13:52
मला हेच प्रश्न पडले होते ते मी नोकिआचा X2-00 मार्च२०१०मध्ये घेऊन ८० टक्के सोडवले. उरलेले २०टक्के कार्बन K20+ने. गाणी रेकॉर्ड WAV फॉर्मटमध्ये म्युझिक फाईलकरतो. टिव्हीची गाणीपण साउंड रेकॉर्डीँग याच फॉर्मटमध्ये आणि कैलिंडर तिथीचेपण आहे. ब्लुटुथ स्पिकर घ्या. JBL चा २४००रु अथवा SDK (३इँची छोटी डबी +मेमरी कार्ड स्लॉट लि० बैटरी १५००रु) मधून गाणी स्ट्रिमिंग करा. पिकनिकला उपयोगी दणाणा वाजतात. आता डेडिकेटिड GPS युनिट घ्या ८०००रु. यात वेळ उंची ,आद्रता तापमान आणि GPS असते गुगलमैपवर नंतर तुमचा ट्रेल सिंक्रनाईज करता येतो. हे युनिट ग्रुपमध्ये एकाकडे असले की झाले. हे युनिट बिबळयाचे रिसर्च करणाऱ्या मुलाकडे मी पाहिले आहे.या सायंटिफिक युनिटची क्षमता ५मिटर अक्षांश रेखांश असते. १५मिटर वाल्याची किंमत कमी असते. ही फिचर्स कैसिओच्या डिजिटल वॉचमध्येही आहेत ८०००रू. अथवा लैक्रोस LACROSE कंपनीचे घडयाळ २०००रू येते हेपण चांगले चालते.

सवंगडी Sat, 09/27/2014 - 17:37
सध्या भ्रमणध्वनी संयंत्रातून 'कळ-पट' नाहीसा झाला आहे. तुम्ही म्हणता तसे सर्व वैशिष्ठ्य समाविष्ठ असणारे भ्रमणध्वनी संयंत्र वाजवी किमतीत मिळणे दुरापास्त आहे. पंचांग म्हणत असाल तर आपणास भिंतीवरी जे असावे (नंतरच्या 'टिंग SSS ' आवाजा सह ) त्याचे 'संगणकीय कोमल संस्करण' मिळते. आपणाला 'विद्युत चुंबकीय लहरी' सोडणारे यंत्र वितरणासाठी बाजारपेठेत उपलब्ध असते पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. अथवा अभियांत्रिकी महाविद्यालाकडून तसा वापराबाबत दाखला आणावा लागेल.

In reply to by सवंगडी

आशु जोग Sun, 09/28/2014 - 02:12
पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. भारतामधे त्याला परवानगी आहे. रेंज कमी असावी आणि मोबाईल डिव्हाएसची रेंज कितीशी असणार. रेडीयो केंद्राच्या टोवरची उंचीच पहा. त्यामानाने काहीच नाही.

कंजूस Sat, 09/27/2014 - 21:01
होय सर्व एकाच फोनमध्ये मिळणार नाहीत. एफ एम ट्रान्समिटरवाला यांचा X2- 02 फोन इकडे मिळत होता तो नोकिआ ने नंतर मागे घेतला. एफेम रेकॉर्डिँगही कॉपिराईटच्या अडण्यामुळे काढण्यात आले. कार्बन K52, K9 मिळाल्यास घेऊन टाका.

In reply to by कंजूस

आशु जोग Sat, 10/04/2014 - 15:52
कंजूसराव X2- 02 फोन वापरलेला आहे... बेस्ट फोन. इंटरनेट उत्तमरित्या चालते. फेसबुक इ. ची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यात पुन्हा ड्यूएल सिम. पण व्हॉट्स अप वगैरे नाही चालत

In reply to by आशु जोग

कंजूस Sat, 10/04/2014 - 19:11
X2 -02चा तुमचा धागा वाचला आहे. आता ज्या गोष्टी बंद झाल्या आहेत त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? मार्केट बरोबर चालावे लागते. पूर्वी किचिबो कंपनीचे १०बैंड रेडीओ मिळायचे त्यात पोलीसांच्या वॉकीटॉकिचे सिग्नल पकडायचे. यांची फ्रि०७७ मेगा हटर्ज ते ८७ दरम्यान असते रेंज १० ते १०० मिटरस असते.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस Sun, 09/28/2014 - 04:57
आतापर्यँत दुसऱ्याचे ऐकून जोडीदार निवडत होते का ?निवडलेल्या जोडीदाराला घरच्यांकडुन विरोध होतो इतकेच.

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:11
गन्जीफ्राक ??? त्यात जर पद्मश्री श्री श्री सैफ अली खान राजे साहेबांची मदत घेतली तर ओ ??

In reply to by प्रसाद गोडबोले

पिलीयन रायडर Tue, 09/30/2014 - 10:00
प्रतिसादाला पण येते आहे... माझ्याही प्रतिसादाला येतेय का ते पहायला टंकतये.. तुमच्या मुळ प्रश्नाशी संबंधित काहीही माहिती मला नाही...

कंजूस Mon, 09/29/2014 - 03:19

प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्याशा वाटतात. मला कैमरा बटण असलेले आवडते.

आशु जोग Mon, 09/29/2014 - 19:09
आणखी एक - मल्टिटास्किंग असायला हवे. जिथे नसेल तिथे वापरावर बंधने येतात. विशेषतः नेट बँकिंग

In reply to by विटेकर

काळा पहाड Fri, 09/26/2014 - 11:45
कुठलाही अँड्रॉईड घ्या. अँड्रॉईड वन हा नवीन आलेला आहे. बाकी २ गोष्टी कळल्या नाहीत. १. तुम्ही आणि पंचांग? २. हवेचा दाब कशासाठी मोजायचा आहे?

In reply to by काळा पहाड

आशु जोग Fri, 09/26/2014 - 22:06
पंचांग आजची तिथी इ पहायला. नोकीयाच्या पूर्वीच्या एका मॉडेलमधे होते हे फीचर. हवेचा दाब इ बाहेर फिरायला जाताना, ट्रेकींगच्यावेळी या गोष्टी उपयोगाला येतील. या गोष्टी ऑप्शनल आहेत.

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 11:51
काही फोन /घड्याळे ही पाण्याखाली ४० मिटर खोलीवरही देखील काम करतात म्हणे मला प्रश्न पडतो की पाण्याखाली तुम्ही पोहताना कोण येणार आहे वेल विचारायला? आता त्या तशा जागेत एखाद्या क्रेडीट कार्डवाल्या अप्सरेचा किंवा लोन हवेय का विचारणार्‍या यक्षाचा फोन येणे शक्य आहे. पण तुम्ही पाण्याखाली पोहत असताना किंवा बुडत असताना रीप्लाय करणार कसे त्याना?

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 13:02
तुमच्या गरजा तुर्तास मोबाईलवरच थांबल्या आहेत. जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 13:08
हे कळलं नाहि. म्हणजे आम्हि तरी जेवण डाव, पळी वापरुन करतो अपवाद फक्त पोळ्या करताना. पण तरीसुद्धा डाव्या हाताने ट्चस्क्रिन अनलॉक करुन मोबाईल स्पीकर वर टाकून बोलू शकतो.

साती Fri, 09/26/2014 - 13:56
साधा सॅमसंग ड्युओ. १०००० ला येतो. तुम्ही म्हणताय त्या सगळ्या सुविधा आहेत. नविन प्रोग्रॅम डेव्हलप होतात की नाही ते फक्तं माहित नाही. एकदा हात बसल्यावर मराठी टाईप करायला सोप्पं आहे पण फाँट एवढा चांगला नाही. आणि टच स्क्रीनला हात लावण्याचे म्हणाल तर स्वयंपाक करणारे काय फ्रीजच्या दरवाज्याची दांडी पण खराब करतात. त्यावर कसं खास प्लॅस्टिकचं गुंडाळणं येतं तसं स्क्रीन गार्ड बसवायचं २०-२५ रु त.

"" टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) "" हापिसात ताई कशी येऊ शकते ????

भाते Fri, 09/26/2014 - 15:16
मिपावर मोबाईलसाठी अनेक धागे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार नविन धागा कशाला काढतो हे समजत नाही. एकाच धाग्यावर सर्व मोबाईल फोनची चर्चा करणे सोपे नाही का? त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच धाग्यावर सर्व माहिती मिळू शकेल. उदा. अ‍ॅन्ड्रॉईडसाठी हा धागा, ब्राउजर एक्स्टेंशन्ससाठी हा धागा. स्मार्ट्फोनसाठी या एकाच धाग्यावर सर्व चर्चा करणे अवघड आहे का? हे सर्व मिपाकारांना ऊद्देशुन लिहिले आहे. कृपया कोणीही वैयक्तिकरित्या गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.

In reply to by भाते

आशु जोग Fri, 09/26/2014 - 21:25
यातल्या काही धाग्यांना मी प्रतिसादही दिले आहेत. पण मला जे पाहीजे ते त्यात नव्हते. एफ एम ट्रान्समिटर - हो मला स्वतःचे रेडीयो केंद्र चालवायचे आहे. मोबाईलमधे गाणी आहेत. रेडीयोला स्पीकर आहे. दोघांमधे लिंकींग कसे करणार. त्यासाठी एफ एम ट्रान्समिटर. नोकीया x2-02 मधे हे फीचर आहे. त्यावर मी धागा टाकला आहे. टच स्क्रीन - कीपॅड इतका त्यामधे टाईप करताना स्पीड येत नाही. टच स्क्रीनवर अकारण टचकन कुठल्याही बटनाला टच होवू शकते. तो धोका घ्यायचा नाहीये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाते Fri, 09/26/2014 - 20:10
करवंद आणि पाचवा माझा भ्रमणध्वनी! माई (इतर सर्व डुआयडी समाविष्ट), मुंबई/पुणे/सोलापूर/कोल्हापूर/सातारा/सांगली… कुठे मिळेल आता मला 'पाचवा माझा भ्रमणध्वनी'? सफरचंद वाल्यांनी कधीच हा भ्रमणध्वनी बंद केला आहे. माझा भ्रमणध्वनी पाच स उपलब्ध आहे. माझा भ्रमणध्वनी सहा साठी लाखभर दमड्या मोजाव्या लागतील. करवंद, एका वर्षात किंमत ४४ (हजार) वरून १८ (हजार) वर आणणारे! (झबल १०) आता त्यांचा पारपत्र येईलच ४८-५० (हजार) ला! पुढल्या वर्षी १५ (हजार) ला! यापैकी कुठलाही भ्रमणध्वनी मला फुकट भेट म्हणुन घ्यायला आवडेल! :)

होकाका Sat, 09/27/2014 - 00:09
आशू, हा दुवा जरूर पहा. तुम्हाला नक्की काय काय हवंय ते यात टाकून पहा: http://www.flipkart.com/mobiles/pr?p[]=facets.operating_system%255B%255D%3DAndroid&p[]=facets.type%255B%255D%3DSmartphones&p[]=facets.type%255B%255D%3DFeature%2BPhones&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D2%2BMP%2B-%2B4.9%2BMP&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D5%2BMP%2B-%2B7.9%2BMP&p[]=facets.sim_type%255B%255D%3DDual%2BSim&p[]=facets.features%255B%255D%3DBluetooth&p[]=sort%3Dpopularity&sid=tyy%2C4io&ref=0b6f8497-9f95-4b8c-8a4e-9974aab79e23

कंजूस Sat, 09/27/2014 - 13:52
मला हेच प्रश्न पडले होते ते मी नोकिआचा X2-00 मार्च२०१०मध्ये घेऊन ८० टक्के सोडवले. उरलेले २०टक्के कार्बन K20+ने. गाणी रेकॉर्ड WAV फॉर्मटमध्ये म्युझिक फाईलकरतो. टिव्हीची गाणीपण साउंड रेकॉर्डीँग याच फॉर्मटमध्ये आणि कैलिंडर तिथीचेपण आहे. ब्लुटुथ स्पिकर घ्या. JBL चा २४००रु अथवा SDK (३इँची छोटी डबी +मेमरी कार्ड स्लॉट लि० बैटरी १५००रु) मधून गाणी स्ट्रिमिंग करा. पिकनिकला उपयोगी दणाणा वाजतात. आता डेडिकेटिड GPS युनिट घ्या ८०००रु. यात वेळ उंची ,आद्रता तापमान आणि GPS असते गुगलमैपवर नंतर तुमचा ट्रेल सिंक्रनाईज करता येतो. हे युनिट ग्रुपमध्ये एकाकडे असले की झाले. हे युनिट बिबळयाचे रिसर्च करणाऱ्या मुलाकडे मी पाहिले आहे.या सायंटिफिक युनिटची क्षमता ५मिटर अक्षांश रेखांश असते. १५मिटर वाल्याची किंमत कमी असते. ही फिचर्स कैसिओच्या डिजिटल वॉचमध्येही आहेत ८०००रू. अथवा लैक्रोस LACROSE कंपनीचे घडयाळ २०००रू येते हेपण चांगले चालते.

सवंगडी Sat, 09/27/2014 - 17:37
सध्या भ्रमणध्वनी संयंत्रातून 'कळ-पट' नाहीसा झाला आहे. तुम्ही म्हणता तसे सर्व वैशिष्ठ्य समाविष्ठ असणारे भ्रमणध्वनी संयंत्र वाजवी किमतीत मिळणे दुरापास्त आहे. पंचांग म्हणत असाल तर आपणास भिंतीवरी जे असावे (नंतरच्या 'टिंग SSS ' आवाजा सह ) त्याचे 'संगणकीय कोमल संस्करण' मिळते. आपणाला 'विद्युत चुंबकीय लहरी' सोडणारे यंत्र वितरणासाठी बाजारपेठेत उपलब्ध असते पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. अथवा अभियांत्रिकी महाविद्यालाकडून तसा वापराबाबत दाखला आणावा लागेल.

In reply to by सवंगडी

आशु जोग Sun, 09/28/2014 - 02:12
पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. भारतामधे त्याला परवानगी आहे. रेंज कमी असावी आणि मोबाईल डिव्हाएसची रेंज कितीशी असणार. रेडीयो केंद्राच्या टोवरची उंचीच पहा. त्यामानाने काहीच नाही.

कंजूस Sat, 09/27/2014 - 21:01
होय सर्व एकाच फोनमध्ये मिळणार नाहीत. एफ एम ट्रान्समिटरवाला यांचा X2- 02 फोन इकडे मिळत होता तो नोकिआ ने नंतर मागे घेतला. एफेम रेकॉर्डिँगही कॉपिराईटच्या अडण्यामुळे काढण्यात आले. कार्बन K52, K9 मिळाल्यास घेऊन टाका.

In reply to by कंजूस

आशु जोग Sat, 10/04/2014 - 15:52
कंजूसराव X2- 02 फोन वापरलेला आहे... बेस्ट फोन. इंटरनेट उत्तमरित्या चालते. फेसबुक इ. ची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यात पुन्हा ड्यूएल सिम. पण व्हॉट्स अप वगैरे नाही चालत

In reply to by आशु जोग

कंजूस Sat, 10/04/2014 - 19:11
X2 -02चा तुमचा धागा वाचला आहे. आता ज्या गोष्टी बंद झाल्या आहेत त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? मार्केट बरोबर चालावे लागते. पूर्वी किचिबो कंपनीचे १०बैंड रेडीओ मिळायचे त्यात पोलीसांच्या वॉकीटॉकिचे सिग्नल पकडायचे. यांची फ्रि०७७ मेगा हटर्ज ते ८७ दरम्यान असते रेंज १० ते १०० मिटरस असते.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस Sun, 09/28/2014 - 04:57
आतापर्यँत दुसऱ्याचे ऐकून जोडीदार निवडत होते का ?निवडलेल्या जोडीदाराला घरच्यांकडुन विरोध होतो इतकेच.

सवंगडी Sun, 09/28/2014 - 09:11
गन्जीफ्राक ??? त्यात जर पद्मश्री श्री श्री सैफ अली खान राजे साहेबांची मदत घेतली तर ओ ??

In reply to by प्रसाद गोडबोले

पिलीयन रायडर Tue, 09/30/2014 - 10:00
प्रतिसादाला पण येते आहे... माझ्याही प्रतिसादाला येतेय का ते पहायला टंकतये.. तुमच्या मुळ प्रश्नाशी संबंधित काहीही माहिती मला नाही...

कंजूस Mon, 09/29/2014 - 03:19

प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्याशा वाटतात. मला कैमरा बटण असलेले आवडते.

आशु जोग Mon, 09/29/2014 - 19:09
आणखी एक - मल्टिटास्किंग असायला हवे. जिथे नसेल तिथे वापरावर बंधने येतात. विशेषतः नेट बँकिंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

माझी गरज !

'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

सवंगडी ·
'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?' म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची. ९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६) ते असो. २००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता. कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे. म.न.से.

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 09:25
मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा Fri, 09/26/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी Fri, 09/26/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण Fri, 09/26/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 09:25
मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव Fri, 09/26/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा Fri, 09/26/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा Fri, 09/26/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी Fri, 09/26/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण Fri, 09/26/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ६

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
-------- १८५२ -------- १० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला. इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली.

नवीन महाराष्ट्र

जानु ·

जानु गुरुवार, 09/25/2014 - 23:08
पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 23:46
=)) =)) =)) चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 23:59
हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: . ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

In reply to by धन्या

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 20:43
सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

छान पाकृ. कृती: १. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या. २. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा. ३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'. ४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे. ५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे Fri, 09/26/2014 - 02:44
अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:45
अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!! पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही... त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!! :)

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 11:56
पिडां काका ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:35
महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

In reply to by विवेकपटाईत

आयुर्हित Sun, 10/05/2014 - 01:03
जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील! एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.

जानु गुरुवार, 09/25/2014 - 23:08
पाकक्रुती टंकावयास घेतली पण अचानक बातमी वाचल्यावर परवाच चर्चा झाल्याप्रमाणे लिहुन टाकले. प्रकाशित केल्यावर चुक लक्षात आली. तरी क्षमस्व....

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 23:46
=)) =)) =)) चुकून बरोबर जागी पोचलात! ही पाकृ पाच स्वैपाकिणी मिळून भांडत भांडत करणार असल्याने हमखास बिघडणारे!

श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/25/2014 - 23:59
हा आमचा मग महाराष्ट्र आहे इथे आम्ही झुणका भाकरच खाणार :smile: . ढोकळा फाफडा खाण्यासाठी पलिकडे जा... *lol* .

In reply to by धन्या

श्रीरंग_जोशी Fri, 09/26/2014 - 20:43
सध्या एकच आहे नं, भविष्यात वेगळे झाले तरी समान मातॄभाषा व संस्कृतीमुळे दोन्हीकडच्यांना परकेपणा जाणवणार नाही यावर पूर्ण विश्वास आहे.

छान पाकृ. कृती: १. प्रथम सगळे पदार्थ वेगळे वेगळे 'निवडून' घ्या. २. निकालानंतर सत्तेवर येण्यासाठी त्यांची 'मिसळ' बनवा. ३. सत्तेवर आलेल्यानी एकमेकाशी जमवून घेउन ५ वर्षे चवीने 'खा'. ४. मिसळ पाच वर्षे पुरली नाही तर पूरक अन्न म्हणून 'मध्यावधी' चिवडा बनविण्याचा प्रघात आहे. ५. जनतेच्या तोंडाला पाने पुसा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पोटे Fri, 09/26/2014 - 02:44
अच्छे दिन येणार म्हणुन मनात मांडे खा.

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:45
अय्या, मस्तच पाककृती! या वीकांताला नक्की करून बघीन!!! पण काय्ये की आमच्या इथे ती 'राष्ट्रवादी' मिळत नाही... त्याऐवजी 'ग्रीन पार्टी' घालून करून बघीन!!! :)

विजुभाऊ Fri, 09/26/2014 - 11:56
पिडां काका ग्रीन पार्टीसाठी आता उसा स्टॉर्स मधे जाणे आलं एक शंका : उत्तर भारतातील तथाकथीत बलाढ्य पार्ट्या जसे की " हत्ती पार्टी , सायकल पार्टी . कंदील पार्टी " या महाराष्ट्रात कुठेच दिसत नाहीत?

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:35
महाराष्ट्रात सत्ता रुपी अमृतासाठी समुद्र मंथन सुरु झाले आहे. देव-देव, दानव-दानव सर्व वेगवेगळ्या तऱ्हेने वासुकी नागाला पिळून काढतील हे नक्कीच.

In reply to by विवेकपटाईत

आयुर्हित Sun, 10/05/2014 - 01:03
जनतारूपी मन्दार पर्वताला गरागरा फिरवतील! एकदा का अमृत हाती आले कि (जनतारूपी)मन्दार पर्वताला समुद्रात फेकून देतील.
नुकतीच युती आणि आघाडी तुटल्याची बातमी आली आहे. नवीन संभावित सरकार माझ्या मता प्रमाणे असे असु शकते. भाजपा + राष्ट्रवादी + इतर (मनसे+रिपाई+स्वाभिमानी+शेतकरी) असल्यास. कारण भाजपा केंद्रात असल्याने व मोदींचे बळ व जनतेची भाकरी फिरवायची ईच्छा. तसेच शिवसेनेचा आजवरचा वरचष्मा मोडीत काढ्ण्याची सुयोग्य संधी. त्यामुळे भाजपा आनंदाने एकटी लढणार. राष्ट्रवादीला माहित आहे की आपण सत्तेत येण्याची संधी फारच कमी आहे. मग आताच एकटे लढ्लो तर निकाला नंतर जो जिंकेल त्या सोबत पाट मांडायला मोकळे. महत्वाचे म्हणजे राष्ट्र्वादी सत्तेशिवाय टिकु शकत नाही हे मान्यच करावे लागेल. काँग्रेस ला वाली नाही हे नक्की दिसते.

अस्तित्व नसलेला माणूस (दिर्घकथा) भाग - १

दशानन ·

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:28
वाचायला सुरवात केली...
आम्हीपण. मस्त जमला आहे हा भाग. पुभाप्र. ( मी पयला :-) )

In reply to by टवाळ कार्टा

एस गुरुवार, 09/25/2014 - 22:46
<font color="white" > इथे लिहा </font> अर्थात डेप्रिकेटेड एचटीएमएल आहे, पण मिपाला चालतं. आणि हे एचटीएमएल टॅग इथे पार्स न होता कसे डकवले ते नंतर सांगतो. ;-)

In reply to by काउबॉय

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 22:26
वा मल्टी पर्सनालिटी वा धारप स्टाइल दुसर्या मितितुन टपकलेला असतो वगैरे क्लिशे टाळले असतिल अशी पेक्षा आहे. सीरियल किलर उन्लिश्ड !

In reply to by सुहास झेले

दादा पेंगट Mon, 09/29/2014 - 17:40
" पुस्तक येऊ शकेल" ह्याला दुजोरा. दोन दीर्घकथा एकत्र करून किंवा एका कथेची छोटेखानी कादम्बरी करता येईल. मनावर घ्याच दशानन साहेब. कथासूत्र आवडले तर एखादा प्रकाशक लगेच तयार होईलही.

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:28
वाचायला सुरवात केली...
आम्हीपण. मस्त जमला आहे हा भाग. पुभाप्र. ( मी पयला :-) )

In reply to by टवाळ कार्टा

एस गुरुवार, 09/25/2014 - 22:46
<font color="white" > इथे लिहा </font> अर्थात डेप्रिकेटेड एचटीएमएल आहे, पण मिपाला चालतं. आणि हे एचटीएमएल टॅग इथे पार्स न होता कसे डकवले ते नंतर सांगतो. ;-)

In reply to by काउबॉय

काउबॉय गुरुवार, 09/25/2014 - 22:26
वा मल्टी पर्सनालिटी वा धारप स्टाइल दुसर्या मितितुन टपकलेला असतो वगैरे क्लिशे टाळले असतिल अशी पेक्षा आहे. सीरियल किलर उन्लिश्ड !

In reply to by सुहास झेले

दादा पेंगट Mon, 09/29/2014 - 17:40
" पुस्तक येऊ शकेल" ह्याला दुजोरा. दोन दीर्घकथा एकत्र करून किंवा एका कथेची छोटेखानी कादम्बरी करता येईल. मनावर घ्याच दशानन साहेब. कथासूत्र आवडले तर एखादा प्रकाशक लगेच तयार होईलही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
“कुठून सुरवात करावी?  कुठून ही सुरवात केली तरी तुम्हाला काय फरक पडणार म्हणा.  येथे फक्त फरक पडणारा एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे मी.  कारण ते सगळे आठवून आठवून मला सांगावे लागणार प्रत्येक क्षण, मिनिट, तास, दिवस, महिने आणि वर्षे पुन्हा एकदा जगावे लागणार... तो आनंद, तो त्रास, ती यातना आणि ते अतीव सुख! आपल्या आपल्याच बद्दल खूप विचित्र अश्या कल्पना असतात आणि त्या विचित्र आहेत याची आपल्याला जाणीव देखील नसते.  प्रत्येकाला एक आरंभबिंदू असतो आणि एक त्याची ओळख असते. आणि ती ओळख आयुष्यभर त्याला सावली सारखी साथ देत असते.

नक्षत्रांचे देणे

सूड ·

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:29
वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 20:38
सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 20:52
खूपच छान! हुरहूर लावणारं मागे राहिलेलं बरंच काही आठवलं.

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 11:52
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 12:58
मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

काउबॉय Fri, 09/26/2014 - 14:47
बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:31
लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.

सूड Mon, 09/29/2014 - 18:57
सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

पहाटवारा Tue, 10/07/2014 - 07:01
शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

चतुरंग Tue, 10/07/2014 - 07:13
सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

विटेकर गुरुवार, 01/08/2015 - 16:46
आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/08/2015 - 16:50
हे असं काहितरी कसदार लिहा सूडबुवा. कशाला उगाच चिखलात दगड मारायच ? चिखल तसाच राहतो, उगा आपल्या अंगावर दोन शिंतोडे उडतात :)

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:29
वाटे संगे आले सारे तरी राहिलेच काही जुन्या मामाच्या गावाची सर नव्या घरा नाही!!
फक्कड जमले आहे सूडराव!

किसन शिंदे गुरुवार, 09/25/2014 - 20:38
सूड, प्रचंड आवडलं रे! खवचटपणाबरोबर हा असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून बरं वाटलं.

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 20:52
खूपच छान! हुरहूर लावणारं मागे राहिलेलं बरंच काही आठवलं.

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 11:52
कवितांकडे शक्यतो फिरकत नाही. पण ही कविता मात्र खुप आवडली. एकसंध झालीये. शांता शेळकेंची कविता कुठे संपली आणि तुझी कुठे सरु झाली हे तु लिहिलस म्हणुनच मला समजले.

दिपक.कुवेत Fri, 09/26/2014 - 12:58
मला साध्या सरळ सोप्या कविता आवडतात. समजायला पटकन अश्या. अर्थात तुझ्या ह्या कवितेचं देणं नक्षत्रागत उतरलयं ह्यात वाद नाहि.

काउबॉय Fri, 09/26/2014 - 14:47
बस नाम ही काफी है. शालेय पाठ्यपुस्तकापेक्षा "चौघीजणी" वाचल्यापासुन त्यांच्या साहित्यसंपदेशी जो खरा संबंध आलाय त्याचा रुणानुबंध कधी बनला हे मलाच कळले नाही. तुझी पुरवणी सुधा पूरक.

विवेकपटाईत Fri, 09/26/2014 - 20:31
लहान असताना आजोळी गेलो होतो तिथला मोठा वाडा (खपरेल आणि मातीचा), भरलेलं घर, गायीचा गोठा, मातीचे अंगण, शेणानी घर सारवण, सर्वच आठवले. आता तिथे काहीच उरल नाही. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. डोळे पाणावले. .... धन्यवाद.

सूड Mon, 09/29/2014 - 18:57
सर्व प्रतिसादकांचे आभार !! >>असा छान हळूवारपणाही तू तुझ्यात जपून ठेवल्याचं पाहून आपल्याला प्रिय असतात अशाच गोष्टी आपण जपून ठेवतो आणि सणसमारंभ, महत्त्वाच्या प्रसंगी वापरतो. ह्याचं पण तसंच म्हणा हवं तर!! मिपावर (आणि अर्थात मिपाबाहेरही) नेहमीच हळूवार राहून चालत नाही. असो. :)

पहाटवारा Tue, 10/07/2014 - 07:01
शांताबाईंच्या शब्दांच्या पुढे शब्द जोडण्याचे धाडस करुन ते ऊत्तम पार पाडल्याबद्दल अभिनंदन ! सुरेख जमले आहे.. -पहाटवारा

चतुरंग Tue, 10/07/2014 - 07:13
सुरुवातीला शांताबाईंची कविता आणि तुझी कविता असे वाचले आणि मग शांताबाईंची कविता वाचून सलग तुझ्या कवितेत शिरलो तर मूळ कवितेचाच भाग वाटला इतका सुंदर जमलाय. जियो!! (एका प्रतिभावान कवियत्रीच्या केवळ कवितेच्या परीसस्पर्षाने तुझ्यातल्या कवीला साद घातली आणि सुबक काव्य जन्माला आले!) चतुरंग

विटेकर गुरुवार, 01/08/2015 - 16:46
आवडली कविता ! आज काल फारश्या कविता वाचतही नाही आणि आवडतही नाहीत. एकूणच ललित साहित्याकडे सध्या डोळेझाकच आहे. वाढत्या वयाबरोबर आणि पिकल्या केसांबरोबर अभिरुची समृद्ध होत आहे असे मात्र म्हणवत नाही. हा हळुवारपणा आणि रसिकत्व जपता यावे अशी परिस्थिती तुम्हा प्राप्त होवो या शुभकामनेसह या कवितेबद्दल अभिनन्दन करतो. असेच लिहित रहा ! वाचे बरवे कवित्व आणि रसिकत्वाचा प्रवास सुखकर होवो !

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/08/2015 - 16:50
हे असं काहितरी कसदार लिहा सूडबुवा. कशाला उगाच चिखलात दगड मारायच ? चिखल तसाच राहतो, उगा आपल्या अंगावर दोन शिंतोडे उडतात :)
लेखनविषय:
काल नक्षत्रांचे देणे बघताना शांता शेळकेंच्या ओळी ऐकत होतो.. जुन्या आजोळाची आता पार झाली पडझड ओटी अंगण ओसरी एक राहिले ना धड हरवले बाळवय खोल जिव्हारी लागले उठे मुकाट तिथून मन शिणले भागले क्षणभरही वळून नाही पाहिले मी मागे काय राहिले तिथेच काय आले मजसंगे काय राहिले तिथेच, काय आले मजसंगे? विचार करता करता हे काहीसं सुचलं.

कमिटी (शतशब्द्कथा )

खेडूत ·

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 19:29
मस्तं ! कमिटीच्या करामती म्हायत्येत ! काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:25
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 09/25/2014 - 19:29
मस्तं ! कमिटीच्या करामती म्हायत्येत ! काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. ह्ये आमिबी घरी पावणेलोकांची वाट पातांना न्हेमीच कर्तो :)

एस गुरुवार, 09/25/2014 - 20:25
गेंड्याच्या कातडीच्या व्यवस्थेला असे चिमटे कधीकधी सॉल्लिड लागतात. :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
'कमिटी येनार' म्हटल्यावर सगळी संस्था कामाला लागली. बऱ्याच फाईली हालल्या. कमिटीचा दिवस सणासारखा सजला होता. मिटिंग हॉलमधे लंबगोल टेबल- त्यावर सफेद बेडशिटं टाकालीवती. पाटील सर फाईली ठीक करत होते. काजू बदामाच्या बाउल्समधून थोडे तोंडात टाकून लेव्हल बरोबर करत होते. इतक्यात ''कमिटी आली..'' असा गलका झाला. सदस्यांनी जागा घेतली. फाईली चाचपल्या. पाकीट ओक्के असल्याचं सराईतपणे हेरलं. चेरमनसायाबाकडं बघून कसनुसं हसले. चष्म्याच्या वरून बघत महाजनसाहेब म्हटले "यावेळी संस्थेने प्रगती चांगली केलीय. पण... तेव्हढा टीचिंग स्टाफ आणा जरा '' ''तुमचं मार्गदर्शन असल्यावर काय सर?