मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

संपादक मंडळ ·

मस्तानी 25/09/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी 26/09/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत 25/09/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी 25/09/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा 25/09/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा 27/09/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर 25/09/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

पैसा 25/09/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा 26/09/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे 26/09/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा 26/09/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार 27/09/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग 27/09/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग 28/09/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(

मस्तानी 25/09/2014 - 05:46
Fall Colours in Michigan Camera DSC-H10 Lens - Focal Length 11.4mm Exposure 1/160 F Number f/9 ISO 125 Camera make SONY Flash Not used मिशिगन मधील सर्वात सुंदर ऋतु म्हणजे पानगळती चालू होण्याआधी जेव्हा झाडांचे रंग बदलतात तो Fall / Autumn. गेल्या वर्षी काढलेला हा फोटो आणि आता या वर्षीचे रंग बघण्याची उत्सुकता आहेच !

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:56
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by किसन शिंदे

मस्तानी 26/09/2014 - 20:57
धन्यवाद फोटो आवडला हे सांगणाऱ्या सर्वांचे ! मजा म्हणजे पुढच्या २/३ महिन्यात नजरा पूर्ण बदलून जातो. सहज एकदा हा फोटो बनवला होता फरक दाखवणारा :) हा फोटो स्पर्धेसाठी नाहि. एक प्रश्न : या स्पर्धेसाठी मत देण्यासाठी इथेच लिहायचं कि संपादक मंडळाला व्यनि करायचा?

In reply to by पैसा

मस्तानी 26/09/2014 - 21:06
काहीतरी घोळ होतोय. मी एक दुसरा फोटो टाकण्याचा प्रयत्न करत होते आणि तो दुसरा स्पर्धेसाठी नाही असं म्हणायचं होत पण तो दिसताच नाहीये :( वरचा झाडाची पाने लालबुंद असलेला फोटो मीच काढलाय आणि स्पर्धेसाठी आहे.

एक सांगावेसे वाटते. छायाचित्रणाचा विषय जाहिर झाल्या नंतर त्या विषयाला अनुषंगून विचार करणे आणि चांगले छायाचित्र मिळविणे, कामाच्या धबडक्यातून वेळ काढणे, जरा कठीण जाते. महिन्याला एक विषय घ्यावा. पुढच्या महिन्याचा विषय आदल्या महिन्यात जाहिर केला तर बरे असे वाटते. आधीच्या विषयावरील छायाचित्रे पाहणे त्यावर विचार करून मतप्रदर्शन करणे (मला त्यातील जास्त काही कळत नसल्याने मी मत देण्यास अनुत्सुक असतो, हा भाग वेगळा) आणि नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. ह्या सर्वगोष्टींचा (आधी केला नसेल तर) विचार व्हावा ही विनंती.

In reply to by मदनबाण

दिपक.कुवेत 25/09/2014 - 11:38
हो हो जरा मुदत वाढवून दिली तर आम्हिही काहि तारे तोडू....

भिंगरी 25/09/2014 - 10:11
नविन विषयावर विचार करणे, तशी छायाचित्र मिळविणे आणि मिपाला सूपूर्त करणे इ.इ.इ. गोष्टींसाठी घाई होते. शिवाय मिपावरील इतर वादावादी आणि लेखनविषयांवरील मत प्रदर्शन ह्यातही बराच वेळ जातो शिवाय घर-संसार, नोकरी, व्यवसाय वगैरे वगैरे दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी आहेतच. एकदम सहमत

स्पा 25/09/2014 - 11:31
fgf Camera निकोन डि३१०० Lens - ५५-२०० Focal Length १००मिमि Exposure १/३२० F Number f/७ ISO १००

In reply to by खटपट्या

स्पा 27/09/2014 - 10:40
@ हीरवा आणि खाली पोपटी ही कीमया कशी साधली ?>> निसर्गाची किमया आहे ती , डोंगरात पुर्ण अंधारुन आलेलं होतं आणि खाली माळरानात मस्त कोवळं ऊन सांडलेलं होतं. फोटो पेक्षा प्रत्यक्ष द्रुष्य अफाट होतं :-)

अनिता ठाकूर 25/09/2014 - 12:34
सर्व फोटो सुंदर आहेत.मात्र, फोटोचे ठिकाण, शीर्षक, शक्य असेल तेथे एक दोन ओळींत माहिती दिल्यास बरे होईल.

पैसा 25/09/2014 - 22:33
या वेळेला मत देणं शक्यच दिसत नाही! कोणाचं म्हणून नाव घेऊ?

In reply to by पैसा

इथे केवळ मत द्यायचे आहे हो नाव घ्यायचा आग्रह कुणी केलाय =)). सर्वच फोटो एकाहून एक आहेत. अजून जे येणार आहेत त्यांच्याबाबत उत्कंठा आहे.

In reply to by पैसा

यावरून आठवले. एक ज्येष्ठ मिपाकर मिपाला पुरूषांची मंगळागौर म्हणून संबोधत असतात. आजवर मिपावर उखाण्यांचा धागा आलाय की नाही?

पहाटवारा 26/09/2014 - 05:47
खरंतर हे फोटो पाहून असे वाटतेय कि नुसत्या ऋतु विषयाच्या ग्रीष्म, हेमंत, वर्षा .. अशा शाखा करुन त्याची स्पर्धा घ्यवी .. इतके विविध फोटो मिळतील.. पहाटावारा

In reply to by स्पा

किसन शिंदे 26/09/2014 - 21:27
अर्रर्रर्र!! चूकीचा फोटो टाकला का? वास्तविक काळे ढग बघून पाहणार्‍याला पावसाळ्यातले काळे ढग वैगेरे वाटतील या हिशोबाने फोटो टाकला होता. ;) पण आता तुमच्यासारख्या सरांना..नाय नाय! हेडसरांना हा फोटो कळाला नाही म्हणजे म्या पामराचीच मोठी चूक झाली.

In reply to by स्पा

धन्यवाद स्पा सर, तुम्ही केलेल्या जाहिर कौतुका मुळे प्रेरीत होउन अजुन एक फोटो टाकायचे धाडस करतो आहे. हा फोटो अर्थात स्पर्धेसाठी नाही लोहगडाच्या सहली मधे काढलेला अजुन एक फोटोVinchu Kata सर्वांना परिचीत असलेल हे एक ठिकाण आहे. त्या मुळे या बद्दल फार काहि बोलण्याची गरज नाही. पैजारबुवा,

पैसा 26/09/2014 - 12:16
सगळ्यांनी फोटो डाऊनलोड करून डेस्कटॉपवर ब्याकग्रौंड म्हणून वाप्रायला पर्वांगी द्या रे!

In reply to by सुखी

जीमेल वर ज्या आयडेन आयडीने लॉगिन करून फोटो शेअर केला आहे त्याने लॉग आउट करावे व फोटोचा दुवा उघडावा https://plus.google.com/photos/107373005822261978111/albums/6063303629734422785/6063303632531815426?banner=pwa&pid=6063303632531815426&oid=107373005822261978111 मी माझे जिमील जीमेल लॉगिन असताना प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळाला.
You do not have permission to view this album. Request access.

किल्लेदार 27/09/2014 - 13:07
कुल्लू मनाली रस्ता …. डिसेंबर महिना. वेळ साधारण संध्याकाळचे ४. ही कदाचित पॉपलर नावाची झाडे आहेत. (या भागात बरीच पॉप्युलर आहेत. :) ) Yellos_edited

लंबूटांग 27/09/2014 - 19:17
Fall 2013 Vermont गेल्या वर्षी व्हर्मॉन्टला काढला आहे. वरील फोटो दिसत नसल्यास येथे जाऊन बघावे https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk पूर्ण अल्बम बघायची इच्छा असल्यास येथे बघता येईल https://app.box.com/s/z2mby00x8rxzp2t47lxo https://app.box.com/s/rkx3lnlb1gseogc96smk

चतुरंग 28/09/2014 - 21:08
आमची पण एक एंट्री... शिकागोतल्या एका बर्फाळ दिवसानंतरची गंभीर आणि किंचित उदास करडी छ्टा असलेली संध्याकाळ. सगळीकडे निष्पर्ण झाडांचे खराटे आणि दिसेल तेथपर्यंत साचलेले हिम. 0 दुर्दैवाने एक्झिफ डाटा उपलब्ध नाहीये. :(
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस. इतर सर्व नियम सुद्धा दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" : निकाल

संपादक मंडळ ·

शिद 24/09/2014 - 21:04
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार! पहिल्या व तिसर्‍या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)

एस 24/09/2014 - 22:10
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

य्य्य्य्याआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif माज्जा निकाल मॅच झाला!!!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif ================================= ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif

सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन. >>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.

असंका 25/09/2014 - 20:03
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!! सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!! (अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आंबा खाणार्‍या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता. तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद पैजरबुवा,

शिद 24/09/2014 - 21:04
विजेत्यांचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार! पहिल्या व तिसर्‍या फोटोबद्दल मी मत दिलं होतं व ते विजेत्या छायाचित्रांमध्ये निवडून आल्याबद्दल आनंद जाहला. :)

एस 24/09/2014 - 22:10
सर्व स्पर्धकांचे, विजेत्यांचे, प्रतिसादकांचे आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन!

य्य्य्य्याआआआआ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif माज्जा निकाल मॅच झाला!!!!! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif गोंदुश गोंदुश ..आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif आंबू पैली आली... http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif ================================= ए..धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif

सर्व स्पर्धकांचे कौतुक आहे. पहिल्या तिघांचे विशेष अभिनंदन. >>>>प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत. प्रशस्ती ही चार लोकात झाली तर जास्त आनंददायी असते. अशी व्यक्तीगत निरोपाद्वारे, अगदी कानांत सांगितल्यासारखी, करण्याऐवजी, त्या त्या चित्राखाली, जाहीर केली तर विजेत्यांना योग्य न्याय मिळेल.

असंका 25/09/2014 - 20:03
शेवटची तारीख डोक्यावर असल्याने, थोडे उशिरा आणि थोडे थोडक्यात आभार मानत आहे!! सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद...!! (अत्रुप्त आत्मा यांचे खासकरून आभार, इतकं मनमोकळं कौतुक करणारं कुणी असतं हे मला पूर्णपणे नवीन आहे!!)

विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आंबा खाणार्‍या चिमणीचा फोटु तर तर फारच आवडला होता. तिचे विषेश अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद पैजरबुवा,
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. २: "आनंद" नमस्कार मंडळी. पहिल्या छायाचित्रण स्पर्धेप्रमाणेच दुसर्‍या स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण ३१ प्रवेशिकांना ४० जणांनी मते दिली. त्यातून सर्वात जास्त मते मिळणारी छायाचित्रे पुढीलप्रमाणे: विशेष म्हणजे यावेळी बहुतेक छायाचित्रांना कोणी ना कोणी तरी पसंती दिली आहे. सर्वच छायाचित्रे विषयानुरूप आनंद देणारी होती. यातील पहिल्या आलेल्या ३ छायचित्रांचा समावेश मिपा दिवाळी अंक २०१४ मध्ये करत आहोत. तसेच विजेत्यांची प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे पाठवत आहोत.

रायडींग ऑन अ सनबीम

श्रीरंग_जोशी ·

अर्धवटराव 24/09/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस 21/12/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!

अर्धवटराव 24/09/2014 - 20:55
तिकडे मॉम मंगळाला भेटायला गेल्याच्या प्रवासाची बातमी, आणि इकडे तरुणाईच्या काहिसा अपरिचीत आणि नाविन्यपूर्ण प्रवासाची डॉक्युमेंट्री. मस्त उल्हासीत करणारं वातावरण आहे आज.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याप्रमाणेच मला देखील हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा आहे. मौक्तिकची नुकतीच प्रकाशित झालेली मुलाखत - http://yourstory.com/2014/09/riding-on-a-sunbeam/.

In reply to by मुक्त विहारि

हा चित्रपट लौकरच प्रदर्शित होणार आहे. तारीख जाहीर केलेली नाही. या दुव्यावर माहिती मिळत राहील... https://www.facebook.com/RidingOnASunbeam

एस 21/12/2014 - 10:37
चित्रपट नक्कीच पाहू. मौक्तिकच्या संघाचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

संवेदनशीलता

सह्यमित्र ·

रेवती 24/09/2014 - 19:41
होय, लेख नव्हता आला! तरी काळजी वाटली नसेल, वाईट वाटलं नसेल असे कोणीही मिपावर नसेल. परवाच आठवण झाली होती. एकवेळ गावाचं पुनर्वसन (राजकारण्यांने होऊ दिलं तर) होईल पण पुनर्बांधणी झालेल्या घरात झोप येईल का? असे वाटले. पूर्वी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना पेप्रात आल्यावर समजत असत. आता जगभराच्या वाईट बातम्या समजतात. दु:ख करायला मनाची जागा पुरत नाही. गप्प बसावसं वाटतं.

In reply to by पैसा

सुहास.. 24/09/2014 - 22:52
सुहासने काही लिहिले होते >> चार दिवस जात होतो ..ते अनुभव लिहिला होता..मोजक्याच शब्दात ..पण लेखन उडाले ... आज अचानक आठवण यायच कारण ??

In reply to by सुहास..

सुहास.. 24/09/2014 - 22:55
तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . >>> परत प्रतिसादतोय म्हणुन सॉरी ...मी ही मिपाकर आहे ...आणि माझ्या सोबत अजुन एक मिपाकर होते ...मी तर कामाला नव्हतो ...ते बिचारे वयस्कर असुन, काम धंदा सोडुन , रजा घेवुन भर पावसात रोज अर्धी का असेना बाईक मारत, येत होते .. न राहवुन उल्लेख करतो आहे भाऊ ..नाव घेत नाही ..क्षमा असावी .

नुसती तोंडपाटीलकी नको म्हणून मिपाकरांतर्फे फक्त मूक श्रद्धांजली ! मयत व्यक्तींची सरकारी नुकसानभरपाई रक्कम ऐकून भूछत्रासारखे उगवलेले नातेवाईक पाहून उबग वाटला....

मदनबाण 25/09/2014 - 11:38
मिपावर सर्व प्रकारची माहिती आणि चर्चा होतात्,आणि वरती सांगितल्या प्रमाणे याही घटने बद्धल लिखाण झाले होते. आता प्रश्न संवेदनेचा, तर मला तर अनेकदा लोकांच्या संवेदना गोठल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो. लहानपणी वर्तमानपत्रात एस्टीचा अपघात २ ठार अशी बातमी वाचली तरी फार मोठी घटना घडली असे वाटायचे, पण आता माणसं होलसेल मधे मरत आहेत त्याचे लोकांना काहीच वाटत नाही का ? उत्तराखंड्,माळिण घटना आणि अनेक. तिकडे अमेरिकेने इराक अफगणिस्तान बेचिराख करुन टाकला आहे आणि आता सिरीयावर हल्ले करत आहेत ! यात सामन्य माणसे मरत नाहीत ? अपंग होत नाहीत ? कधी कधी वाटत की {निदान हिंदूस्थानात तरी } की अती लोक संख्या झाल्यामुळे माणासाची किंमत उरलेली नाही ! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 12:01
मला वाटते मिपाकर समंजस आहेत आणि मॅच्युर पण आहेत. अश्या गंभीर दुर्घटनेवर धागे काढुन आणि चर्चा करुन काही होत नाही हे कळत असल्यामुळे धागे काढले जात नाहीत. धागे न काढणे हेच कदाचित संवेदनशीलतेचे उदाहरण असेल. धागे काढायचे विषय वेगळे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 28/09/2014 - 15:49
मोठे व्हा, असो. अर्थातच फिरतीवर असल्याने ही घटनाच फार उशिरा समजली (आणि मिपाप्रवेशही न्हवता) पण घटना सुन्न करून गेली... नंतर काही दिवसानीच भीमाशंकरला गेलो होतो आमचा "यो" अवतार बघून बहुदा आम्ही भाविक क्याटेगरितले वाटले नसावे म्हणुन जेंव्हा आम्हाला पर्यटक समजुन माळिण बघायला हया भागात आला होता काय ही तेथे विचारणा झाली तेंव्हा ते ऐकायचिही शरम वाटली... :(

In reply to by कंजूस

पैसा 01/10/2014 - 14:52
वरचे प्रतिसाद वाचा हो! नेमके त्याच्या दुसर्‍याच दिवशी मिपा बंद पडले होते आणि सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागला होता. कोणाला लिहायचं असतं तरी कुठे लिहिणार?

In reply to by कंजूस

एस 01/10/2014 - 15:51
खरडफळ्यावर तेव्हा बरंच काही लिखाण झालं होतं, धागे काढायला मिपा बंद पडलं म्हणून जमलं नव्हतं. अगदी माळीण नेमकं कुठे आहे त्याच्या गूगल मॅपच्या लिंकपासून ते दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यापर्यंत बर्‍याचजणांनी बरेच काही लिहिले होते. असो.

रेवती 24/09/2014 - 19:41
होय, लेख नव्हता आला! तरी काळजी वाटली नसेल, वाईट वाटलं नसेल असे कोणीही मिपावर नसेल. परवाच आठवण झाली होती. एकवेळ गावाचं पुनर्वसन (राजकारण्यांने होऊ दिलं तर) होईल पण पुनर्बांधणी झालेल्या घरात झोप येईल का? असे वाटले. पूर्वी आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटना पेप्रात आल्यावर समजत असत. आता जगभराच्या वाईट बातम्या समजतात. दु:ख करायला मनाची जागा पुरत नाही. गप्प बसावसं वाटतं.

In reply to by पैसा

सुहास.. 24/09/2014 - 22:52
सुहासने काही लिहिले होते >> चार दिवस जात होतो ..ते अनुभव लिहिला होता..मोजक्याच शब्दात ..पण लेखन उडाले ... आज अचानक आठवण यायच कारण ??

In reply to by सुहास..

सुहास.. 24/09/2014 - 22:55
तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . >>> परत प्रतिसादतोय म्हणुन सॉरी ...मी ही मिपाकर आहे ...आणि माझ्या सोबत अजुन एक मिपाकर होते ...मी तर कामाला नव्हतो ...ते बिचारे वयस्कर असुन, काम धंदा सोडुन , रजा घेवुन भर पावसात रोज अर्धी का असेना बाईक मारत, येत होते .. न राहवुन उल्लेख करतो आहे भाऊ ..नाव घेत नाही ..क्षमा असावी .

नुसती तोंडपाटीलकी नको म्हणून मिपाकरांतर्फे फक्त मूक श्रद्धांजली ! मयत व्यक्तींची सरकारी नुकसानभरपाई रक्कम ऐकून भूछत्रासारखे उगवलेले नातेवाईक पाहून उबग वाटला....

मदनबाण 25/09/2014 - 11:38
मिपावर सर्व प्रकारची माहिती आणि चर्चा होतात्,आणि वरती सांगितल्या प्रमाणे याही घटने बद्धल लिखाण झाले होते. आता प्रश्न संवेदनेचा, तर मला तर अनेकदा लोकांच्या संवेदना गोठल्या आहेत का ? असा प्रश्न पडतो. लहानपणी वर्तमानपत्रात एस्टीचा अपघात २ ठार अशी बातमी वाचली तरी फार मोठी घटना घडली असे वाटायचे, पण आता माणसं होलसेल मधे मरत आहेत त्याचे लोकांना काहीच वाटत नाही का ? उत्तराखंड्,माळिण घटना आणि अनेक. तिकडे अमेरिकेने इराक अफगणिस्तान बेचिराख करुन टाकला आहे आणि आता सिरीयावर हल्ले करत आहेत ! यात सामन्य माणसे मरत नाहीत ? अपंग होत नाहीत ? कधी कधी वाटत की {निदान हिंदूस्थानात तरी } की अती लोक संख्या झाल्यामुळे माणासाची किंमत उरलेली नाही ! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 12:01
मला वाटते मिपाकर समंजस आहेत आणि मॅच्युर पण आहेत. अश्या गंभीर दुर्घटनेवर धागे काढुन आणि चर्चा करुन काही होत नाही हे कळत असल्यामुळे धागे काढले जात नाहीत. धागे न काढणे हेच कदाचित संवेदनशीलतेचे उदाहरण असेल. धागे काढायचे विषय वेगळे असतात.

In reply to by प्रसाद१९७१

काउबॉय 28/09/2014 - 15:49
मोठे व्हा, असो. अर्थातच फिरतीवर असल्याने ही घटनाच फार उशिरा समजली (आणि मिपाप्रवेशही न्हवता) पण घटना सुन्न करून गेली... नंतर काही दिवसानीच भीमाशंकरला गेलो होतो आमचा "यो" अवतार बघून बहुदा आम्ही भाविक क्याटेगरितले वाटले नसावे म्हणुन जेंव्हा आम्हाला पर्यटक समजुन माळिण बघायला हया भागात आला होता काय ही तेथे विचारणा झाली तेंव्हा ते ऐकायचिही शरम वाटली... :(

In reply to by कंजूस

पैसा 01/10/2014 - 14:52
वरचे प्रतिसाद वाचा हो! नेमके त्याच्या दुसर्‍याच दिवशी मिपा बंद पडले होते आणि सुरू व्हायला बर्‍यापैकी वेळ लागला होता. कोणाला लिहायचं असतं तरी कुठे लिहिणार?

In reply to by कंजूस

एस 01/10/2014 - 15:51
खरडफळ्यावर तेव्हा बरंच काही लिखाण झालं होतं, धागे काढायला मिपा बंद पडलं म्हणून जमलं नव्हतं. अगदी माळीण नेमकं कुठे आहे त्याच्या गूगल मॅपच्या लिंकपासून ते दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यापर्यंत बर्‍याचजणांनी बरेच काही लिहिले होते. असो.
ऑगस्ट मध्ये घडलेल्या माळीण दुर्घटने बद्दल मिपा वर कुठला धागा वाचनात आला नाहि. एरवी मिपा वर बहुतेक सर्व चालू (राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इ ) धागे येत असतात. ह्या विषयावर धागा येईल असे वाटले होते. आला असेल तर माझ्या वाचनात तरी नाही आला . अर्थात नुसता धागा काढून चर्चेतून सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा दुर्घटना ग्रस्त लोकांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणेच जास्त योग्य आहे आणि तसे करणारे बरेच मिपाकर असतीलच. पण तरीही ह्या विषयाचा मिपावर उल्लेखच न झाल्याचे कुठे तरी खटकले . इथे मी देखील हा विषय योग्य वेळी न मांडता उशिरा मांडत आहे ह्याची मला जाणीव आहे.

होमिओपाथी म्हणजे फसवाफसवी ? हो

शरद ·

मृत्युन्जय 24/09/2014 - 18:26
ब्राह्मण पुणेकर आस्तिक आणि आता होमिओपॅथी. कंटाळा आला राव. मी यापुढे वाटल्यास साबुदाण्याची खिचडी पण खाणार नाही. पण त्या साबुदाणा गोळ्या वाल्यांना सोडा आता. वात आलाय आता.

In reply to by हाडक्या

काउबॉय 26/09/2014 - 12:58
लोक तत्वासाठी भांडतात* हां समज व्हावा ? काही असमंजस तसे करत असतिलही पण सुद्न्य लोक त्से करत नसतात हानुभव आहे.

श्रीगुरुजी 25/09/2014 - 12:28
मा. शरद यांस, स.न.वि.वि. हा अभ्यासू लेख लिहून होमिओपॅथी नावाच्या फसवणुकीबद्दल आमचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! आपण फार महान समाजकार्य करीत आहात हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. काही सूचना - (१) हा लेख मिपावर प्रसिद्ध करण्याऐवजी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा व निव्वळ मराठीत नव्हे तर हिंदी, इंग्लिश, जर्मन, सर्व भारतीय भाषा इ. भाषातून हे पुस्तक प्रसिद्ध केल्यास जागतिक स्तरावर ही फसवणूक टाळता येईल. (२) होमिओपॅथी डॉक्टर करीत असलेल्या फसवणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. (३) माझ्या काही नातलगांचे कावीळ, डेंगी, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजार होमिओपॅथीमुळे पूर्ण बरे झाल्याचे दिसले. चाई, त्वचारोग, खोकला इ. किरकोळ आजारही बरे झाल्याचे दिसते. परंतु हे आजार औषधामुळे बरे झाले नसून निव्वळ प्लासिबो परीणामांनी बरे झाले असणार आणि मुख्य म्हणजे आपण औषधाने बरे झाले नसून प्लासिबो परीणामांनी बरे झालो आहोत याबद्दल हे रूग्ण अंधारात आहेत. होमिओपॅथी डॉक्टर या रूग्णांची अशी फसवणूक करीत होते हे वाचल्यावर संताप आला. (४) होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. म्हणजे तिथेही फसवणुकच. हा प्लासिबो इफेक्ट अन्य पॅथीतही वापरात आणावा यासाठी आपण चळवळ सुरू करावी. म्हणजे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी कॅप्सूल/गोळ्यांमध्ये प्रत्यक्ष औषधाची मात्रा घालण्याऐवजी ग्लुकोज किंवा असेच काहीतरी निरूपद्रवी पदार्थ घालायचे. औषध घेणारा माणूस आपण औषध घेतले या कल्पनेनीच बरा होईल व बराचसा खर्च व इतर दुष्परीणाम टाळता येतील. किंवा एखादी शस्त्रक्रिया करून आतला काही भाग काढायचा असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टेबलावर घेऊन भूल देऊन काहीच न करता, पोटावर किंवा शस्त्रक्रियेच्या जागी वरूनच प्लॅस्टर करायचे. आपल्यावर खरंच शस्त्रक्रिया झाली असे जाग आल्यावर त्या रूग्णाला वाटेल आणि त्या प्लासिबो परीणामानेच शस्त्रक्रिया न करताच तो बरा होईल. (५) प्लासिबो परीणाम इतर क्षेत्रातही वापरता येईल. म्हणजे भूक लागली असली तर आपण आमरसपुरीचे भरपूर जेवण जेवलो आहोत किंवा झणझणीत कोल्हापुरी मटणावर आडवा हात मारला आहे अशी नुसती कल्पना करायची. आपोआप पोट भरेल व प्रत्यक्ष अन्नधान्याचा खर्च कमी होईल. एकंदरीत आपण फार महान कार्याला हात घातला आहे. महान कार्याचा पाठीराखा परमेश्वर असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की. या लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! कळावे, आपला नम्र, श्रीगुरूजी

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजींनी विकेट घेतली.असो. होमिओपाथीवर माझा १००% विश्वास नाही पण ते सगळे थोतांड आहे,बकवास आहे हे अमेरिकन व जगभरच्या औषधी कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे असे माझे मत. मोठ्या विमा कंपन्या व औषधी कंपन्या लोकांच्या बोकांडी बसल्या आहेत गेले ५० वर्षे.

In reply to by श्रीगुरुजी

शरद 26/09/2014 - 07:11
मी सहसा प्रतिसादांचा प्रतिवाद करत नाही. पण अधुनमधून फुस (फुकट सल्ले) मात्र देतो. (वयाचा परिणाम, दुसरे काय !) असा सल्ला कोणी ऐकला नाही तरी बिघडत नाही. श्रीश्री गुरुजी हेही माझे समानधर्मा आहेत हे त्यांनी दिलेल्या फुसवरून कळले व आनंद झाला. म्हटले चला, पन्नासएक वर्षांपूर्वी कॉलेजातील मुलामुलींना गणित शिकवत होतो आता त्याची उजळणी श्रीश्री गुरुजी यांच्याकरिता करावी.त्यांनी एक मिलिग्राम औषधाबद्दल लिहले आहे. डॉ. खरे यांनी त्याला उत्तरही दिले आहे. मी फक्त गणित करणार आहे. आपण 3C पॉवरचे एक मिलिग्राम वजनाचे होमिओपाथीचे औषध घ्यावयाचे आहे असे समजू. कुठले औषध हे महत्वाचे नाही. तर प्रथम एक ग्राम औषध दहा लाख ग्राम पाण्यात विरघळावे लागेल ( 3C म्हणजे १०००००० मध्ये एक) पण आपल्याला तर १ मिलिग्रामच पाहिजे आहे. तेव्हा यातला १/१००० भाग म्हणजे १०००००० भागिले १००० बरोबर १००० ग्राम औषधाचे पाणी घ्यावयाचे आहे.पण पाणी नाही तर गोळ्या घ्यावा लागतात. तर एक ग्राम पाण्यात १० गोळ्या भिजवल्या (बर्‍याच जास्त भिजतील पण हिशेबा करिता १० धरा) म्हणजे तुम्हाला १ मिलिग्राम औषधाकरिता फक्त १०,००० गोळ्या खावयाच्या आहेत. श्रीश्री गुरुजी, अंमळ जास्तच झाल्या नाही ? शरद

In reply to by शरद

श्रीगुरुजी 30/09/2014 - 20:42
डॉ. सुबोध खरे यांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नसून औषध किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे १ मिलिग्रॅम होमिओपॅथी औषधाकरीता १०००० गोळ्या लागतील का अजून जास्त लागतील हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. महाविद्यालयात गणित शिकवित होता तरी ते इथे निरूपयोगी व गैरलागू आहे.

आसुड 25/09/2014 - 15:20
शरदराव, तुम्हास्नी कंधी कोण्च्या होम्योपदि वाल्या डागतरानी फशीवलाय कि काय :ऑ....तवाच हिकड त्यांची बिन पाण्यान कराय बगताय.... बाकि श्रीगुरुजी यांस स.न.वि.वि. अहो पण गुरुजी, जसे आपण लिहिले आहे ते वाचुन डोळ्यांत पाणी आले हो...प्लासिबोने गोची होईल ना ....हॉटेलात गेलो कि हॉटेल वाले फक्त फोटो दाखवतील आणि ...ती जुणी म्हण आठवेल...खाया पिया कुछ नहि फोटो देखा बारा आना ( आता आना बंद झाला माहित आहे मला )

सुबोध खरे 25/09/2014 - 15:37
होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. गुरुजी वरील विधान खरे नाही. कित्येक आधुनिक औषधे इतकी परिणामकारक आहेत कि एकच का ०. १ मि. ग्रॅम औषध सुद्धा पुरेसे आहे. उदा. लीव्हो थाय रोक्सीन ०.१ mg , टामसुलोसीन ०. २ mg , ग्लायमेप्राईड १ mg, अल्फा कॅलसी डॉल ०. २५ मायक्रो ग्रॅम (होय मायक्रोग्रामच). फार कशाला सदाफुलीपासून कर्करोग विरोधी औषध व्हिनक्रिस्टीनचे सुद्धा १ मिली ग्रॅमचे इंजेक्शन मिळते अशी असंख्य औषधे सूक्ष्म प्रमाणात पण काटेकोर पणे तयार केलेल्या पद्धतीने वापरली जातात. आपल्यापैकी कुणाचा असा समज असेल की हि औषधे प्लासिबो परिणाम करतात तर त्यांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी हि औषधे घेऊन दाखवावीत ज्यांचा त्याच्या परिणामावर विश्वास नाही तर त्यांच्यावर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. ( व्हिनक्रिस्टीनचे इंजेक्शन घेऊन केस गळले किंवा हगवण लागली तर ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर). प्लासिबो परिणामाचा काही वेळा मनोरुग्णांवर उपयोग करावा लागतो. आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे असे समजणाऱ्या रुग्णांना किंवा हिस्टेरिया च्या रुग्णांवर शुद्ध पाणी किंवा काम्पोजच्या इंजेक्शन चा प्रभावी परिणाम दिसून येतो. अजून एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक स्त्री मुलाला घेऊन रडत आली होती कि मुलाने मलम खाल्ले. मी हातात घेऊन पहिले तर ते सोफ्रामायसीन चे मलम होते. त्या ट्यूब मध्ये बहूतांश मलम शिल्लक होते. सोफ्रामायसीन आपल्या आतड्यात शोषले जात नाही ( त्यामुळे त्याच्या गोळ्या वापरता येत नाहीत). हे सांगून त्या स्त्रीचे समाधान होत नव्हते. त्या मुलाला मी ब जीवनसत्त्वाचे सिरप पाजले आणि आईला सांगितले कि अर्धा तास थांबा. मुलाला उलटी होते का ते पहा उलटी झाली नाही तर मुलाला धोका नाही. अर्ध्या तासाने ती आई मोठ्या कृतज्ञ भावनेने मला सागू लागली डॉक्टर तुमच्या औषधाचा उत्तम परिणाम झाला आहे आणि मुल छान खेळते आहे. (मुळात मुल पहिल्यापासूनच आनंदात होते). असेच दुसरे उदाहरण -- बरेच मासे खाणारे मोठा काटा गिळतात हा काटा घशाच्या मागच्या भागावर ओरखडा काढतो. त्यामुळे त्या माणसाला घशात काटा अडकला आहे अशी भावना होत राहते. त्यांना एक्स रे काढा किंवा स्क्रीनिंग करा समाधान होत नाही. अशा लोकांना बेरियम मध्ये भिजवलेला कापूस खायला सांगतो आणि असे सांगितले जाते कि जर काटा असेल तर तो कापूस तेथे अडकेल. काटा नसल्याने तो कापूस गिळल्यावर पोटात जाताना स्क्रीन वर दिसतो कि मग त्या माणसांचे समाधान होते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:47
डॉक्टर साहेब - तुम्ही जीव तोडुन नका घेउ, काही ( भारतातल्या बहुसंख्य ) लोकांना डोळ्यासमोर सरळसरळ दिसत असलेल्या फॅक्ट इग्नोर मारायची सवय असते. भारतीयांचा मुळ स्वभाव चमत्काराच्या मागे लागणारा आहे. त्यांना अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो की ज्या खोट्या आहेत आणि सिद्ध होणार नाहीत. ह्याने उत्तरे शोधायचा त्रास वाचतो. होमिओपाथी आणि आयुर्वेदा साठी हा समाज अगदी आयडीयल आहे. नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे. खरे तर तसे ही नाही. ह्या लोकांना बरोबर माहीती आहे की कुठला रोग झाला की कुठल्या डॉक्टर कडे जायचे. सर्दी, अपचन झाले की जातील वैदू कडे पण काही मोठा रोग झाला की येतील तुमच्या कडे.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 25/09/2014 - 15:56
आणि आयुर्वेदा साठी एक मिनिट हॉमिओपॅथी बद्द;अ जे मत असेल ते असो. पण आयुर्वेद हे शास्त्र नाही असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कारण ते चक्क १००% चुकीचे आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:05
क्निनिकल ट्रायल ( शक्यतो अमेरिकेतुन ) पास झालेल्या कुठल्या ही औषधावर माझा विश्वास आहे. आयुर्वेदाने ते करावे, मी नक्की घेइन. मी कोण बोलणार मॉडर्न मेडीसिन वाला डॉक्टरच लिहुन देइल ते पेशंटला. पण क्लिनिकल ट्रायल होत नाहीत तो पर्यंत नाही. आता तुम्ही हजारो वर्षाची परंपरा वगैरे बोलू नका. इतकी खात्री आहे तर का कोणती आयुर्वेदीक औषध कंपनी क्लिनिकल ट्रायल करून घेत. भारता पेक्षा अमेरिका खुप खुप मोठे मार्केट आहे. अजुन एक आणि मी औषध हा शब्द वापरला, र्टॉनिक नाही. दुसरे तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल तर चिनी, युनानी ने काय घोडे मारले आहे?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 25/09/2014 - 16:58
मला चिनी युनानी बद्दल काही माहिती नाही. आयुर्वेदाचा आवाका मात्र खुप मोठा आहे. आज्जीबाईचा बटवा असे आपण ज्याला म्हणतो तो सगळा आयुर्वेदात येतो. क्लिनिकल ट्रायल बद्दल म्हणत असाल तर माझा तुमच्या एवढा या विषयातला अभ्यास मोठा नाही. पण बाजारात जी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे येतात ती क्लिनिकल ट्रायल नंतरच येत असतील ना? निसर्गातले घटक वापरुन तयार केलेली औषधे ती आयुर्वेदाची असे माझे मत आहे. ही साधारन व्याख्या झाली. वैद्यकीय परिभाषेत यात काही अधिक उणे होइलच. मी हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? पण अ‍ॅलोपॅथीच्या डागतरांना न जमलेले रोग आयुर्वेदिक डॉक्टरांनी बरे करुन दाखवलेले बघितले आहेत. हे करताना त्यांनी कुठल्या स्टेजला काय प्रगती होइल ते सांगितले. जेव्हा जेव्हा कुपथ्य झाले तेव्हा तेव्हा ते बरोबर ओळखले. अचूक नाडीपरीक्षा केली. औषधे सगळी आयुर्वेदिक दिली. किती दिवसात रुग्ण पुर्ण बरा होइल ते अचूक सांगितले आणि तेवढ्या दिवसात रुग्ण पुर्ण बरा झाला. त्या आधी अ‍ॅलॉपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल हे काही लोकांना सिद्ध करावे लागते म्हणुन सांगतो की डॉक्टर पुण्यातले समीर जमदग्नी होते. माझ्या जवळच्या माहितीतील बर्‍याच जणांना इतर काही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा असाच अनुभव आला. आयुर्वेदतरी किमान नक्की प्लासिबो इफेक्ट वर चालत नाही. शेकडो वेगवेगळ्या पुड्या आणि कडवट काढे हे सगळे प्लासिबो इफेक्ट असते हे मला मान्य नाही. अवांतरः डॉ समीर जमदग्नी आणि माझे कुठलेही नाते नाही. असेलच तर ते मला ज्ञात नाही.

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या 26/09/2014 - 02:18
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. आता दिलेले औषध आयुर्वेदिक आहे कि अलोपथिक हे विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. कारण लगेच बाबांकडे तक्रार करतील :)

In reply to by खटपट्या

सुहास.. 26/09/2014 - 18:34
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. >> माझे ही !! पण स्सालं काही ही आजार घेवुन जा ..अगदी दाढ दुखीसुध्दा ..बर करतो ..नाव सरदार आहे आणि आहे पण सरदार :)

In reply to by सुहास..

खटपट्या 27/09/2014 - 02:27
मी हाच विचार करतोय कि BAMS आणि MBBS या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या डॉक्टरांचा वैचारिक गोंधळ होत नसावा का ? एखाद्याला अलोपथिक औषध द्यायचे कि आयुर्वेदिक हे ते कसे ठरवत असतील. एखादा रुग्ण त्यांच्याकडे "फक्त आयुर्वेदिक" किंवा "फक्त अलोपथिक" उपचारांची मागणी करू शकतो का ?

In reply to by खटपट्या

अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, दूसर्‍या पॅथीला वापरायला, एंडॉर्स करायला बंदी असते असे वाचले आहे. डॉ. श्रीराम लागूंनी च्यवनप्राशची जाहिरात केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स असोसिएशनकडून कांहीतरी कारवाई झाली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 27/09/2014 - 03:49
हा श्रीराम लागुंबद्दल ऐकले आहे. पण त्यांच्यावर चवनप्राश ची जाहिरात केल्याबद्दल कारवाई झाली का हे माहित नाही. मी ऐकलेय कि कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाची जाहिरात करू शकत नाही. डॉक्टर मिपाकर प्रकाश टाकतीलच.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 27/09/2014 - 09:22
डॉ. श्रीराम लागूनी च्यवनप्राशची जाहिरात केली त्यावर त्यांच्या काही व्यावसायिक सहकार्यांनी मत्सरामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे तक्रार केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने त्या तक्रारीची "दखल" घेत त्यांचे सदस्यत्व काही महिन्यांसाठी निलंबित केले. कारण हे होते कि तुम्ही डॉक्टर असताना एखाद्या औषधाची जाहिरात करणे हे बेकायदेशीर आहे. डॉक्टर लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले आणि त्यात असे म्हटले कि मी त्यात डॉक्टर म्हणून कोणतीही जाहिरात केलेली नाही उलट एक प्रसिद्ध व्यक्ती( CELEBRITY) म्हणून ती जाहिरात केलेली आहे. उच्च न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची कारवाई रद्द केली. ( मुळात डॉक्टर लागू तेंव्हा बरेच वर्षापासून आपला व्यवसाय करीतच नव्हते)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 25/09/2014 - 16:06
नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.
गुरुजींच्या (३) प्रमाणे त्यांना कर्माची फळे मिळालीच आहेत (गंभीर आजार बरे होण्याची)

In reply to by मराठी_माणूस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:09
अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

In reply to by प्रसाद१९७१

जेपी 26/09/2014 - 17:13
काविळ आणीडेंगी आपोआप बरा होतो .कसा काय बॉ? काही शास्त्रीय माहिती आहे का ? असल्यास इथल्या एका पेंशटला सांगतो. एक आठवडा झाला हुडकुन हुडकुन o- च ब्लड पुरवत आहोत.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 30/09/2014 - 20:49
>>> अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी. अहो आश्चर्यम्! पण मग दरवर्षी मुंबई, पुणे इ. शहरात किमान २००-३०० व्यक्ती डेंगी ने मृत्युमुखी पडतात ते कसे काय बोवा? आणि डेंगी झाल्यावर अनेकांना रूग्णालयात दाखल करून शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी? डेंगी आपोआपच बरा होणार असेल तर कशाला डॉक्टरचा, रूग्णालयाचा आणि प्लेटलेट्सचा खर्च करायचा? आणि दरवर्षी महानगरपालिका विनाकारणच डासनिर्मूलन मोहीम राबविते असं दिसतंय कारण डेंगी आपोआपच बरा होतो ना? आणि समजा होमिओपॅथीने डेंगी बरा झालेला नसून तो शरीर लढण्यासाठी टिकून राहिल्यामुळे आपोआप बरा झाला आहे असे गृहीत धरले तर होमिओपॅथी औषधामुळे डेंगीच्या प्रतिकारासाठी शरीर लढण्यासाठी टिकवून धरायला मदत होते असा निष्कर्ष का नाही काढता येणार?

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 30/09/2014 - 21:17
शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी?
अहो प्लेटलेट्स काही डेंगूवर उपचार म्हणून नाही भरत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 18:33
गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 01/10/2014 - 20:54
>>> गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काय हा वेडेपणा. आयुष्यात मॉडर्न मेडिसिनचे औषध घ्यायचे नाही हा पण कशासाठी आणि का करायचा? होमिओपॅथी औषध सुद्धा आजारांवर लागू पडते अशी माझी भूमिका. फक्त होमिओपॅथीच लागू पडते व इतर पॅथी ही फसवणूक/निरूपयोगी आहेत असे मी कधीही म्हटले नाही. >>> काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. माझी अशी ठाम भूमिका आहे की होमिओपॅथी ही फसवणूक नसून अनेक आजारांवर होमिओपॅथीमुळे गुण येतो. >>> मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. >>> तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. मी अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी सोडून इतर पॅथींना अजिबात नावे ठेवलेली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एखाद्याने "मला दूध आवडत नाही" असे म्हटले तर "म्हणजे तुम्हाला मद्य आवडते" असा अर्थ तुम्ही काढत आहात. होमिओपॅथी ही भोंदूगिरी नसून त्या पॅथीचाही आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो. हेच मी सांगितले आहे. >>>> असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा. माझे वागणे अजिबात दुटप्पी नाही. तसेच माझे वागणे पूर्वग्रहदूषित सुद्धा नाही. मी माझ्या व माझ्या परिचयातील अनेकांच्या व्यक्तिगत अनुभवावरून होमिओपॅथीविषयी माझे मत ठरविले आहे. होमिओपॅथीच्या बाजूने बोलणे म्हणजे इतर पॅथींचा द्वेष करणे नव्हे हे समजून घ्या.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 01/10/2014 - 18:28
तुमचे वक्तव्य थोडेसे "एड्समुळे कोणीही मरत नाही" यासारखे आहे. टेक्निकली बरोबर असु शकते कदाचित. प्रॅक्टिकली अगदीच चुकीचे

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 16:46
@प्रसाद जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर असे करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांचे मत "मला काय करायचेय होमिओपथीविषयी बोलून" असे असू शकेल. आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीने ते रास्तही असेल. पण रुग्ण चुकीची उपचारपद्धती वापरतात किंवा कसे याकडे लक्ष देणे आणि किमान त्याविषयी माहिती देणे हाही वैद्यकीय व्यवसायाचा भाग मानला पाहिजे असे वाटते. एकदा तत्व माहीत झाले आणि तरीही होमिओपथी घेतली तर मग काहीच म्हणणे असू नये, कारण तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. सध्या माझ्यामते बहुतांश पेशंट्सना हे माहीतच नसतं की होमिओपथीमधे थेट औषधाचा अंश नाही. तेवढं माहीत झालं म्हणजे मग आपापले ठरवणे इष्टच..

In reply to by गवि

बॅटमॅन 25/09/2014 - 17:43
जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे.
हे सगळं काही आपल्या तोंडासमोरच बोललं पाहिजे असं काही आहे का? माझ्या मते नसावं. होमिपदीबद्दल कित्ती काय काय रिसर्च पेपर लिहून झालेले आहेत. त्यामुळे 'अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कै बोलत नैत' हे चूक आहे.

In reply to by सुबोध खरे

पोटे 25/09/2014 - 16:08
ही प्लासिबोची उदाहरणे वाटत नाहीत. या उदाहरणात रुग्णाला काही झालेलेच नाही. झाले , असे त्याला वाटत आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:13
होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत
हे सर्व रोग शरीरच बरे करते. नागिणी वर औषध घेण्याची गरज नाही. मधे स्वाईन फ्लु चे वारे होते तेव्हा आम्हाला युके मधे ताप आला तर घरी विश्रांती घ्या आणि ताप वाढला तर पॅरॅसिटेमॉल घ्या इतकाच सल्ला डॉक्टर देत होते. एक पण मृत्यु झाला नाही. भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 25/09/2014 - 16:52
सर्व रोग शरीरच बरे करते तर मग आमची अ‍ॅलोपथीही निरर्थ्कच नाही का ? नागिणीवर औषध घेऊ नये हे सांगून मात्र उपकारच केलेत. आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत रोज एक पेशंट असतो नागिणीचा. बरं झालं , स्रकारला कळवून टाकतो .. अ‍ॅसायक्लोवीर औषधावर फुकट खर्च करु नका म्हणुन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:58
मालक हे वाचा. शरिरच बरे करते नागिण. हे सपोर्टींग औषध आहे. बरे करण्या साठी नाही. Acyclovir is used to treat infections caused by certain types of viruses. It treats cold sores around the mouth (caused by herpes simplex), shingles (caused by herpes zoster), and chickenpox. This medication is also used to treat outbreaks of genital herpes. In people with frequent outbreaks, acyclovir is used to help reduce the number of future episodes. Acyclovir is an antiviral drug. However, it is not a cure for these infections. The viruses that cause these infections continue to live in the body even between outbreaks. Acyclovir decreases the severity and length of these outbreaks. It helps the sores heal faster, keeps new sores from forming, and decreases pain/itching. This medication may also help reduce how long pain remains after the sores heal. In addition, in people with a weakened immune system, acyclovir can decrease the risk of the virus spreading to other parts of the body and causing serious infections

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 26/09/2014 - 06:40
परवा मी आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते तेव्हा माझ्यावर तुटून पडला होतात.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:16
आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते
ते क्लिनिकल ट्रायल करुन प्रूव्ह करा, मग मॉडर्न मेडीसिन चे डॉक्टरच लिहुन देतील ना ते पेशंट ला.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 25/09/2014 - 16:54
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती. ..... अग्गोबै ! म्हणजे एखादे औस्षध इंग्लंदात असले तरच ते सत्य मानायचे का काय ? ? ?

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:21
हो इंग्लंडात केले चालेल कारण इंग्लंडात कोणाला वाटले म्हणुन कोणी औषध काढुन विकू शकत नाही. क्लिनिकल ट्रायल लागतातच कराव्या.

In reply to by रामपुरी

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:14
कुठल्याही आयुर्वेदिक कींवा होमिओपाथी औषधाची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही. हे वैदू त्यांना पाहीजे ते देतात. तुम्हाला एक जरी असे औषध माहीती असेल तर सांगा. अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 26/09/2014 - 11:16
भ्रम आहे तुमचा. कालच आयु डॉक्टरला विचारलं. तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही. होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 11:29
मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु. इथे बघा काही नाव सापडतय का? http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 26/09/2014 - 18:07
फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 26/09/2014 - 12:08
क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guinea-pigs-44798/

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही. मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.

In reply to by प्रसाद१९७१

कोऽहम् 26/09/2014 - 16:57
मित्र, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे 25/09/2014 - 16:55
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:59
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
लस आणि औषध वेगळी

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 20:07
टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही. माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.

In reply to by आदिजोशी

सुहास.. 26/09/2014 - 18:36
रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>> +१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८

मराठी_माणूस 25/09/2014 - 17:35
औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.

In reply to by बाळ सप्रे

पोटे 26/09/2014 - 00:39
हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

मराठी_माणूस 26/09/2014 - 13:03
ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-and-good-diet-to-be-away-from-diseases-944760/
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

In reply to by मराठी_माणूस

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

In reply to by मराठी_माणूस

सुहास.. 26/09/2014 - 18:37
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!

कोऽहम् 26/09/2014 - 17:02
मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 17:26
अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

कोऽहम् 26/09/2014 - 18:02
मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalcode=acupmed%7Camiajnl%7Cannrheumdis%7Carchdischild%7Cbjophthalmol%7Cbjsports%7Ccasereports%7Cbmjopen%7Cbmjdrc%7Cbmjresp%7Cbmjspcare%7Cbmjqir%7Cdtb%7Cebmed%7Cebmental%7Cebnurs%7Cedpract%7Cejhpharm%7Cemermed%7Cfamilyplanning%7Cfetalneonatal%7Cflgastro%7Cgutjnl%7Cheartasia%7Cheartjnl%7Cinjuryprev%7Cinpract%7Cjclinpath%7Cjech%7Cjmedgenet%7Cjnnp%7Cjramc%7Clupusscimed%7Cmedethics%7Cmedhum%7Cmolpath%7Cneurintsurg%7Coemed%7Copenhrt%7Cpostgradmedj%7Cpractneurol%7Cqhc%7Csextrans%7Cthoraxjnl%7Ctobaccocontrol%7Cvetrec%7Cvetreccr%7Cvetreco%7Cbmj २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे 26/09/2014 - 18:25
CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

In reply to by सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 18:54
२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे 26/09/2014 - 19:02
कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

In reply to by सुबोध खरे

पोटे 27/09/2014 - 16:12
तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 29/09/2014 - 10:11
सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

In reply to by सामान्यनागरिक

पोटे 27/09/2014 - 10:09
होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.

मृत्युन्जय 24/09/2014 - 18:26
ब्राह्मण पुणेकर आस्तिक आणि आता होमिओपॅथी. कंटाळा आला राव. मी यापुढे वाटल्यास साबुदाण्याची खिचडी पण खाणार नाही. पण त्या साबुदाणा गोळ्या वाल्यांना सोडा आता. वात आलाय आता.

In reply to by हाडक्या

काउबॉय 26/09/2014 - 12:58
लोक तत्वासाठी भांडतात* हां समज व्हावा ? काही असमंजस तसे करत असतिलही पण सुद्न्य लोक त्से करत नसतात हानुभव आहे.

श्रीगुरुजी 25/09/2014 - 12:28
मा. शरद यांस, स.न.वि.वि. हा अभ्यासू लेख लिहून होमिओपॅथी नावाच्या फसवणुकीबद्दल आमचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद! आपण फार महान समाजकार्य करीत आहात हे या निमित्ताने सांगावेसे वाटते. काही सूचना - (१) हा लेख मिपावर प्रसिद्ध करण्याऐवजी पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावा व निव्वळ मराठीत नव्हे तर हिंदी, इंग्लिश, जर्मन, सर्व भारतीय भाषा इ. भाषातून हे पुस्तक प्रसिद्ध केल्यास जागतिक स्तरावर ही फसवणूक टाळता येईल. (२) होमिओपॅथी डॉक्टर करीत असलेल्या फसवणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करून सर्व होमिओपॅथी डॉक्टरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावेत. (३) माझ्या काही नातलगांचे कावीळ, डेंगी, अल्सरेटिव्ह कोलायटिस इ. गंभीर आजार होमिओपॅथीमुळे पूर्ण बरे झाल्याचे दिसले. चाई, त्वचारोग, खोकला इ. किरकोळ आजारही बरे झाल्याचे दिसते. परंतु हे आजार औषधामुळे बरे झाले नसून निव्वळ प्लासिबो परीणामांनी बरे झाले असणार आणि मुख्य म्हणजे आपण औषधाने बरे झाले नसून प्लासिबो परीणामांनी बरे झालो आहोत याबद्दल हे रूग्ण अंधारात आहेत. होमिओपॅथी डॉक्टर या रूग्णांची अशी फसवणूक करीत होते हे वाचल्यावर संताप आला. (४) होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. म्हणजे तिथेही फसवणुकच. हा प्लासिबो इफेक्ट अन्य पॅथीतही वापरात आणावा यासाठी आपण चळवळ सुरू करावी. म्हणजे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी कॅप्सूल/गोळ्यांमध्ये प्रत्यक्ष औषधाची मात्रा घालण्याऐवजी ग्लुकोज किंवा असेच काहीतरी निरूपद्रवी पदार्थ घालायचे. औषध घेणारा माणूस आपण औषध घेतले या कल्पनेनीच बरा होईल व बराचसा खर्च व इतर दुष्परीणाम टाळता येतील. किंवा एखादी शस्त्रक्रिया करून आतला काही भाग काढायचा असल्यास डॉक्टरांनी शस्त्रक्रिया टेबलावर घेऊन भूल देऊन काहीच न करता, पोटावर किंवा शस्त्रक्रियेच्या जागी वरूनच प्लॅस्टर करायचे. आपल्यावर खरंच शस्त्रक्रिया झाली असे जाग आल्यावर त्या रूग्णाला वाटेल आणि त्या प्लासिबो परीणामानेच शस्त्रक्रिया न करताच तो बरा होईल. (५) प्लासिबो परीणाम इतर क्षेत्रातही वापरता येईल. म्हणजे भूक लागली असली तर आपण आमरसपुरीचे भरपूर जेवण जेवलो आहोत किंवा झणझणीत कोल्हापुरी मटणावर आडवा हात मारला आहे अशी नुसती कल्पना करायची. आपोआप पोट भरेल व प्रत्यक्ष अन्नधान्याचा खर्च कमी होईल. एकंदरीत आपण फार महान कार्याला हात घातला आहे. महान कार्याचा पाठीराखा परमेश्वर असतो. त्यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की. या लेखाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! कळावे, आपला नम्र, श्रीगुरूजी

In reply to by श्रीगुरुजी

गुरूजींनी विकेट घेतली.असो. होमिओपाथीवर माझा १००% विश्वास नाही पण ते सगळे थोतांड आहे,बकवास आहे हे अमेरिकन व जगभरच्या औषधी कंपन्यांनी केलेला अपप्रचार आहे असे माझे मत. मोठ्या विमा कंपन्या व औषधी कंपन्या लोकांच्या बोकांडी बसल्या आहेत गेले ५० वर्षे.

In reply to by श्रीगुरुजी

शरद 26/09/2014 - 07:11
मी सहसा प्रतिसादांचा प्रतिवाद करत नाही. पण अधुनमधून फुस (फुकट सल्ले) मात्र देतो. (वयाचा परिणाम, दुसरे काय !) असा सल्ला कोणी ऐकला नाही तरी बिघडत नाही. श्रीश्री गुरुजी हेही माझे समानधर्मा आहेत हे त्यांनी दिलेल्या फुसवरून कळले व आनंद झाला. म्हटले चला, पन्नासएक वर्षांपूर्वी कॉलेजातील मुलामुलींना गणित शिकवत होतो आता त्याची उजळणी श्रीश्री गुरुजी यांच्याकरिता करावी.त्यांनी एक मिलिग्राम औषधाबद्दल लिहले आहे. डॉ. खरे यांनी त्याला उत्तरही दिले आहे. मी फक्त गणित करणार आहे. आपण 3C पॉवरचे एक मिलिग्राम वजनाचे होमिओपाथीचे औषध घ्यावयाचे आहे असे समजू. कुठले औषध हे महत्वाचे नाही. तर प्रथम एक ग्राम औषध दहा लाख ग्राम पाण्यात विरघळावे लागेल ( 3C म्हणजे १०००००० मध्ये एक) पण आपल्याला तर १ मिलिग्रामच पाहिजे आहे. तेव्हा यातला १/१००० भाग म्हणजे १०००००० भागिले १००० बरोबर १००० ग्राम औषधाचे पाणी घ्यावयाचे आहे.पण पाणी नाही तर गोळ्या घ्यावा लागतात. तर एक ग्राम पाण्यात १० गोळ्या भिजवल्या (बर्‍याच जास्त भिजतील पण हिशेबा करिता १० धरा) म्हणजे तुम्हाला १ मिलिग्राम औषधाकरिता फक्त १०,००० गोळ्या खावयाच्या आहेत. श्रीश्री गुरुजी, अंमळ जास्तच झाल्या नाही ? शरद

In reply to by शरद

श्रीगुरुजी 30/09/2014 - 20:42
डॉ. सुबोध खरे यांनी प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे गोळ्यांमध्ये औषधाचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नसून औषध किती प्रभावी आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे १ मिलिग्रॅम होमिओपॅथी औषधाकरीता १०००० गोळ्या लागतील का अजून जास्त लागतील हा मुद्दाच इथे गैरलागू आहे. महाविद्यालयात गणित शिकवित होता तरी ते इथे निरूपयोगी व गैरलागू आहे.

आसुड 25/09/2014 - 15:20
शरदराव, तुम्हास्नी कंधी कोण्च्या होम्योपदि वाल्या डागतरानी फशीवलाय कि काय :ऑ....तवाच हिकड त्यांची बिन पाण्यान कराय बगताय.... बाकि श्रीगुरुजी यांस स.न.वि.वि. अहो पण गुरुजी, जसे आपण लिहिले आहे ते वाचुन डोळ्यांत पाणी आले हो...प्लासिबोने गोची होईल ना ....हॉटेलात गेलो कि हॉटेल वाले फक्त फोटो दाखवतील आणि ...ती जुणी म्हण आठवेल...खाया पिया कुछ नहि फोटो देखा बारा आना ( आता आना बंद झाला माहित आहे मला )

सुबोध खरे 25/09/2014 - 15:37
होमिओपॅथीप्रमाणे बर्‍याच अ‍ॅलोपॅथी औषधात सुद्धा औषधाचे प्रमाण अत्यल्प असते (म्हणजे १ मिलिग्रॅम किंवा त्याहूनही कमी). ६०-७० किलो वजनाच्या माणसावर १ मिलिग्रॅम औषध काय डोंबलाचा परीणाम करणार. गुरुजी वरील विधान खरे नाही. कित्येक आधुनिक औषधे इतकी परिणामकारक आहेत कि एकच का ०. १ मि. ग्रॅम औषध सुद्धा पुरेसे आहे. उदा. लीव्हो थाय रोक्सीन ०.१ mg , टामसुलोसीन ०. २ mg , ग्लायमेप्राईड १ mg, अल्फा कॅलसी डॉल ०. २५ मायक्रो ग्रॅम (होय मायक्रोग्रामच). फार कशाला सदाफुलीपासून कर्करोग विरोधी औषध व्हिनक्रिस्टीनचे सुद्धा १ मिली ग्रॅमचे इंजेक्शन मिळते अशी असंख्य औषधे सूक्ष्म प्रमाणात पण काटेकोर पणे तयार केलेल्या पद्धतीने वापरली जातात. आपल्यापैकी कुणाचा असा समज असेल की हि औषधे प्लासिबो परिणाम करतात तर त्यांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी हि औषधे घेऊन दाखवावीत ज्यांचा त्याच्या परिणामावर विश्वास नाही तर त्यांच्यावर त्या औषधाचा परिणाम होणार नाही. ( व्हिनक्रिस्टीनचे इंजेक्शन घेऊन केस गळले किंवा हगवण लागली तर ते त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर). प्लासिबो परिणामाचा काही वेळा मनोरुग्णांवर उपयोग करावा लागतो. आपल्याला काही तरी गंभीर आजार झाला आहे असे समजणाऱ्या रुग्णांना किंवा हिस्टेरिया च्या रुग्णांवर शुद्ध पाणी किंवा काम्पोजच्या इंजेक्शन चा प्रभावी परिणाम दिसून येतो. अजून एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे एक स्त्री मुलाला घेऊन रडत आली होती कि मुलाने मलम खाल्ले. मी हातात घेऊन पहिले तर ते सोफ्रामायसीन चे मलम होते. त्या ट्यूब मध्ये बहूतांश मलम शिल्लक होते. सोफ्रामायसीन आपल्या आतड्यात शोषले जात नाही ( त्यामुळे त्याच्या गोळ्या वापरता येत नाहीत). हे सांगून त्या स्त्रीचे समाधान होत नव्हते. त्या मुलाला मी ब जीवनसत्त्वाचे सिरप पाजले आणि आईला सांगितले कि अर्धा तास थांबा. मुलाला उलटी होते का ते पहा उलटी झाली नाही तर मुलाला धोका नाही. अर्ध्या तासाने ती आई मोठ्या कृतज्ञ भावनेने मला सागू लागली डॉक्टर तुमच्या औषधाचा उत्तम परिणाम झाला आहे आणि मुल छान खेळते आहे. (मुळात मुल पहिल्यापासूनच आनंदात होते). असेच दुसरे उदाहरण -- बरेच मासे खाणारे मोठा काटा गिळतात हा काटा घशाच्या मागच्या भागावर ओरखडा काढतो. त्यामुळे त्या माणसाला घशात काटा अडकला आहे अशी भावना होत राहते. त्यांना एक्स रे काढा किंवा स्क्रीनिंग करा समाधान होत नाही. अशा लोकांना बेरियम मध्ये भिजवलेला कापूस खायला सांगतो आणि असे सांगितले जाते कि जर काटा असेल तर तो कापूस तेथे अडकेल. काटा नसल्याने तो कापूस गिळल्यावर पोटात जाताना स्क्रीन वर दिसतो कि मग त्या माणसांचे समाधान होते.

In reply to by सुबोध खरे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 15:47
डॉक्टर साहेब - तुम्ही जीव तोडुन नका घेउ, काही ( भारतातल्या बहुसंख्य ) लोकांना डोळ्यासमोर सरळसरळ दिसत असलेल्या फॅक्ट इग्नोर मारायची सवय असते. भारतीयांचा मुळ स्वभाव चमत्काराच्या मागे लागणारा आहे. त्यांना अश्या गोष्टींवर विश्वास ठेवायला आवडतो की ज्या खोट्या आहेत आणि सिद्ध होणार नाहीत. ह्याने उत्तरे शोधायचा त्रास वाचतो. होमिओपाथी आणि आयुर्वेदा साठी हा समाज अगदी आयडीयल आहे. नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे. खरे तर तसे ही नाही. ह्या लोकांना बरोबर माहीती आहे की कुठला रोग झाला की कुठल्या डॉक्टर कडे जायचे. सर्दी, अपचन झाले की जातील वैदू कडे पण काही मोठा रोग झाला की येतील तुमच्या कडे.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 25/09/2014 - 15:56
आणि आयुर्वेदा साठी एक मिनिट हॉमिओपॅथी बद्द;अ जे मत असेल ते असो. पण आयुर्वेद हे शास्त्र नाही असे तर तुम्हाला म्हणायचे नाही ना? कारण ते चक्क १००% चुकीचे आहे.

In reply to by मृत्युन्जय

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:05
क्निनिकल ट्रायल ( शक्यतो अमेरिकेतुन ) पास झालेल्या कुठल्या ही औषधावर माझा विश्वास आहे. आयुर्वेदाने ते करावे, मी नक्की घेइन. मी कोण बोलणार मॉडर्न मेडीसिन वाला डॉक्टरच लिहुन देइल ते पेशंटला. पण क्लिनिकल ट्रायल होत नाहीत तो पर्यंत नाही. आता तुम्ही हजारो वर्षाची परंपरा वगैरे बोलू नका. इतकी खात्री आहे तर का कोणती आयुर्वेदीक औषध कंपनी क्लिनिकल ट्रायल करून घेत. भारता पेक्षा अमेरिका खुप खुप मोठे मार्केट आहे. अजुन एक आणि मी औषध हा शब्द वापरला, र्टॉनिक नाही. दुसरे तुमचा जर आयुर्वेदावर विश्वास असेल तर चिनी, युनानी ने काय घोडे मारले आहे?

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 25/09/2014 - 16:58
मला चिनी युनानी बद्दल काही माहिती नाही. आयुर्वेदाचा आवाका मात्र खुप मोठा आहे. आज्जीबाईचा बटवा असे आपण ज्याला म्हणतो तो सगळा आयुर्वेदात येतो. क्लिनिकल ट्रायल बद्दल म्हणत असाल तर माझा तुमच्या एवढा या विषयातला अभ्यास मोठा नाही. पण बाजारात जी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक औषधे येतात ती क्लिनिकल ट्रायल नंतरच येत असतील ना? निसर्गातले घटक वापरुन तयार केलेली औषधे ती आयुर्वेदाची असे माझे मत आहे. ही साधारन व्याख्या झाली. वैद्यकीय परिभाषेत यात काही अधिक उणे होइलच. मी हजारो वर्षांच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? पण अ‍ॅलोपॅथीच्या डागतरांना न जमलेले रोग आयुर्वेदिक डॉक्टरांनी बरे करुन दाखवलेले बघितले आहेत. हे करताना त्यांनी कुठल्या स्टेजला काय प्रगती होइल ते सांगितले. जेव्हा जेव्हा कुपथ्य झाले तेव्हा तेव्हा ते बरोबर ओळखले. अचूक नाडीपरीक्षा केली. औषधे सगळी आयुर्वेदिक दिली. किती दिवसात रुग्ण पुर्ण बरा होइल ते अचूक सांगितले आणि तेवढ्या दिवसात रुग्ण पुर्ण बरा झाला. त्या आधी अ‍ॅलॉपथी डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. बाप दाखव नाहितर श्राद्ध घाल हे काही लोकांना सिद्ध करावे लागते म्हणुन सांगतो की डॉक्टर पुण्यातले समीर जमदग्नी होते. माझ्या जवळच्या माहितीतील बर्‍याच जणांना इतर काही चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा असाच अनुभव आला. आयुर्वेदतरी किमान नक्की प्लासिबो इफेक्ट वर चालत नाही. शेकडो वेगवेगळ्या पुड्या आणि कडवट काढे हे सगळे प्लासिबो इफेक्ट असते हे मला मान्य नाही. अवांतरः डॉ समीर जमदग्नी आणि माझे कुठलेही नाते नाही. असेलच तर ते मला ज्ञात नाही.

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या 26/09/2014 - 02:18
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. आता दिलेले औषध आयुर्वेदिक आहे कि अलोपथिक हे विचारण्याची हिम्मत माझ्यात नाही. कारण लगेच बाबांकडे तक्रार करतील :)

In reply to by खटपट्या

सुहास.. 26/09/2014 - 18:34
माझे डॉ. विकास हजिरनीस हे MBBS, BAMS असे दोन्ही आहेत. त्यामुळे मी कोणत्या औषधामुळे बरां झालो हे मलाच कळत नाही. >> माझे ही !! पण स्सालं काही ही आजार घेवुन जा ..अगदी दाढ दुखीसुध्दा ..बर करतो ..नाव सरदार आहे आणि आहे पण सरदार :)

In reply to by सुहास..

खटपट्या 27/09/2014 - 02:27
मी हाच विचार करतोय कि BAMS आणि MBBS या दोन्ही डिग्र्या घेतलेल्या डॉक्टरांचा वैचारिक गोंधळ होत नसावा का ? एखाद्याला अलोपथिक औषध द्यायचे कि आयुर्वेदिक हे ते कसे ठरवत असतील. एखादा रुग्ण त्यांच्याकडे "फक्त आयुर्वेदिक" किंवा "फक्त अलोपथिक" उपचारांची मागणी करू शकतो का ?

In reply to by खटपट्या

अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना, दूसर्‍या पॅथीला वापरायला, एंडॉर्स करायला बंदी असते असे वाचले आहे. डॉ. श्रीराम लागूंनी च्यवनप्राशची जाहिरात केल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टर्स असोसिएशनकडून कांहीतरी कारवाई झाली होती असे वाचल्याचे स्मरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

खटपट्या 27/09/2014 - 03:49
हा श्रीराम लागुंबद्दल ऐकले आहे. पण त्यांच्यावर चवनप्राश ची जाहिरात केल्याबद्दल कारवाई झाली का हे माहित नाही. मी ऐकलेय कि कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाची जाहिरात करू शकत नाही. डॉक्टर मिपाकर प्रकाश टाकतीलच.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 27/09/2014 - 09:22
डॉ. श्रीराम लागूनी च्यवनप्राशची जाहिरात केली त्यावर त्यांच्या काही व्यावसायिक सहकार्यांनी मत्सरामुळे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे तक्रार केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ने त्या तक्रारीची "दखल" घेत त्यांचे सदस्यत्व काही महिन्यांसाठी निलंबित केले. कारण हे होते कि तुम्ही डॉक्टर असताना एखाद्या औषधाची जाहिरात करणे हे बेकायदेशीर आहे. डॉक्टर लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याविरुद्ध अपील केले आणि त्यात असे म्हटले कि मी त्यात डॉक्टर म्हणून कोणतीही जाहिरात केलेली नाही उलट एक प्रसिद्ध व्यक्ती( CELEBRITY) म्हणून ती जाहिरात केलेली आहे. उच्च न्यायालयाने ते म्हणणे ग्राह्य धरत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ची कारवाई रद्द केली. ( मुळात डॉक्टर लागू तेंव्हा बरेच वर्षापासून आपला व्यवसाय करीतच नव्हते)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 25/09/2014 - 16:06
नसेल कळत लो़कांना तर भोगतील त्यांच्या कर्माची फळे.
गुरुजींच्या (३) प्रमाणे त्यांना कर्माची फळे मिळालीच आहेत (गंभीर आजार बरे होण्याची)

In reply to by मराठी_माणूस

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:09
अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी.

In reply to by प्रसाद१९७१

जेपी 26/09/2014 - 17:13
काविळ आणीडेंगी आपोआप बरा होतो .कसा काय बॉ? काही शास्त्रीय माहिती आहे का ? असल्यास इथल्या एका पेंशटला सांगतो. एक आठवडा झाला हुडकुन हुडकुन o- च ब्लड पुरवत आहोत.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 30/09/2014 - 20:49
>>> अहो मालक काविळ आणि डेंगी हे आजार शरीरच बरे करते. औषध लागत नाही. शरीराला टिकवून ठेवावे लागते लढण्यासाठी. अहो आश्चर्यम्! पण मग दरवर्षी मुंबई, पुणे इ. शहरात किमान २००-३०० व्यक्ती डेंगी ने मृत्युमुखी पडतात ते कसे काय बोवा? आणि डेंगी झाल्यावर अनेकांना रूग्णालयात दाखल करून शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी? डेंगी आपोआपच बरा होणार असेल तर कशाला डॉक्टरचा, रूग्णालयाचा आणि प्लेटलेट्सचा खर्च करायचा? आणि दरवर्षी महानगरपालिका विनाकारणच डासनिर्मूलन मोहीम राबविते असं दिसतंय कारण डेंगी आपोआपच बरा होतो ना? आणि समजा होमिओपॅथीने डेंगी बरा झालेला नसून तो शरीर लढण्यासाठी टिकून राहिल्यामुळे आपोआप बरा झाला आहे असे गृहीत धरले तर होमिओपॅथी औषधामुळे डेंगीच्या प्रतिकारासाठी शरीर लढण्यासाठी टिकवून धरायला मदत होते असा निष्कर्ष का नाही काढता येणार?

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 30/09/2014 - 21:17
शरीरात प्लेटलेट्स भरतात ते कशासाठी?
अहो प्लेटलेट्स काही डेंगूवर उपचार म्हणून नाही भरत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 01/10/2014 - 18:33
गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 01/10/2014 - 20:54
>>> गुरुजी - हरकत नाही. एक पण करा की आयुष्यात मोडर्न मेडीसिन चे औषध घेणार नाही. काय हा वेडेपणा. आयुष्यात मॉडर्न मेडिसिनचे औषध घ्यायचे नाही हा पण कशासाठी आणि का करायचा? होमिओपॅथी औषध सुद्धा आजारांवर लागू पडते अशी माझी भूमिका. फक्त होमिओपॅथीच लागू पडते व इतर पॅथी ही फसवणूक/निरूपयोगी आहेत असे मी कधीही म्हटले नाही. >>> काहीतरी ठाम भुमिका घ्या, नुस्ती चर्चा नको. माझी अशी ठाम भूमिका आहे की होमिओपॅथी ही फसवणूक नसून अनेक आजारांवर होमिओपॅथीमुळे गुण येतो. >>> मी बघा आयुर्वेद आणि होपा ची औषधे घेत नाही, घेणार नाही. तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न आहे. >>> तुम्ही पण अशी ठाम भुमिका घ्या मग हरकत नाही. लिहुन पण ठेवा की मला काही झाले तरी मॉडर्न मेडीसिन ची औषधे देवु नका. पण खरी वेळ पडली की डॉक्टरकडे ( म्हणजे मॉडर्न मेडीसीन चा ) धावायचे आणि बरे झाले की नाव ठेवायची. हे चुक आहे. मी अ‍ॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी सोडून इतर पॅथींना अजिबात नावे ठेवलेली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. एखाद्याने "मला दूध आवडत नाही" असे म्हटले तर "म्हणजे तुम्हाला मद्य आवडते" असा अर्थ तुम्ही काढत आहात. होमिओपॅथी ही भोंदूगिरी नसून त्या पॅथीचाही आजार बरे करण्यासाठी उपयोग होतो. हेच मी सांगितले आहे. >>>> असे दुटप्पी वागुन तुम्ही मुलांवर काय संस्कार करत आहात ते पण बघा. माझे वागणे अजिबात दुटप्पी नाही. तसेच माझे वागणे पूर्वग्रहदूषित सुद्धा नाही. मी माझ्या व माझ्या परिचयातील अनेकांच्या व्यक्तिगत अनुभवावरून होमिओपॅथीविषयी माझे मत ठरविले आहे. होमिओपॅथीच्या बाजूने बोलणे म्हणजे इतर पॅथींचा द्वेष करणे नव्हे हे समजून घ्या.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय 01/10/2014 - 18:28
तुमचे वक्तव्य थोडेसे "एड्समुळे कोणीही मरत नाही" यासारखे आहे. टेक्निकली बरोबर असु शकते कदाचित. प्रॅक्टिकली अगदीच चुकीचे

In reply to by प्रसाद१९७१

गवि 25/09/2014 - 16:46
@प्रसाद जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे. दुर्दैवाने मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर असे करताना दिसत नाहीत. कदाचित त्यांचे मत "मला काय करायचेय होमिओपथीविषयी बोलून" असे असू शकेल. आणि केवळ व्यवसायाच्या दृष्टीने ते रास्तही असेल. पण रुग्ण चुकीची उपचारपद्धती वापरतात किंवा कसे याकडे लक्ष देणे आणि किमान त्याविषयी माहिती देणे हाही वैद्यकीय व्यवसायाचा भाग मानला पाहिजे असे वाटते. एकदा तत्व माहीत झाले आणि तरीही होमिओपथी घेतली तर मग काहीच म्हणणे असू नये, कारण तो इन्फॉर्म्ड डिसिजन असेल. सध्या माझ्यामते बहुतांश पेशंट्सना हे माहीतच नसतं की होमिओपथीमधे थेट औषधाचा अंश नाही. तेवढं माहीत झालं म्हणजे मग आपापले ठरवणे इष्टच..

In reply to by गवि

बॅटमॅन 25/09/2014 - 17:43
जोपर्यंत मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर होमिओपथीच्या तत्वांतली निरर्थकता आणि त्याची शून्यवत उपयुक्तता याविषयी लोकांना समजावून देत नाहीत तोपर्यंत आपल्यासारख्यांनी काहीही आणि कितीही म्हणून काही उपयोग नाही असे आता लक्षात आलेले आहे.
हे सगळं काही आपल्या तोंडासमोरच बोललं पाहिजे असं काही आहे का? माझ्या मते नसावं. होमिपदीबद्दल कित्ती काय काय रिसर्च पेपर लिहून झालेले आहेत. त्यामुळे 'अ‍ॅलोपथीचे डॉक्टर कै बोलत नैत' हे चूक आहे.

In reply to by सुबोध खरे

पोटे 25/09/2014 - 16:08
ही प्लासिबोची उदाहरणे वाटत नाहीत. या उदाहरणात रुग्णाला काही झालेलेच नाही. झाले , असे त्याला वाटत आहे. होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:13
होमिओपथीमध्ये रुग्णाला ताप खोकला नागिण गाठ काही ना काही असल्यावर ते ' बरे ' झाल्याची अनेक उदाहरणे आहेत
हे सर्व रोग शरीरच बरे करते. नागिणी वर औषध घेण्याची गरज नाही. मधे स्वाईन फ्लु चे वारे होते तेव्हा आम्हाला युके मधे ताप आला तर घरी विश्रांती घ्या आणि ताप वाढला तर पॅरॅसिटेमॉल घ्या इतकाच सल्ला डॉक्टर देत होते. एक पण मृत्यु झाला नाही. भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 25/09/2014 - 16:52
सर्व रोग शरीरच बरे करते तर मग आमची अ‍ॅलोपथीही निरर्थ्कच नाही का ? नागिणीवर औषध घेऊ नये हे सांगून मात्र उपकारच केलेत. आमच्या एच आय व्हीच्या ओपीडीत रोज एक पेशंट असतो नागिणीचा. बरं झालं , स्रकारला कळवून टाकतो .. अ‍ॅसायक्लोवीर औषधावर फुकट खर्च करु नका म्हणुन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:58
मालक हे वाचा. शरिरच बरे करते नागिण. हे सपोर्टींग औषध आहे. बरे करण्या साठी नाही. Acyclovir is used to treat infections caused by certain types of viruses. It treats cold sores around the mouth (caused by herpes simplex), shingles (caused by herpes zoster), and chickenpox. This medication is also used to treat outbreaks of genital herpes. In people with frequent outbreaks, acyclovir is used to help reduce the number of future episodes. Acyclovir is an antiviral drug. However, it is not a cure for these infections. The viruses that cause these infections continue to live in the body even between outbreaks. Acyclovir decreases the severity and length of these outbreaks. It helps the sores heal faster, keeps new sores from forming, and decreases pain/itching. This medication may also help reduce how long pain remains after the sores heal. In addition, in people with a weakened immune system, acyclovir can decrease the risk of the virus spreading to other parts of the body and causing serious infections

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा 26/09/2014 - 06:40
परवा मी आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते तेव्हा माझ्यावर तुटून पडला होतात.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:16
आयुर्वेदिक औषधे अश्याच प्रकारचे काम करतात असे म्हटले होते
ते क्लिनिकल ट्रायल करुन प्रूव्ह करा, मग मॉडर्न मेडीसिन चे डॉक्टरच लिहुन देतील ना ते पेशंट ला.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 25/09/2014 - 16:54
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती. ..... अग्गोबै ! म्हणजे एखादे औस्षध इंग्लंदात असले तरच ते सत्य मानायचे का काय ? ? ?

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 17:21
हो इंग्लंडात केले चालेल कारण इंग्लंडात कोणाला वाटले म्हणुन कोणी औषध काढुन विकू शकत नाही. क्लिनिकल ट्रायल लागतातच कराव्या.

In reply to by रामपुरी

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 09:14
कुठल्याही आयुर्वेदिक कींवा होमिओपाथी औषधाची क्लिनिकल ट्रायल झालेली नाही. हे वैदू त्यांना पाहीजे ते देतात. तुम्हाला एक जरी असे औषध माहीती असेल तर सांगा. अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पोटे 26/09/2014 - 11:16
भ्रम आहे तुमचा. कालच आयु डॉक्टरला विचारलं. तो बोल्ला क्लिनिकल ट्रायल होतात. आयुर्वेदिक साठीही. होमिओ बद्दलही संबंधिताला विचारेन.

In reply to by पोटे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 11:29
मालक आयुर्वेद वैदू बोलला आणि तुम्ही विश्वास ठेवलात? एखादे उदाहरण देत का नाही तुमचा तो वैदु. इथे बघा काही नाव सापडतय का? http://www.cdsco.nic.in/forms/list.aspx?lid=1820&Id=11

In reply to by प्रसाद१९७१

पैसा 26/09/2014 - 18:07
फारच धाडसी विधान! लोक वैदू बनण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात आणि सरकार त्यांना पदवी देऊन धंदा करायला परवानगीही देतं ही माहिती णवीण आणि फारच भयंकर आहे!

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 26/09/2014 - 12:08
क्लिनिकल ट्रायल वगैरे केलेल्या बहुराष्ट्रिय औषध कंपन्यांचे काळे धंदे इथे वाचा http://www.loksatta.com/lokrang-news/drugs-companies-exploit-indian-guinea-pigs-44798/

In reply to by प्रसाद१९७१

अमेरिकन FDA ची मान्यता मिळाली की जगातल्या बर्‍याच देशात ती मान्यता मानली जाते. पुन्हा क्लिनिकल ट्रायलची गरज पडत नाही. मॉडर्न मेडिसीनमधली औषधे भारतात विकण्याअगोदर त्यांची भारतिय (किंवा बर्‍याच इतर देशातही स्थानिक) रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल करणे कायद्याने व आरोग्यदृष्टीने जरूर असते... केवळ अमेरिकन ट्रायल यशस्वी झाली म्हणून ती भारतात किंवा इतर अनेक देशांत आपोआप वैध होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातल्या विविध भागांत राहणार्‍या लोकांमधले जैववैविध्य आहे. जैव (जेनेटिक) वैविध्यामुळे एकाच औषधाचे--- जे आधुनिक वैद्यकशास्त्रात रासायनिक अणू (केमिकल मॉलेक्युल) या असे संबोधले जाते--- वेगळी जनुकरचना असणार्‍या माणसांमध्ये वेगळे परिणाम दिसतात... उदा. औषध शरिरात शोषण होण्यातला (शोषलेली मात्रा आणि त्यासाठी लागलेला वेळ) फरक, जैववैविध्यामुळे शरीरावर होणार्‍या परिणामातिल फरक, औषधाचे शरिरात चयापचय होण्यातला फरक, शरिरात औषध शिल्लक राहण्यातला (मात्रा आणि वेळ) फरक, औषध आणि त्याचे विघटन झालेले भाग शरीरातून बाहेर (मूत्र, इत्यादींतून) फेकले जाण्यातला फरक, औषध आणि त्याच्या शरीरात विधटित झालेल्या भागांचे शरीरावरचे दूरगामी परिणाम, इत्यादी.

In reply to by प्रसाद१९७१

कोऽहम् 26/09/2014 - 16:57
मित्र, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही ) आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evidence_for_Homeopathic_Medicine.html ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस ) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by प्रसाद१९७१

अनुप ढेरे 25/09/2014 - 16:55
भारतात मात्र स्वाईन फ्लु वर आयुर्वेदिक आणि होमिओपाथी औषधे निघाली होती.
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 16:59
भारतात आधुनिक वैद्यकवाल्यांनी देखील स्वाईन फ्लूची लस काढली होती की...
लस आणि औषध वेगळी

In reply to by अनुप ढेरे

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 20:07
टॅमीफ्लु हे स्वाइन फ्लु वरचे Cure नाही. ते Preventor म्हणुन काम करते. टॅमीफ्लु हे सर्व च टाइप च्या फ्लु साठी preventive medicine म्हणुन वापरु शकतात. फ्लुच्या वाय्ररस शी संपर्क येउन २ दिवस झाले असतील तर टॅमी फ्लु ने फार फरक पडत नाही. माझ्या मुलीला स्वाइन फ्लु झाला होता त्यामुळे मी First Hand माहीतीवर बोलतो आहे. गमतीची गोष्ट म्हणजे टॅमीफ्लु बडीशेपे पासुन बनवतात असे ऐकले आहे.

In reply to by आदिजोशी

सुहास.. 26/09/2014 - 18:36
रटाळ टॉपिक काढले जाऊ नये ह्या साठी कुठली पॅथी वापरावी? >>> +१०१५४५४६६९७२१३५४६२३१३५४७१२३५४६५४५४३२१६३८५५६४२५४५६७४६४३२४६८७४६५४३५४६८७८

मराठी_माणूस 25/09/2014 - 17:35
औषधांचे जाउ द्या , ते तसेही आपण फक्त बरे नसतानाच घेतो. पण जे अन्न वर्षानुवर्ष आपण पोटात ढकलतो, जसे पोळी,भाजी, वरण भात ईत्यादी, त्यांची कोणत्या लॅब मधे क्लिनिकल ट्रायल घेतली जाते ? शिवाय ते किति प्रमाणात खायला हवे ह्याचे काही मोजमाप आहे का ? जसे कि पोळी ... ग्राम, भात्....ग्राम ई.

In reply to by बाळ सप्रे

पोटे 26/09/2014 - 00:39
हेच लिवणार होतो. हे म्हणजे पाकिटमाराने टेलरचा व्यवसाय हा व्यवसायच नाही असे म्हटल्यागत झाले. मंत्रतंत्राच्या क्लिनिकल ट्रायल होतात का ? त्याना अ‍ॅप्रुव कोण करतं

मराठी_माणूस 26/09/2014 - 13:03
ज्येष्ठ शल्यचिकित्सकाचे आयुर्वेदा बद्दल खालील मत इथे वाचा http://www.loksatta.com/mumbai-news/loksatta-to-be-healthy-prevention-and-good-diet-to-be-away-from-diseases-944760/
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे, अशी आरोग्यदायी माहिती ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. रवी बापट यांनी 'सामान्य आरोग्य' या विषयावर दिली. आयुर्वेदानुसार आपली प्रकृती जाणून घेऊन त्यानुसार आहार-विहाराचे काही नियम पाळले, पुरेशी विश्रांती आणि आहारात थोडा बदल केला तरी अनेक आजार आटोक्यात आणता येतात, असेही त्यांनी सांगितले.

In reply to by मराठी_माणूस

हे तर फार पूर्वीपासून जगमान्यच आहे... अश्या प्रकारच्या विकारां/रोगां-साठी "जीवनशैलीचे विकार (Lifestyle Diseases)" असे नामकरणही केले गेलेले आहे. केवळ जीवनशैली ताळ्यावर आणल्याने ह्यातले बरेच विकार बरे होऊ शकतात किंवा कमीत कमी ताब्यात राहून औषधाची मात्रा कमी करायला मदत होते.

In reply to by मराठी_माणूस

सुहास.. 26/09/2014 - 18:37
अपुरी झोप, दूषित आणि अवेळी घेतला जाणारा आहार आणि स्वत:च्या प्रकृतीविषयी असणारी अनभिज्ञता ही अनारोग्याची प्रमुख कारणे असून आयुर्वेदात सांगितलेल्या प्रतिबंधक प्रणालीचा अवलंब केला तर सध्या भेडसावणारे ७० टक्के आजार सहज आटोक्यात ठेवणे शक्य आहे >> +१ हे मी मान्य करतो !!

कोऽहम् 26/09/2014 - 17:02
मित्र प्रसाद, जालावर खालील दुव्यावर आपल्याला(व इतरांनाही)आवश्यक असलेली माहिती मिळेल. https://www.homeopathic.com/Articles/Homeopathic_research/Scientific_Evi... ह्या दुव्यावर फक्त क्लिनिकल ट्रायल (निदानात्मक चाचणी) संदर्भात माहिती नसून, औषधांचे परिणाम सिद्ध केले आहेत. ह्या दुव्यावर वापरलेल्या संदर्भातील काही वाह्यात संदर्भ असे: "British Medical Journal", "Berlin Journal on Research in Homeopathy", "British Journal of Clinical Pharmacology", "British Homoeopathic Journal", "Bolletino de Oculistica", "Journal of the American Institute of Homeopathy", "Canadian Medical Association Journal", "Journal of Med. Nucl. Biophy", "Nature" इत्यादी इत्यादी (हुश्श)!!! ह्या दुव्याने आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. ह्या (वाह्यात व मागासलेल्या) देशांनी मान्य केलेल्या चाचण्या व निष्कर्ष आपणास (व इतरांस) मान्य नसल्यास आपण मोदीजींच्या "मेक इन इंडिया" ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन हा खटाटोप भारतामध्येच करून पाहूया. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 17:26
अहो ही होमिओपाथीची जहिरात करणारी आणि कोणी डाना नावाच्या माणसाची जहीरात करणारी साईट आहे, जशी टीव्ही वर शनी कवचाची जहीरात दाखवतात तशी.

कोऽहम् 26/09/2014 - 18:02
मित्र सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन जर्नल प्रमाणीकृत दुवे देत आहे, इतर सिद्धतांचे दुवे नंतर देतो. १. http://journals.bmj.com/search?fulltext=homoeopathy&submit=yes&journalcode=acupmed%7Camiajnl%7Cannrheumdis%7Carchdischild%7Cbjophthalmol%7Cbjsports%7Ccasereports%7Cbmjopen%7Cbmjdrc%7Cbmjresp%7Cbmjspcare%7Cbmjqir%7Cdtb%7Cebmed%7Cebmental%7Cebnurs%7Cedpract%7Cejhpharm%7Cemermed%7Cfamilyplanning%7Cfetalneonatal%7Cflgastro%7Cgutjnl%7Cheartasia%7Cheartjnl%7Cinjuryprev%7Cinpract%7Cjclinpath%7Cjech%7Cjmedgenet%7Cjnnp%7Cjramc%7Clupusscimed%7Cmedethics%7Cmedhum%7Cmolpath%7Cneurintsurg%7Coemed%7Copenhrt%7Cpostgradmedj%7Cpractneurol%7Cqhc%7Csextrans%7Cthoraxjnl%7Ctobaccocontrol%7Cvetrec%7Cvetreccr%7Cvetreco%7Cbmj २. http://www.amcofh.org/research/proving-trials ३. http://www.homeopathy-ecch.org/content/view/50/69/ ४. http://www.theguardian.com/notesandqueries/query/0,,-9542,00.html (द गार्डीअन). दोन प्रश्न : आत्म्याचे किंवा परमेश्वराचे अस्तिव कुठल्याही यंत्र वा प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नाही, मग हे अस्तित्वात नाहीत का? एखादी गोष्ट आपल्या आकालानापडीकले असेल तर ती सत्य असू शकत नाही का? सापडणे(फाईंड) आणी संशोधन(डिस्क्व्हर) ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ह्या दुव्यांनी आपले(व इतरांचे) समाधान झाल्यास भरून पावलो, अन्यथा आपल्या शंका(प्रतिसाद/प्रत्युत्तर/प्रश्न ई.) विचारताना संकोच नसावा. कळावे, मित्र

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे 26/09/2014 - 18:25
CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. असे निष्कर्ष बर्याचशा चाचण्यांचे निकाल आपण दिलेल्या दुव्यातून काढताना आढळतात.

In reply to by सुबोध खरे

CONCLUSIONS--At the moment the evidence of clinical trials is positive but not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias. This indicates that there is a legitimate case for further evaluation of homoeopathy, but only by means of well performed trials. या संसदिय इंग्लिश भाषेतल्या वाक्यांचे संसदिय सोवळेपणा जरा कमी करून केलेले शुद्ध मराठी भाषांतरः आतापर्यंत ज्या चाचण्या झाल्या आहेत, त्या शास्त्रिय चाचण्यांसाठी आवश्यक असलेले सर्व मानदंड वापरून केलेल्या नाहीत किंवा कमी प्रतिचे मानदंड वापरून केलेल्या आहेत. शिवाय चाचण्यांच्या निष्कर्षांसंबंधीच्या लिखाणात निर्णय प्रसिद्ध करणार्‍यांचा हस्तक्षेप असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे चाचण्यांचे निर्णय जरी सकारात्मक दिसत असले तरी ते शास्त्रिय दृष्ट्या विश्वासू नाहीत. यावरून असे दिसत आहे की, जोपर्यंत होमिओपथिच्या योग्य प्रकारे शास्त्रिय चाचण्या होत नाहीत तोपर्यंत तिला "शास्त्रिय" पद्धत मानणे योग्य होणार नाही. ---------- * "not sufficient to draw definitive conclusions because most trials are of low methodological quality and because of the unknown role of publication bias." या शब्दप्रयोगानंतर "there is a legitimate case for further evaluation" हा शब्दप्रयोग... "तुमची चाचणी अशास्त्रिय आहे (अजून इस्काटून... चाचणी फालतू आहे, प्रथम जरा नीट शास्त्रिय चाचण्या करायला शिका !) आणि शिवाय हेतूपूर्वक खोटे निष्कर्ष काढण्याचा तुमचा प्रयत्न पकडला गेला आहे."... हे सांगण्यासाठी केलेली संसदिय वाक्यरचना आहे. ** इंग्लिश इज अ फन्नी लँग्वेज... आणि गोर्‍यांनी ती मुद्दामहून (बाय डिझाईन, नॉट बाय अक्सिडेंट) तशी बनवली आहे ;)

In reply to by कोऽहम्

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 18:54
२ आणि ३ ह्या तर होमिओपाथी च्या जहिरात करणार्‍या साईट आहेत. गर्डिअन वर इथल्या सारखी चर्चा चालु आहे, बरेसचे उपहासात्मक आहेत.

In reply to by कोऽहम्

सुबोध खरे 26/09/2014 - 19:02
कोऽहम् साहेब आपण दिलेले दुवे वाचून पाहिले. दुर्दैवाने यातील एकही दुवा सज्जड पुरावा म्हणून वापरता येत नाही. कुठे ५० रुग्णांवर( २५ औषधे घेणारे आणी २५ प्लासिबो घेणारे) प्रयोग करून त्यातून अनुमान काढलेले आहे तर कुठे शब्द बंबाळ लिखाण दिसते. शेवटचा दुवा तर लोकांनी पाठविलेल्या पत्रांचा आहे. त्यातील पहिलाच उतारा उद्धृत करीत आहे. हा होमियोपथीच्या (नसलेल्या) परिणामावर आहे. Is there any proof that homeopathic medicine works? J Burgess, Norwich It is possible to answer correctly both yes and no to this question. From a scientific point of view, no it doesn't work, from the believers' point of view, yes it does. This contradiction can easily be explained: Homoepathic medicines are made by diluting to a very high degree, substances which could have an effect in higher concentrations on the workings of the body. The dilution is such that it is practically impossible to find in these medicines one single molecule of the so-called, active ingredient. In other words it's only there on the label. Those who advocate homeopathic medicine argue that the substance doesn't need to be there, it has left its "influence" on the water or other harmless materials in the medicine. This is of course utter nonsense, it is not possible for a chemical or element to leave an imprint, some kind of force on air or water not containing it. If this were so, then the air we breath and the water we drink are themselves homeopathic medicines; no need to bother with the little pills, just breathe! Now, if we are talking of medicines, it is usual, nay a legal requirement, to test them thoroughly before they are marketed. One of the final tests, is the so-called double blind trial. Controlled groups of patients or human guinea pigs are given either the medicine itself or a placebo. In a double blind trial, neither the person administering the medicine nor the patient knows if it is a placebo or truly the medicine. By this means, those running the experiment can best assess whether or not a medicine has an effect. It is claimed by the advocates of homeopathic medicines that double blind trials have been carried out and shown to have worked. These claims must be taken with a great deal of scepticism, the conventional medical establishment is of the opinion that any such trials were conducted incorrectly. However, it has also been shown by conventional medical experimentation that the placebo effect is a very important one in bringing about cures. If people believe that they will get better, they often do so on their own resources. In other words, it can be shown that the visit to the doctor is a more important part of the cure than the pills afterwards. The placebo effect is by no means a rare or insignificant one, quite the contrary in fact. Thus we can be relatively sure that the believers in homeopathy, much of the time, will be able to justify their own argument by their belief. In other words it will work for them. But it is also quite clear that it will not always work. Not too long ago, a hospital came under severe criticism following the death of a young girl who developed diabetes. The parents took her to the hospital, but it was not made clear to them that she needed urgent and immediate treatment. The parents, advocates of natural medicines, undecided what to do, gave her homeopathic treatment whilst they thought about it. Shortly afterwards, their daughter went into a coma from which she never recovered. A classic example of where belief is not enough. बहुसंख्य वेळेस असेच तकलादू पुरावे पुढे येत राहतात त्यामुळे होमियोपाथीत तथ्य आहे असे म्हणणे मला तरी कठीण जाते. यात माझा पूर्वग्रह नक्कीच असेल तरीही मी जेंव्हा जेंव्हा उघड्या डोळ्यांनी त्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा मला सज्जड पुरावा अजूनपर्यंत तरी आढळलेला नाही. मी एक क्ष किरण तज्ञ आहे आणी रोजच्या व्यवसायात मी एकही औषध वापरत नाही कि रुग्णांना देत नाही त्यामुळे मला माझ्या व्यवसायाचे ( किंवा अस्तित्वाचे) समर्थन करण्याची जरूर नाही. ज्याला भौतिकशास्त्राची तोंड ओळख आहे अशा कोणालाही क्ष किरण किंवा कर्णातीत ध्वनी (ULTRASOUND) कसा काम करतो हे सहज पडताळता येईल.कोणत्याही प्रयोगशाळेत ते सहज सिद्ध करता येईल आणी आपण शिकलेल्या मूळ शास्त्राच्या विपरीत कोणतीही उपपत्ती (THEORY ) नाही. असे असूनही मी एक गोष्ट म्हणतो कि कुणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडल्याशी कारण. ज्याला जी पथी पचते आणी रुचते त्याने ती वापरावी. या वर मी कितीही लिहीले तरी त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. हे जसे एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या धर्माच्या माणसाला तुम्ही त्याबद्दल काही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यावर त्याचे विचार बदलत नाहीत तसेच आहे.प्रत्येक माणूस आपल्या स्वतःच्या विचार पद्धतीनेच चालत असतो. ती बदलणे इतके सोपे नाही. हा विषय म्हणजे च्युईंग गम चघळण्य़ासारखा आहे. तुम्ही कितीही चघळा. पोटात काहीही जात नाही आणी काही वेळाने तोंडाला स्वादहि रहात नाही.

In reply to by सुबोध खरे

पोटे 27/09/2014 - 16:12
तो होमिओपथी डॉ. अज्ञानी होता. डायबेटेस हा अन्शुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. हार्मोन कमतरतेसाठी हार्मोनच द्यावे लागतात असे होमिओपथी सांगते. असो. माझी नागिण होमिओ च्या नक्स वोमिकाने व काली मुरने दोन दिवसात गेली होती. असाकलोवीरचे पाच डोस खाणे जिवावर आले होते म्हणुन मित्राला फोन केला होता. एम बी बी एस माणसाची नागिण बी ए एम एस वैदुने होमिओपथी औषध देउन दोन दिवसात घालवली होती !!!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 29/09/2014 - 10:11
सहमत, तथाकथित होमिओपॅथिक डॉ.च्या मोडर्न मेडिसिनबद्दलच्या अज्ञान- अट्टाहासानेच होमिओपॅथीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. मोडर्न मेडिसिनला शिव्या घालून, किंवा होमिओपॅथिक मेडिसिनचा हट्ट धरून कोणाचेच भले होणार नाही. शेवटी रुग्णाला बरे वाटणे, आणि दीर्घकालीन स्वास्थ्य मिळणे हेच डॉ. चे अल्टिमेट लक्ष्य असले पाहिजे.

मला वाटते आपल्या सारख्या सामान्य पामरांनी मते देण्याऐवजी डाक्टर लोकांनी या विषयाबद्दल आपली मते मांडावी. मी नुकतेच माझ्या मुलीला होमियोपथीच्याकालेजात घातले आहे. ( केवळ तिथेच विना डोनेशन प्रवेश मिळत होता). जर यावरील चर्चेमधुन काही वाईत निष्पन्न झाले तर मी तिला घरी बसविन धणीभांदी करावयास लावेन. आणि या पुढे होमी डाक्टर कडे जाण्यापूरण्यानीट विचार करेन.

In reply to by सामान्यनागरिक

पोटे 27/09/2014 - 10:09
होमिओपथी लोकाना अ‍ॅलोपथी शिकवुन त्याना अधिकृतरीत्या अ‍ॅलोपथी करत येण्याची शक्यता आहे. होमिपथीवर टीका करणारे इथले प्रकांड पंडित काही न वाचताच डायल्युशनवर बोलत आहेत. डालयुशन याचा अर्थ नुसते थेंबभर औषध मिसळणे नव्हे. त्ञासाठी ट्रिचुरेशन ही प्रक्रियाही करावी लागते. वजन आणि आकारमान यांचा कार्यक्षमतेशी सम प्रमाण असतेच हे विधान इथल्या लोकानी मांडावे हेही हास्यास्पद आहे. पूर्वी वीस जीबी ची हार्ड डिस्क पाव किलोची असायची. आज बत्तीस जीबी ची चिप तोळामासा असते.
होमिओपाथी ( या लेखात बरेच इंग्रजी शब्द / वाक्ये वापरली आहेत. काही वेळी प्रतिशब्द माहीत नाहित म्हणून तर काही वेळा अर्थ सुस्पष्ट रहावा म्हणून. क्षमस्व !) माझ्या तंत्रदर्शन वरील लेखात मी लिहले होते की ". फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की ! " त्या लेखातील शेवटचा परिच्छेद हा तंत्राला लोक का बळी पडतात यावर होता व श्रद्धा व अगतिकता ही दोन कारणे नमुद केली होती. त्यापुढे आणखी एक उदा. म्हणून होमिओपाथीचा निर्देश केला होता. त्याला आक्षेप घेण्यात आले म्हणून हा लेख.

वाघाच्या जबड्यात

वेल्लाभट ·

In reply to by वेल्लाभट

गणपा 24/09/2014 - 20:17
फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!
एका गंभीर घटेनेवर मुळात धागा काढलात तो ही काहीसा मस्करीत काढल्या सारखा. ते कमी की काय म्हणुन ही विनोद केल्या सारखी प्रतिक्रिया. आपसे ये उम्मीद न थी.

In reply to by गणपा

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:37
वेल्लाभटांच्या कुठल्या प्रतिक्रिये मुळे तुमच्या त्यांच्या बद्दल च्या "उम्मीद" वाढल्या होत्या किंवा सेट झाल्या होत्या?

>>>>माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून.... व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील). व्हिडीओ चित्रीकरण करणं कोडगेपणा किंवा भावनाहीनतेचे उदाहरण म्हणता येणार नाही. (फेसबुकावर शेअर करणं नक्कीच चुकीचं आहे.) पण ह्या चित्रीकरणाचा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला, मिडियाला आणि त्या तरूणाच्या नातेवाईकांना प्रसंगाचे तपशिल मिळण्यास मदत होते. चुक प्राणिसंग्रहालय प्रशासनाची असेल तर प्रशासनाविरुद्ध खटला उभा करण्यात त्या तरूणाच्या नातेवाईकांना सबळ पुरावा मिळू शकतो. प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर मिडियाला त्याविरुद्ध आवाज उठवायला पुरावा मिळू शकतो. सुरक्षा रक्षकांची किंवा सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहीली असेल तर कारवाई करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला घटनेचे खरेखुरे (सांगीला सांगी आणि... असे नाहीत) तपशिल मिळून अशा व्हिडीओची मदत होऊ शकते. रस्त्यावरचे अपघात, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकरणांमध्ये शेजारपाजारच्या दुकानांचे किंवा कोणी पर्यटकाने केलेल्या व्हिडिओ शुटींगचे फुटेज तपासले जातेच जाते. गुन्हेगारांना पकडायला त्याचा उपयोग होतो. पुन्हा सांगतो, फेसबुकावरील शेअर करणे मलाही खटकले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट 24/09/2014 - 17:26
व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).
विश्वास दांडगा आहे.

In reply to by वेल्लाभट

विश्वास दांडगा आहे कारण अजून आपल्या समाजात चांगुलपणा शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतात. आत्ताच ती चित्रफित पाहिली. कदाचित कोणी गेलं नसेल लगेच. पण प्रत्येकजण त्या वाघाचं लक्ष विचलीत करण्याचा आणि तरूणाला वाचवायचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एव्हढ्या भयानक प्रसंगात स्वतःही भांबावल्या अवस्थेत त्या वाघाला त्या तरूणापासून दूर पळवायचा प्रयत्न प्रत्येकाचा होता. असो. तो तरूण आत कसा पडला आणि जवळपास एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे समजत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 24/09/2014 - 18:00
हेतू कसाही असला तरी वरुन आलेल्या दगडाने वाघ बिथरला आणि त्याचक्षणी निर्णायक हल्ला केला(दगडफेकीपासून दूर घेऊन जाणे) असे प्रथमदर्शनी स्पष्ट वाटतेय.

In reply to by गवि

शक्यता आहे गवि. पण लोकं काय करू शकत होते? शक्यतो आरड्याओरड्याने दगड वगैरे मारून वाघाचे लक्ष विचलीत करावे आणि पळवून लावावे इतका साधा विचार त्या हतबल जमावाने केलेला दिसतो आहे. जंगलात कसे शिकारीला ढोल, थाळ्या वाजवून हाकारे घालतात आणि वाघाला आपल्याला हवे त्या क्षेत्रात आणतात तसाच कांहीसा विचार जमावाने केला असेल. पण वाघ आपल्या शिकारीला घेऊनच पळेल आणि आपला सदहेतू विफल होईल असे वाटले नसेल. प्रसंगाचं गांभिर्य, भांबावलेपण, अननुभवीपणा, आयुष्यात प्रथमच पाहात असलेलं दृष्य वगैरे वगैरे गोष्टींनी भारलेल्या मेंदूत सारासार विवेक हरवला आणि दुर्घटना घडली असे मला वाटते. सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती अजूनही मनाला पीळ पाडते आहे.

In reply to by गवि

काउबॉय 27/09/2014 - 12:01
एक तर गोळी घाला अथवा तोंडाने आवाज करा वा प्रतिक्रियाच देऊ नका हे उत्तम, उगा पुचाट हल्ला करून वाघाला डिवचतानाआपण त्याचे काही बिघड्वु शकत नाही याची जाणीव कशाला करून द्यायची ते सुध्दा मुक्त जंगल न्हवे तर त्याच्या हक्काच्या वावराच्या अतिशय मर्यादित परिसरात :(

सुहास.. 24/09/2014 - 17:45
धागा घेतलास , छान केले ! हल्ली इतक्या क्लिप्स येतात,यु ट्युब वर तर पसाराच आहे !! त्या युस वगैरै च्या अपघाताच्या, ते कुणी मगरीच्या जबड्यात हात गमावल्याचा तर, त्यामुळे एका बाजुने मन थोड असंवेदनशील होत चाललय हे ही तितकेच खरे :) अर्थात , त्या पोरीचे पब बाहेर जे हाल झाले होते ( परत एकदा...शीSSट ) अक्षरशः मनात कालवाकालव झाली होती ... एखाद्याने ती पहिल्यांदा बघीतली की येतो काटा वगैरै ..पण ते मिडिया इतकी लांबड लावतात की तो मृत्युचा तमाशाच वाटायला लागतो ..तुर्तास इतकेच म्हणेन फास्ट वर्ल्ड, ग्लोबल वर्ल्ड नथिंग एल्स मॅटर !!

पैसा 24/09/2014 - 18:21
आताच मोबाईलवर क्लिपची सुरुवात बघून कसंतरी झालंय. बराच वेळ तो माणूस वाघासमोर बसून हेल्प हेल्प म्हणून ओरडत होता. :( ती क्लिप तिथेच बंद करून टाकली. झूच्या लोकाना बोलावायला कोणी गेले नसावेत बहुतेक. व्हिडिओ काढतायत मेले.

vikramaditya 24/09/2014 - 19:59
पोलीसांना बोलवायला पाहीजे हे बरोबरच आहे. परंतु बरेचदा ते सुद्धा ज्याला आपण 'ईल प्रीपेअर्ड' म्हणतो तसे असतात. म्हणजे उदा. अतिरेकी येणार एके-४७ घेवुन आणि आपले पोलीस बिचारे एक काठी घेवुन उभे. वाघासमोर तावडीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे ज्ञान/ प्रशिक्षण सुरक्षा दला कडे असेल का हा वेगळाच विषय आहे. आपल्याकडे बरेचदा अपघातग्रस्तांना हातगाडी वर टाकुन नेले जाते. ह्या शिवाय, वर्षानुवर्षे पिंजर्यात कोंडलेल्या असहाय्य प्राण्यांना बघायला जाणा-या लोकांचे वर्तन भयानक असते. दगड, ब्लेड पासुन सगळ्या वस्तु प्राण्यांवर फेकल्या जातात. असा आपला बहुसंख्य क्राउड असतो.

In reply to by कंजूस

हाडक्या 24/09/2014 - 20:51
भौ.. स्पार्टकस भाऊंचा 'शिकारीच्या संदर्भातली लेख-मालिका व्यर्थच म्हणायची का ? आता त्या वाघाला मारण्याची मागणी नको येऊ दे म्हणजे झाले.

In reply to by कंजूस

भिंगरी 05/10/2014 - 00:56
जब जानवर कोई इंसान को मारे कहते है दुनियामे,बेहशी उसे सारे. (किती निरपराध जनावरांचे जीव माणसाने घेतले आहेत) चुप क्यूं है संसार?

त्या तरूणाचि मानसिक स्थिती ठीक नव्हती असे वाचले इंग्रजी पेपरात.भविष्यात हे प्रसंग कसे टाळता येतील ह्यावर मिपाकरांनी चर्चा करावी.

मदनबाण 25/09/2014 - 14:20
ह्म्म... आज ती क्लीप पाहिली, दगड मारल्यावर वाघ बिथरला ! लोखंडाची जी जाळी आहे ती सहज ओलांडुन जाता येइल अशी दिसत आहे ! निदान माणसांना, लहान मुलांना सहज ओलांडुन जाता येइल अशी जाळी नसावी ! बाकी असे अनेक व्हिडीयो पाहिले आहेत, खुप वर्षांपूर्वी Eugene Armstrong नावाच्या अमेरिकन सैनिकाचे शीर धडा वेगळे करण्याचा व्हिडीयो कोणी तरी मला पाठवला होता { तो व्हिडीयो पाहण्याच्या आधी तो कशाचा आहे हे माहित नव्हते}, तो पाहिल्या नंतर २ दिवस मला धड झोप आली नव्हती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा 28/09/2014 - 19:17
पुण्याच्या सर्पोद्यान्यात देखील असेच आहे. सुसरी आणि सापांच्या पिंजरे तर असे आहेत की कडेवर बसलेला मुलगा टुणकन ऊडी मारुन आत जाईल. मी मागेच जॅकडीं.ना त्याबद्द्ल विचारणार होतो.

In reply to by चैदजा

जॅक डनियल्स 05/10/2014 - 00:36
जेंव्हा तुम्ही कुठल्या पण सार्वजनिक ठिकाणी जातात तेंव्हा तुमची काही तरी जवाबदारी असते. म्हणजे उदा. लग्नाला जाताना चांगले कपडे घालून जायचे, मयताला जाताना साधे जायचे. त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही प्राणीसंग्रहालयात जातात तेंव्हा तुम्ही जवाबदारी ने वागला तर कडे वरचा मुलगा सुसरीच्या खड्यात पडणार नाही. लहान मुले वाकून पडणार नाही एवढी सगळ्या भिंतीची उंची आहे. अजगर-मगर-घोणस यांचे पिंजरे लोकं किडे करतात म्हणूनच बंद आहेत. प्राणीसंग्रहालयात पाळायचे जे काही नियम असतात ते जर पाळले तर अपघात होणार नाहीत.

हुप्प्या 28/09/2014 - 22:14
एखाद्या कागदाला (वर्तमानपत्र वगैरे) आग लावून तो पिंंजर्यात टाकला असता तर कदाचित वाघ घाबरुन पळाला असता. दगडापेक्षा आगीला तो जास्त घाबरतो असे वाटते. अर्थात ही पश्चात बुद्धी झाली.

वाघ म्हण्जे काय कुत्रा आहे का दगड मारुन त्याला पळ्वायला किन्वा लक्ष दुसरीकडे वळ्वायला?? वाघाच्या टेरिट्रि मध्ये अचानक कोणि माणुस आला तर तो सुद्धा बावचळ्ला असेल. वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

In reply to by मेघना मन्दार

>>>>वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे. हो! दगड मारले नसते तर, उगीच थोडा वेळ, त्या तरूणाशी गुदगुल्या गुदगुल्या खेळून, कंटाळून, वाघ गेला पण असता.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 06/10/2014 - 01:57
तो शक्य तितका त्याच्या कंफर्टझोनमधे आलेल्या अनाहूत पाहुण्याशी इंटरेक्षन टाळतच होता तो मुला पेक्षा जास्त गोंधळला असावा आणि पब्लिक कडून अनावधानाने त्याचा गोंधळ भीतीमधे बदलेल आशा प्रकारची कृती घडली दोष पब्लिकच्या इच्छेचा नाहिये पण जसे म्हणतात ना Person shouldn't be known by his intention but by the results of his action....that's what really counts.

जॅक डनियल्स 05/10/2014 - 01:21
मी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हाच मला जाणवले होते की १००% मुलाची चूक आहे. संग्रहालयातील प्राण्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्यांना फक्त १-२ माणसांची जवळून सवय असते, एक खाणे देणारा आणि दुसरा पिंजरा साफ करणारा. साधारण पणे सगळे पांढरे वाघ हे प्राणी संग्रहालयात च लहान चे मोठे झालेले असतात. (म्हणजे पिल्लू आणले जाते आणि मग ते वाढवले जाते. ) त्यांना फक्त त्यांना दिलेले खाणे (जिवंत नाही- मासाचे तुकडे ) शांतपणे खाणे याचीच सवय असते. त्यामुळे हे प्राणी त्यांच्या कीपर बरोबर शांत पणे राहतात कारण त्यांना त्यांची सवय असते. जर कोणी डॉ. आमटे चे नेगल वाचले असेल किंव्हा त्यांचे व्हिडीओ पहिले असतील तर त्यांना कल्पना येइल. पण त्यांच्या पिंजऱ्यात कुठली पण परकीय गोष्ट आली तर (खार, कुत्रा, माणूस इ. ) तर ते बावचळून जातात, त्यांना नक्की काय करायचे ते समजत नाही, ते त्यांच्या "कमफ़र्त झोन च्या" बाहेर असते. खूप लोकं जेंव्हा प्राणी संग्रहालयात जातात तेंव्हा त्यांचे डोके घरी ठेवून जातात, प्राणी झोपला आहे त्याला दगड मार, काठीने त्याला ढोस, आवाज काढ असले प्रकार करतात . मी स्वतः खूप लोकांना या वरून शिव्या दिल्या आहेत. सर्पोद्यान मध्ये दगड मारण्याऱ्याला दंड करायचो आणि जर पैसे नसतील तर भर चौकात उठाबशा काढायला लावायचो. खूप सारी लोक पोरींना इम्प्रेस करायला अनेक गोष्टी करतात , मी एका मुलाला दंड केला होता कारण तो त्याच्या छावीला इम्प्रेस करायला सुसरीच्या जाळीवर चढला होता. लोकं जर थोडे विचार करून प्राणी संग्रहालयात वागले तर अश्या गोष्टी होणार नाहीत . दुसऱ्या लोकांच्या घरी जाताना जसे आपण सभ्य पणे वागतो तसे च जर प्राणी संग्रहालयात वागलो तर प्राण्यांना पण त्रास कमी होइल.

In reply to by जॅक डनियल्स

vikramaditya 08/10/2014 - 16:28
असो वा पुरातन किल्ले / वास्तु, आपले लोक खरच डोके घरी ठेवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नुकसान करण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही त्यांना झापल्याचे वाचुन फार बरे वाटले. एकंदरीतच बाहेरीलही भटक्या पशु-पक्षांना त्रास देणा-यांना आमचा ग्रुप जोरदार झापतो. बेअक्कल लेकाचे!

अर्धवटराव 05/10/2014 - 10:28
आपला बेशिस्तपणा आपल्याला जिथे तिथे नडतो. एक माणुस बिचारा हकनाक मेला... त्याची चुक होतीच, पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. . रस्त्यांवर तर आपण सर्कस करतोच; जत्रेत, इस्पीतळात, बस-ट्रेनमधे, आणि आता प्रत्यक्ष वाघाच्या पिंजर्‍यात... अवघड आहे.

In reply to by अर्धवटराव

>>>>पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. म्हणजे नक्की काय? आता, प्रत्यक्ष त्या प्रसंगापासून इतक्या दूर सुरक्षित वातावरणात, आपल्या नजरेसमोर कोणी मरत नसताना, आपल्याला (त्यात मीही आलोच) बरेच शहाणपण सुचू शकते पण तिथे समोर मृत्यूचा खेळ चालू असताना, आपले हातपाय गळाल्या अवस्थेत त्या तरुणाला वाचवण्यासाठी वाघाचे लक्ष विचलीत करणे, त्याच्या सावजा वरून हटविणे हे 'प्रथमोपचारासारखे' वाटले असल्यास लोकांना दोष देता येणार नाही असे मला वाटते. फक्त एव्हढ्या गर्दीत अशा प्रसंगातही आगीचा प्रयोग कोणी केला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तसा केला असता तरीही वाघ आपल्या सावजाला घेऊन त्या घोळक्यापासून दूर आंत गेला असता आणि तो प्रयोगही फसलाच असता. पण उतावळेपणे वागून तो जमाव जाणूनबुजून त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे चित्र उभे करणे अन्यायकारक ठरेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 06/10/2014 - 20:35
उतावळेपणा म्हणता येईल, जाणुनबुजुन नाहि म्हणता येणार. नक्की काय करायला हवं होतं हे मी खात्रीने सांगु शकत नाहि. पण असा बाका प्रसंग उभा राहिला असताना ( प्रसंग इतका खतरनाक अजीबात नव्हता) आम्हि सर्वप्रथम शक्य तितके कमरेचे पट्टे आणि तत्सम गोष्टी एकत्र करुन पिडीत व्यक्तीला वर ओढण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर घटनेत नेमकं काय करायला हवं होतं हे सांगणं कठीण आहे. इथे रेस्क्युचा स्कोपच फार कमि आहे. पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

In reply to by अर्धवटराव

vikramaditya 08/10/2014 - 16:38
पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.
पर्फेक्ट.

In reply to by वेल्लाभट

गणपा 24/09/2014 - 20:17
फिटनेस बघ वाघाचा, येड्या ! ७० किलोच्या माणसाला फरफटत नेलान ! मंग ?!
एका गंभीर घटेनेवर मुळात धागा काढलात तो ही काहीसा मस्करीत काढल्या सारखा. ते कमी की काय म्हणुन ही विनोद केल्या सारखी प्रतिक्रिया. आपसे ये उम्मीद न थी.

In reply to by गणपा

प्रसाद१९७१ 25/09/2014 - 14:37
वेल्लाभटांच्या कुठल्या प्रतिक्रिये मुळे तुमच्या त्यांच्या बद्दल च्या "उम्मीद" वाढल्या होत्या किंवा सेट झाल्या होत्या?

>>>>माणूस मरतोय समोर; व्हिडियो कसला काढतात अडानचोट? तद्दन कोडगेपणा, भावनाहीनतेचं उत्तम उदाहरण. सुरक्षारक्षकाला, पोलिसाला, फायर ब्रिगेडला बोलवाव; त्या वेळी जीव वाचवण्यासाठी काहीतरी करावं सोडून.... व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील). व्हिडीओ चित्रीकरण करणं कोडगेपणा किंवा भावनाहीनतेचे उदाहरण म्हणता येणार नाही. (फेसबुकावर शेअर करणं नक्कीच चुकीचं आहे.) पण ह्या चित्रीकरणाचा प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला, मिडियाला आणि त्या तरूणाच्या नातेवाईकांना प्रसंगाचे तपशिल मिळण्यास मदत होते. चुक प्राणिसंग्रहालय प्रशासनाची असेल तर प्रशासनाविरुद्ध खटला उभा करण्यात त्या तरूणाच्या नातेवाईकांना सबळ पुरावा मिळू शकतो. प्रशासन टाळाटाळ करीत असेल तर मिडियाला त्याविरुद्ध आवाज उठवायला पुरावा मिळू शकतो. सुरक्षा रक्षकांची किंवा सुरक्षा व्यवस्थेत उणीव राहीली असेल तर कारवाई करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाला घटनेचे खरेखुरे (सांगीला सांगी आणि... असे नाहीत) तपशिल मिळून अशा व्हिडीओची मदत होऊ शकते. रस्त्यावरचे अपघात, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट वगैरे वगैरे प्रकरणांमध्ये शेजारपाजारच्या दुकानांचे किंवा कोणी पर्यटकाने केलेल्या व्हिडिओ शुटींगचे फुटेज तपासले जातेच जाते. गुन्हेगारांना पकडायला त्याचा उपयोग होतो. पुन्हा सांगतो, फेसबुकावरील शेअर करणे मलाही खटकले आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट 24/09/2014 - 17:26
व्हिडिओ काढणारा एकटाच तिथे नव्हता. अनेकजणांपैकी कोणीतरी सुरक्षारक्षकांना, पोलीसांना, फायरब्रिगेडला बोलवायला गेलेच असणार. (एक का दहाजणं गेले असतील).
विश्वास दांडगा आहे.

In reply to by वेल्लाभट

विश्वास दांडगा आहे कारण अजून आपल्या समाजात चांगुलपणा शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणं आजूबाजूला दिसत असतात. आत्ताच ती चित्रफित पाहिली. कदाचित कोणी गेलं नसेल लगेच. पण प्रत्येकजण त्या वाघाचं लक्ष विचलीत करण्याचा आणि तरूणाला वाचवायचा आपापल्या परीने प्रयत्न करीत होता. एव्हढ्या भयानक प्रसंगात स्वतःही भांबावल्या अवस्थेत त्या वाघाला त्या तरूणापासून दूर पळवायचा प्रयत्न प्रत्येकाचा होता. असो. तो तरूण आत कसा पडला आणि जवळपास एकही सुरक्षा रक्षक का नव्हता हे समजत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गवि 24/09/2014 - 18:00
हेतू कसाही असला तरी वरुन आलेल्या दगडाने वाघ बिथरला आणि त्याचक्षणी निर्णायक हल्ला केला(दगडफेकीपासून दूर घेऊन जाणे) असे प्रथमदर्शनी स्पष्ट वाटतेय.

In reply to by गवि

शक्यता आहे गवि. पण लोकं काय करू शकत होते? शक्यतो आरड्याओरड्याने दगड वगैरे मारून वाघाचे लक्ष विचलीत करावे आणि पळवून लावावे इतका साधा विचार त्या हतबल जमावाने केलेला दिसतो आहे. जंगलात कसे शिकारीला ढोल, थाळ्या वाजवून हाकारे घालतात आणि वाघाला आपल्याला हवे त्या क्षेत्रात आणतात तसाच कांहीसा विचार जमावाने केला असेल. पण वाघ आपल्या शिकारीला घेऊनच पळेल आणि आपला सदहेतू विफल होईल असे वाटले नसेल. प्रसंगाचं गांभिर्य, भांबावलेपण, अननुभवीपणा, आयुष्यात प्रथमच पाहात असलेलं दृष्य वगैरे वगैरे गोष्टींनी भारलेल्या मेंदूत सारासार विवेक हरवला आणि दुर्घटना घडली असे मला वाटते. सुरक्षारक्षकाची अनुपस्थिती अजूनही मनाला पीळ पाडते आहे.

In reply to by गवि

काउबॉय 27/09/2014 - 12:01
एक तर गोळी घाला अथवा तोंडाने आवाज करा वा प्रतिक्रियाच देऊ नका हे उत्तम, उगा पुचाट हल्ला करून वाघाला डिवचतानाआपण त्याचे काही बिघड्वु शकत नाही याची जाणीव कशाला करून द्यायची ते सुध्दा मुक्त जंगल न्हवे तर त्याच्या हक्काच्या वावराच्या अतिशय मर्यादित परिसरात :(

सुहास.. 24/09/2014 - 17:45
धागा घेतलास , छान केले ! हल्ली इतक्या क्लिप्स येतात,यु ट्युब वर तर पसाराच आहे !! त्या युस वगैरै च्या अपघाताच्या, ते कुणी मगरीच्या जबड्यात हात गमावल्याचा तर, त्यामुळे एका बाजुने मन थोड असंवेदनशील होत चाललय हे ही तितकेच खरे :) अर्थात , त्या पोरीचे पब बाहेर जे हाल झाले होते ( परत एकदा...शीSSट ) अक्षरशः मनात कालवाकालव झाली होती ... एखाद्याने ती पहिल्यांदा बघीतली की येतो काटा वगैरै ..पण ते मिडिया इतकी लांबड लावतात की तो मृत्युचा तमाशाच वाटायला लागतो ..तुर्तास इतकेच म्हणेन फास्ट वर्ल्ड, ग्लोबल वर्ल्ड नथिंग एल्स मॅटर !!

पैसा 24/09/2014 - 18:21
आताच मोबाईलवर क्लिपची सुरुवात बघून कसंतरी झालंय. बराच वेळ तो माणूस वाघासमोर बसून हेल्प हेल्प म्हणून ओरडत होता. :( ती क्लिप तिथेच बंद करून टाकली. झूच्या लोकाना बोलावायला कोणी गेले नसावेत बहुतेक. व्हिडिओ काढतायत मेले.

vikramaditya 24/09/2014 - 19:59
पोलीसांना बोलवायला पाहीजे हे बरोबरच आहे. परंतु बरेचदा ते सुद्धा ज्याला आपण 'ईल प्रीपेअर्ड' म्हणतो तसे असतात. म्हणजे उदा. अतिरेकी येणार एके-४७ घेवुन आणि आपले पोलीस बिचारे एक काठी घेवुन उभे. वाघासमोर तावडीत सापडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमके काय करावे लागेल ह्याचे ज्ञान/ प्रशिक्षण सुरक्षा दला कडे असेल का हा वेगळाच विषय आहे. आपल्याकडे बरेचदा अपघातग्रस्तांना हातगाडी वर टाकुन नेले जाते. ह्या शिवाय, वर्षानुवर्षे पिंजर्यात कोंडलेल्या असहाय्य प्राण्यांना बघायला जाणा-या लोकांचे वर्तन भयानक असते. दगड, ब्लेड पासुन सगळ्या वस्तु प्राण्यांवर फेकल्या जातात. असा आपला बहुसंख्य क्राउड असतो.

In reply to by कंजूस

हाडक्या 24/09/2014 - 20:51
भौ.. स्पार्टकस भाऊंचा 'शिकारीच्या संदर्भातली लेख-मालिका व्यर्थच म्हणायची का ? आता त्या वाघाला मारण्याची मागणी नको येऊ दे म्हणजे झाले.

In reply to by कंजूस

भिंगरी 05/10/2014 - 00:56
जब जानवर कोई इंसान को मारे कहते है दुनियामे,बेहशी उसे सारे. (किती निरपराध जनावरांचे जीव माणसाने घेतले आहेत) चुप क्यूं है संसार?

त्या तरूणाचि मानसिक स्थिती ठीक नव्हती असे वाचले इंग्रजी पेपरात.भविष्यात हे प्रसंग कसे टाळता येतील ह्यावर मिपाकरांनी चर्चा करावी.

मदनबाण 25/09/2014 - 14:20
ह्म्म... आज ती क्लीप पाहिली, दगड मारल्यावर वाघ बिथरला ! लोखंडाची जी जाळी आहे ती सहज ओलांडुन जाता येइल अशी दिसत आहे ! निदान माणसांना, लहान मुलांना सहज ओलांडुन जाता येइल अशी जाळी नसावी ! बाकी असे अनेक व्हिडीयो पाहिले आहेत, खुप वर्षांपूर्वी Eugene Armstrong नावाच्या अमेरिकन सैनिकाचे शीर धडा वेगळे करण्याचा व्हिडीयो कोणी तरी मला पाठवला होता { तो व्हिडीयो पाहण्याच्या आधी तो कशाचा आहे हे माहित नव्हते}, तो पाहिल्या नंतर २ दिवस मला धड झोप आली नव्हती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

चैदजा 28/09/2014 - 19:17
पुण्याच्या सर्पोद्यान्यात देखील असेच आहे. सुसरी आणि सापांच्या पिंजरे तर असे आहेत की कडेवर बसलेला मुलगा टुणकन ऊडी मारुन आत जाईल. मी मागेच जॅकडीं.ना त्याबद्द्ल विचारणार होतो.

In reply to by चैदजा

जॅक डनियल्स 05/10/2014 - 00:36
जेंव्हा तुम्ही कुठल्या पण सार्वजनिक ठिकाणी जातात तेंव्हा तुमची काही तरी जवाबदारी असते. म्हणजे उदा. लग्नाला जाताना चांगले कपडे घालून जायचे, मयताला जाताना साधे जायचे. त्याप्रमाणेच जेंव्हा तुम्ही प्राणीसंग्रहालयात जातात तेंव्हा तुम्ही जवाबदारी ने वागला तर कडे वरचा मुलगा सुसरीच्या खड्यात पडणार नाही. लहान मुले वाकून पडणार नाही एवढी सगळ्या भिंतीची उंची आहे. अजगर-मगर-घोणस यांचे पिंजरे लोकं किडे करतात म्हणूनच बंद आहेत. प्राणीसंग्रहालयात पाळायचे जे काही नियम असतात ते जर पाळले तर अपघात होणार नाहीत.

हुप्प्या 28/09/2014 - 22:14
एखाद्या कागदाला (वर्तमानपत्र वगैरे) आग लावून तो पिंंजर्यात टाकला असता तर कदाचित वाघ घाबरुन पळाला असता. दगडापेक्षा आगीला तो जास्त घाबरतो असे वाटते. अर्थात ही पश्चात बुद्धी झाली.

वाघ म्हण्जे काय कुत्रा आहे का दगड मारुन त्याला पळ्वायला किन्वा लक्ष दुसरीकडे वळ्वायला?? वाघाच्या टेरिट्रि मध्ये अचानक कोणि माणुस आला तर तो सुद्धा बावचळ्ला असेल. वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे.

In reply to by मेघना मन्दार

>>>>वाघ सुरुवातीला काहि करत नव्ह्ता पण दगड लागल्यामुळे चवताळला असे वाचनात आले आहे. हो! दगड मारले नसते तर, उगीच थोडा वेळ, त्या तरूणाशी गुदगुल्या गुदगुल्या खेळून, कंटाळून, वाघ गेला पण असता.

In reply to by प्रभाकर पेठकर

काउबॉय 06/10/2014 - 01:57
तो शक्य तितका त्याच्या कंफर्टझोनमधे आलेल्या अनाहूत पाहुण्याशी इंटरेक्षन टाळतच होता तो मुला पेक्षा जास्त गोंधळला असावा आणि पब्लिक कडून अनावधानाने त्याचा गोंधळ भीतीमधे बदलेल आशा प्रकारची कृती घडली दोष पब्लिकच्या इच्छेचा नाहिये पण जसे म्हणतात ना Person shouldn't be known by his intention but by the results of his action....that's what really counts.

जॅक डनियल्स 05/10/2014 - 01:21
मी जेंव्हा ही बातमी वाचली तेंव्हाच मला जाणवले होते की १००% मुलाची चूक आहे. संग्रहालयातील प्राण्यांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्यांना फक्त १-२ माणसांची जवळून सवय असते, एक खाणे देणारा आणि दुसरा पिंजरा साफ करणारा. साधारण पणे सगळे पांढरे वाघ हे प्राणी संग्रहालयात च लहान चे मोठे झालेले असतात. (म्हणजे पिल्लू आणले जाते आणि मग ते वाढवले जाते. ) त्यांना फक्त त्यांना दिलेले खाणे (जिवंत नाही- मासाचे तुकडे ) शांतपणे खाणे याचीच सवय असते. त्यामुळे हे प्राणी त्यांच्या कीपर बरोबर शांत पणे राहतात कारण त्यांना त्यांची सवय असते. जर कोणी डॉ. आमटे चे नेगल वाचले असेल किंव्हा त्यांचे व्हिडीओ पहिले असतील तर त्यांना कल्पना येइल. पण त्यांच्या पिंजऱ्यात कुठली पण परकीय गोष्ट आली तर (खार, कुत्रा, माणूस इ. ) तर ते बावचळून जातात, त्यांना नक्की काय करायचे ते समजत नाही, ते त्यांच्या "कमफ़र्त झोन च्या" बाहेर असते. खूप लोकं जेंव्हा प्राणी संग्रहालयात जातात तेंव्हा त्यांचे डोके घरी ठेवून जातात, प्राणी झोपला आहे त्याला दगड मार, काठीने त्याला ढोस, आवाज काढ असले प्रकार करतात . मी स्वतः खूप लोकांना या वरून शिव्या दिल्या आहेत. सर्पोद्यान मध्ये दगड मारण्याऱ्याला दंड करायचो आणि जर पैसे नसतील तर भर चौकात उठाबशा काढायला लावायचो. खूप सारी लोक पोरींना इम्प्रेस करायला अनेक गोष्टी करतात , मी एका मुलाला दंड केला होता कारण तो त्याच्या छावीला इम्प्रेस करायला सुसरीच्या जाळीवर चढला होता. लोकं जर थोडे विचार करून प्राणी संग्रहालयात वागले तर अश्या गोष्टी होणार नाहीत . दुसऱ्या लोकांच्या घरी जाताना जसे आपण सभ्य पणे वागतो तसे च जर प्राणी संग्रहालयात वागलो तर प्राण्यांना पण त्रास कमी होइल.

In reply to by जॅक डनियल्स

vikramaditya 08/10/2014 - 16:28
असो वा पुरातन किल्ले / वास्तु, आपले लोक खरच डोके घरी ठेवुन जातात. प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नुकसान करण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही त्यांना झापल्याचे वाचुन फार बरे वाटले. एकंदरीतच बाहेरीलही भटक्या पशु-पक्षांना त्रास देणा-यांना आमचा ग्रुप जोरदार झापतो. बेअक्कल लेकाचे!

अर्धवटराव 05/10/2014 - 10:28
आपला बेशिस्तपणा आपल्याला जिथे तिथे नडतो. एक माणुस बिचारा हकनाक मेला... त्याची चुक होतीच, पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. . रस्त्यांवर तर आपण सर्कस करतोच; जत्रेत, इस्पीतळात, बस-ट्रेनमधे, आणि आता प्रत्यक्ष वाघाच्या पिंजर्‍यात... अवघड आहे.

In reply to by अर्धवटराव

>>>>पब्लीकनी पण आपला पब्लीकपणा दाखवलाच. म्हणजे नक्की काय? आता, प्रत्यक्ष त्या प्रसंगापासून इतक्या दूर सुरक्षित वातावरणात, आपल्या नजरेसमोर कोणी मरत नसताना, आपल्याला (त्यात मीही आलोच) बरेच शहाणपण सुचू शकते पण तिथे समोर मृत्यूचा खेळ चालू असताना, आपले हातपाय गळाल्या अवस्थेत त्या तरुणाला वाचवण्यासाठी वाघाचे लक्ष विचलीत करणे, त्याच्या सावजा वरून हटविणे हे 'प्रथमोपचारासारखे' वाटले असल्यास लोकांना दोष देता येणार नाही असे मला वाटते. फक्त एव्हढ्या गर्दीत अशा प्रसंगातही आगीचा प्रयोग कोणी केला नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तसा केला असता तरीही वाघ आपल्या सावजाला घेऊन त्या घोळक्यापासून दूर आंत गेला असता आणि तो प्रयोगही फसलाच असता. पण उतावळेपणे वागून तो जमाव जाणूनबुजून त्या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असे चित्र उभे करणे अन्यायकारक ठरेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

अर्धवटराव 06/10/2014 - 20:35
उतावळेपणा म्हणता येईल, जाणुनबुजुन नाहि म्हणता येणार. नक्की काय करायला हवं होतं हे मी खात्रीने सांगु शकत नाहि. पण असा बाका प्रसंग उभा राहिला असताना ( प्रसंग इतका खतरनाक अजीबात नव्हता) आम्हि सर्वप्रथम शक्य तितके कमरेचे पट्टे आणि तत्सम गोष्टी एकत्र करुन पिडीत व्यक्तीला वर ओढण्याचे प्रयत्न केले आहेत. सदर घटनेत नेमकं काय करायला हवं होतं हे सांगणं कठीण आहे. इथे रेस्क्युचा स्कोपच फार कमि आहे. पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.

In reply to by अर्धवटराव

vikramaditya 08/10/2014 - 16:38
पण अशा कुठल्याही प्रसंगी अवधान जागेवर ठेऊन उपलब्ध पर्याय निवडायला जो एक बेसीक सेन्स लागतो तो वापरला गेला काय याचीच शंका येते... कारण आपल्या एकुणच सामाजीक चारित्र्यात त्याचा थोडा अभाव आहे.
पर्फेक्ट.
कालची धक्कादायक बातमी अनेकांनी वाचली असेलच. दिल्ली येथील प्राणीसंग्रहालयात झालेली घटना. एक २० वर्षाचा तरूण पांढ-या वाघाच्या खंदकात्/पिंज-यात पडला आणि वाघाने त्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात ऐकायला वाचायला मिळालेली काही मतं आणि त्यावर माझे विचार खालीलप्रमाणे. १) पण तो पडला कसा पहिले म्हणजे? - महत्वाचं हे आहे की सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन यंत्रणा गेली कुठे? २) त्याच्याच उंगल्या नडल्या. / तो नशेत होता / त्याने आत्महत्या करायला उडी मारली असावी - हे काहीही असेल तरी ते काय आहे ते नंतर बघता आलं असतं.

|| मंगलमय दिन ||

पगला गजोधर ·

एस 24/09/2014 - 13:16
आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)

In reply to by एस

बाळ सप्रे 24/09/2014 - 17:39
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही. एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!

सर्वसाक्षी 24/09/2014 - 13:19
मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)

In reply to by पगला गजोधर

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :) हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान" मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"

In reply to by पगला गजोधर

सर्वसाक्षी 24/09/2014 - 16:22
गर्वसे कहो हम -- है
सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.

In reply to by पगला गजोधर

रामपुरी 24/09/2014 - 23:12
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे. हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.

In reply to by रामपुरी

पगला गजोधर 25/09/2014 - 09:33
अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर 25/09/2014 - 12:37
क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया | सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!

In reply to by पगला गजोधर

टवाळ कार्टा 25/09/2014 - 12:46
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है

In reply to by पगला गजोधर

माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.

In reply to by शिद

बॅटमॅन 25/09/2014 - 15:26
अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 26/09/2014 - 11:22
हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही. अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.

टवाळ कार्टा 24/09/2014 - 13:20
गर्व आहे तुमच्यावर
आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 24/09/2014 - 15:21
नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.

In reply to by काळा पहाड

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा
अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 24/09/2014 - 19:03
दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?

सवंगडी 24/09/2014 - 14:01
'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे. कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते. इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."

In reply to by सवंगडी

खटपट्या 25/09/2014 - 00:55
हो आणि तेही पित्रुपक्षात !! रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..

मृत्युन्जय 24/09/2014 - 14:54
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार. व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:
**** पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :) ****
बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by मृत्युन्जय

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.

चौकटराजा 24/09/2014 - 14:55
आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले. अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.

सुहास.. 24/09/2014 - 14:56
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !! अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!! याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे ! या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार. वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*

तिमा 24/09/2014 - 15:32
भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.

In reply to by तिमा

पगला गजोधर 24/09/2014 - 17:28
इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

In reply to by पगला गजोधर

विलासराव 25/09/2014 - 00:31
विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.

In reply to by विलासराव

पगला गजोधर 25/09/2014 - 09:35
हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.

वेल्लाभट 24/09/2014 - 15:47
सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.

अनन्न्या 24/09/2014 - 16:02
आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.

भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन. इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर 24/09/2014 - 17:45
इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..... भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल… एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!

सुहास.. 24/09/2014 - 19:21
आजचे गाणे .. मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |

रमेश आठवले 25/09/2014 - 03:53
कुमार गंधर्वांनी स्वत निर्माण केलेल्या मालवती या रागातील त्यांचीच ही बंदिश आठवली. मंगल दिन आज बना घर आयो आनंद मन भरा बावरी भई मै तो ---- इथे ऐका https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw

एस 24/09/2014 - 13:16
आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)

In reply to by एस

बाळ सप्रे 24/09/2014 - 17:39
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही. एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!

सर्वसाक्षी 24/09/2014 - 13:19
मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)

In reply to by पगला गजोधर

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :) हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान" मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"

In reply to by पगला गजोधर

सर्वसाक्षी 24/09/2014 - 16:22
गर्वसे कहो हम -- है
सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.

In reply to by पगला गजोधर

रामपुरी 24/09/2014 - 23:12
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे. हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.

In reply to by रामपुरी

पगला गजोधर 25/09/2014 - 09:33
अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर 25/09/2014 - 12:37
क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया | सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!

In reply to by पगला गजोधर

टवाळ कार्टा 25/09/2014 - 12:46
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है

In reply to by पगला गजोधर

माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.

In reply to by शिद

बॅटमॅन 25/09/2014 - 15:26
अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 26/09/2014 - 11:22
हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही. अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.

टवाळ कार्टा 24/09/2014 - 13:20
गर्व आहे तुमच्यावर
आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 24/09/2014 - 15:21
नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.

In reply to by काळा पहाड

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा
अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड 24/09/2014 - 19:03
दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?

सवंगडी 24/09/2014 - 14:01
'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे. कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते. इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."

In reply to by सवंगडी

खटपट्या 25/09/2014 - 00:55
हो आणि तेही पित्रुपक्षात !! रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..

मृत्युन्जय 24/09/2014 - 14:54
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार. व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:
**** पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :) ****
बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by मृत्युन्जय

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.

चौकटराजा 24/09/2014 - 14:55
आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले. अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.

सुहास.. 24/09/2014 - 14:56
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !! अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!! याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे ! या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार. वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*

तिमा 24/09/2014 - 15:32
भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.

In reply to by तिमा

पगला गजोधर 24/09/2014 - 17:28
इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

In reply to by पगला गजोधर

विलासराव 25/09/2014 - 00:31
विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.

In reply to by विलासराव

पगला गजोधर 25/09/2014 - 09:35
हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.

वेल्लाभट 24/09/2014 - 15:47
सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.

अनन्न्या 24/09/2014 - 16:02
आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.

भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन. इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर 24/09/2014 - 17:45
इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..... भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल… एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!

सुहास.. 24/09/2014 - 19:21
आजचे गाणे .. मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |

रमेश आठवले 25/09/2014 - 03:53
कुमार गंधर्वांनी स्वत निर्माण केलेल्या मालवती या रागातील त्यांचीच ही बंदिश आठवली. मंगल दिन आज बना घर आयो आनंद मन भरा बावरी भई मै तो ---- इथे ऐका https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार. मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ५

स्पार्टाकस ·

आदूबाळ 25/09/2014 - 22:05
मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याची मूळ कल्पना निघाली ती अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर जायचा पर्यायी (केप हॉर्नला पर्यायी) मार्ग हवा म्हणून. आतापर्यंत (म्हणजे या लेखापर्यंत) सापडलेल्या नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये नॅव्हिगेशनसाठी हिमनगांचा अडथळा आहे, स्कर्व्हीसारखे रोग आहेत, हिमवादळं आहेत. म्हणजेच, एक व्यापारी मार्ग म्हणून नॉर्थवेस्ट पॅसेजचा उपयोग नाही. तरीही ब्रिटिशांसारखे हिशोबी व्यापारी वारंवार मोहिमा पाठवण्याचा खर्च का बरं करत असावेत?

स्पार्टाकस 25/09/2014 - 22:40
एकोणिसाव्या शतकातील दर्यावर्दी मोहीमा या केवळ व्यापारी दृष्टीकोनातून न आखल्या जाता नवीन प्रदेश शोधण्यासाठीही आखल्या जात असत. एखादा नवीन प्रदेश आढळल्यास तो आपल्या साम्राज्यात सामिल करुन घेणं हा मुख्य हेतू असे. नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यामागे त्या परिसरात असलेल्या अनेक बेटांवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणं हा देखिल हेतू होताच. त्याखेरीज नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणं हा प्रतिष्ठेचा प्रश्नही होताच. गाजावाजा करुन निघालेल्या फ्रँकलीनच्या मोहीमेकडून काही संदेश न मिळाल्यावर ब्रिटीश नौदलावर त्याच्या शोधासाठी साहजिकच सर्वांचा दबाव होता.

आदूबाळ 25/09/2014 - 22:05
मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याची मूळ कल्पना निघाली ती अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर जायचा पर्यायी (केप हॉर्नला पर्यायी) मार्ग हवा म्हणून. आतापर्यंत (म्हणजे या लेखापर्यंत) सापडलेल्या नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये नॅव्हिगेशनसाठी हिमनगांचा अडथळा आहे, स्कर्व्हीसारखे रोग आहेत, हिमवादळं आहेत. म्हणजेच, एक व्यापारी मार्ग म्हणून नॉर्थवेस्ट पॅसेजचा उपयोग नाही. तरीही ब्रिटिशांसारखे हिशोबी व्यापारी वारंवार मोहिमा पाठवण्याचा खर्च का बरं करत असावेत?

स्पार्टाकस 25/09/2014 - 22:40
एकोणिसाव्या शतकातील दर्यावर्दी मोहीमा या केवळ व्यापारी दृष्टीकोनातून न आखल्या जाता नवीन प्रदेश शोधण्यासाठीही आखल्या जात असत. एखादा नवीन प्रदेश आढळल्यास तो आपल्या साम्राज्यात सामिल करुन घेणं हा मुख्य हेतू असे. नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यामागे त्या परिसरात असलेल्या अनेक बेटांवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणं हा देखिल हेतू होताच. त्याखेरीज नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणं हा प्रतिष्ठेचा प्रश्नही होताच. गाजावाजा करुन निघालेल्या फ्रँकलीनच्या मोहीमेकडून काही संदेश न मिळाल्यावर ब्रिटीश नौदलावर त्याच्या शोधासाठी साहजिकच सर्वांचा दबाव होता.
१८५० १० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला! मॅक्क्युलरने उत्तरेची वाट धरली.

एक शाम ऋजुता के नाम

अमित खोजे ·

चित्रगुप्त 24/09/2014 - 03:16
छान. अमेरिकेत 'ऑनेस्ट वेट' दुकानांमधे अतिशय उत्कृष्ट दूध, भाज्या, फळे, आणि सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतात. http://www.honestweight.coop/

In reply to by चित्रगुप्त

अमित खोजे 24/09/2014 - 08:30
बघतोच एकदा हे दुकान. जवळपास असेल तर अतिउत्तम ! बाकी तुमच्या डीसी आणि एन वाय च्या कट्ट्याला प्रतिसाद दिलाय तेवढा बघा बरं का ! (कुठली जाहिरात कुठे)

रेवती 24/09/2014 - 03:24
तुम्ही लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला सध्या मिपावर टंकता येत नसल्यान्/वेळ लागत असल्याने अनाहितामध्ये हेच सगळे कसे लिहायचे हा प्रश्न पडला होता. तुमचा फोटू पाहण्याआधीच वाचताना ते तुम्हीच असणार हे ओळखले. तुमच्या पत्नीचे हसू तिथेही लक्षात रहिले होते. स्ट्रॉबेरी फिल्डस मध्ये मिपाकर असल्यबाद्दल समजले असते तर आपलाही क्विक कट्टा तिथेच पार पडला असता. लेख उत्तम झालाय. मी गेले दीड दिवस मनातल्यामनात तिचेच सल्ले आठवतीये. मायक्रोवेव्ह वापर थांबवण्याचा प्रयत्न करताना कळतेय की आपण किती त्याच्या आधीन झालो आहोत .. आता हळूहळू सगळे झिपलॉक बाहेर काढून टाकणार. आमचा फोटू आला नसल्याने त्यातील आम्ही कोण हे सांगता येणार नाही. एवढे टंकायला अर्धा तास लागलाय. काय करावे?

In reply to by रेवती

अमित खोजे 24/09/2014 - 07:53
अर्रे? काय सांगता? मिपाकरसुद्धा या कार्यक्रमाला होते? धत. . मिस झाले कि हो. छोटासा क़्विक कट्टा नक्कीच झाला असता आपला. पुढच्या अशा एखाद्या कार्यक्रमाला आता आरोळीच ठोकतो "मिपाकरांनी इथे जमा व्हावे हो S S S" :) बाकी असा कुठला एखादा कार्यक्रम न्यूयॉर्क मध्ये किंवा बॉस्टन मध्ये असेल आणि तुम्ही येणार जाणार असाल तर सांगा. आम्ही यायचा प्रयत्न नक्की करू. घ्या! कार्यक्रमाची कशाला वाट बघायची? आमंत्रणच देतो कि घरी यायचे. नक्की या. :) तसे तुम्ही लिखाण वाचून फोटू न बघताच आम्हाला ओळखले म्हणजे आम्ही फ़ेमस झालो कि हो! तसं आमच्या व्यक्तिमत्वात काही फारसे विशेष नाही! (तो फोटो मध्ये वाढलेला पोटाचा आकार लेन्स एफ़्फ़ेक्ट आहे बरं का!) बाकी बायकोला तीचे स्माईल फ़ेमस झाले हे सांगताच काय लाजली अहाहा. दिन बना दिया आपने! तुमचा फोटू वाटल्यास व्यनि करा. नावामागाचा चेहरा दिसला म्हणजे जरा ओळख वाढते ना ! बाकी मिपाच्या लिखाण वहीवर (म्हणजे text editor हो) आपण सुद्धा नाराज आहोत बरं का! आम्हाला तर बुवा अजिबातच टंकता येत नाही मिपाच्या वेब साईटवर. आम्ही आपले गुगल मधून कॉपी पेस्ट करतो. लय सोप्पं हाय. अख्खा लेख तसाच लिहिलाय. हि घ्या लींक http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ तसे आम्ही ऋजुता निघेपर्यंत थांबलो होतो. लीमाऊसाठी थोडेसे आमचे रेकॉर्डींग कामी आले तर बघा. https://www.youtube.com/watch?v=lEli7a6t8Vw&feature=youtu.be

In reply to by अमित खोजे

रेवती 24/09/2014 - 18:37
आमंत्रणाबद्दल धन्यवाद. गूगल ट्राय करते. बॉस्टनास कट्ट्याला किंवा नुसते फिरायला आलात तरी आमच्याकडेच या. सध्या अन्न गरम करायला मावेमध्ये ठेवले की आम्ही लगेच बाहेर काढतोय. अर्रर्र! हे ग्यासवर गरम करायचेय नाही का? असे चालले आहे.

रेवती 24/09/2014 - 03:42
परवा तिकडे क्लायमेट मार्च असल्याने म्यानहट्टनमधून येताना अर्धा तासाच्या रस्त्याला २ तास लागले त्यामुळे आम्ही तब्बल सहा मिनिटे उशिरा आलो. सत्र संपल्यावर जेवण करून गर्दीतून निघायलाही वेळ लागला. रात्री बॉस्ट्नास पोहोचेपर्यंत साडेबारा झाले. वाईट गर्दी होती! माझ्याकडील पुस्तकावर ऋजुताची सही घेतली व फोटू काढला. मिपाकर लीमाऊसाठी छोटं क्लिपिंग आणलय. तिने तशी इच्छा व्यक्त केली होती. ऋजुता तेथून निघेपर्यंत थाम्बावेसे वाटत होते पण निघावे लागले. तुम्ही (मिपाकर) तिथे असून आपण भेटलो नाही याचे वाईट वाटतेय.

विटेकर 24/09/2014 - 09:57
लेखन विषय आणि लेखन शैली आवडली. वास्तविक ॠजुता सांगते तेच आमची आई पण सांगते , पण तिचे ऐकते कोण ? तूप खायला परवानगी आहे हे ऐकून मूठभर मास चढले आहे ! बाकी जग खरोखरच जवळ आले आहे ! भारतातील ( पुणे - मुंबई ) आणि अमेरिकेतील जीवनशैलीमध्ये फारसा फरक नाही ! (.....आणि कदाचित आण खी काही वर्षात त्यात मंगळाची भर पड्णार !) असो , इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

मदनबाण 24/09/2014 - 11:08
उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी बहुतेक हीच पातळी माझ्या रिपोर्ट मधे प्रचंड आढळली होती होती अस माझ्या मध्यंतरी काढलेल्या रिपोर्ट मधे होते असे वाटते. :( अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. हे सर्व वाचुन मलाच माझा मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ? या धाग्यावरील हा प्रतिसाद आठवला ! मायक्रोवेव्ह वापरनेवालो जागे हो जाओ भाई. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

अमित खोजे 25/09/2014 - 01:17
कोणती पातळी किती वाढल्याने काय होईल ते तुम्ही डॉक्टरांकडून समजावून घ्या पण तब्येतीची काळजी मात्र जरूर घ्या हो. दवाखान्यात जाउन औषधपाणी करण्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असते ते. *shok*

In reply to by अमित खोजे

मदनबाण 25/09/2014 - 10:20
ओक्के, धन्यवाद ! आहार पद्धती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे,पण व्यायामाचे मनावर घ्यायला हवे आहे अजुन.कामाचा ताण आणि कोणत्याही वेळी काम करण्यामुळे परिस्थीती जरा खराब झाली होती. उदा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिस मधे पोहचुन युएस शिफ्ट करुन {कारण त्यांची माणसे सुट्टीवर} सकाळी ७ वाजता घरी यायचे मग ३ तास नावा पुरती झोप घेउन परत घरुन लॅपटॉपवरुन सपोरर्ट द्यायचा संध्याकाळी ५ वाजे पर्यंत {कारण या दिवसाचे बिलींग बुडता कामा नये ! } कधी कधी नक्की काय आणि कसा जगतोय त्याचाच पत्ता लागत नाही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिपक.कुवेत 24/09/2014 - 12:07
आवडली. व्ह्डिओ क्लीप अगदि ओझरती पाहिली आहे (ऑफिसात असल्यामुळे). घरी जाउन आता निवांत पाहिन. बाय द वे तीने क्लीप मधे सांगीतल्याप्रमाणे "पनीर" ईज बेस्ट चीज सोर्स. तेव्हा मंडळी पनीर ला नाकं मुरडू नका.

सूड 24/09/2014 - 14:44
ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत. ते डोन्ट लूज युअर माइंड पुस्तक एकदा वाचलं की आपलं आपल्यालाच कधी, काय, कसं खावं हे आपलं आपल्यालाच व्यवस्थित लक्षात येतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 24/09/2014 - 16:05
आम्ही पन आशेच म्हन्तो. - नवपुणेकर सूडचा फॅन. बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय? उभे १० आडवे ८ वगैरे?

In reply to by प्यारे१

सूड 24/09/2014 - 16:13
हँगओव्हर उतरला नाय का प्यारेकाका? अचानक गोग्गोड बोलताय म्हणून म्हटलं!! आणि हो या नादात सल्ले बिल्ले देऊ नका बरं का!! चोरुन पोळीवर तूप वाढाल आणि गावभर बोंबलून सांगाल. ;)

अनन्न्या 24/09/2014 - 16:39
ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले........ याबद्दल जरा सविस्तर लिहा, तुपातल्या चमच्यासारखा हात आखडता घेतलायत लिहीताना पण!

In reply to by अनन्न्या

अमित खोजे 24/09/2014 - 20:47
पण अहो ती एवढ्या भराभर माहिती सांगत होती कि मला एक मुद्दा नोंद करून घेण्यास जेवढा वेळ लागत होता त्यात ती तिसर्या मुद्द्यावर पोहोचत होती. तुपाची माहिती तिने एकाच वेळी अशी नाही तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक वेळा दिली. ती सर्व माहिती मला संकलित नाही करता आली. मला सर्व सेशन रेकॉर्ड करायची आयडिया अगोदर आली असती तर संपूर्ण दोन तासाचे रेकॉर्डिंग मी नक्की केले असते. घरी आल्यावर लेख लिहिताना कितीतरी वेळा बायकोला मी हे बोलून दाखवले. सत्र संपल्यावर गर्दीमध्ये लोकं तिला प्रश्न विचारायला येतच होते तेव्हा मी हे मोबाइल वर रेकॉर्डिंग केले. १० मिनिटाचे रेकॉर्डिंग १.५ जी बी झाले. आता पुढच्या वेळेला छानसा चांगला कॅमेरा घेऊन जाईन.

प्यारे१ 24/09/2014 - 16:48
ऋजुता मॅडमचे सल्ले कॉमन मेसमध्ये खाणारांना कितपत जमतील ते चेक करायला हवं. जमवायला पाहिजे पण. बाकी ते ७०० एकरचं पार्क खूपच देखणं दिसतंय. आवडलंच.

In reply to by प्यारे१

अमित खोजे 24/09/2014 - 20:53
मेस मधील खाणे परवडले कारण ते रोज ताजे बनवलेले असते असे मला वाटते. मान्य त्यामध्ये आपण काय खातो त्यात आपल्याला फारसा पर्याय नसतो. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा रोज रोज घरी बनवणे थोडेसे कष्टदायक ठरू शकते. मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. त्यामुळे अशा लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात असे मी म्हणेन. आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याईने रोज घरी ताजा स्वयंपाक बनवणारी बायको आम्हाला मिळाली आहे. :)

In reply to by अमित खोजे

मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. बापरे! असे कांही स्वप्नात जरी आले तरी दचकून जागा होईन. देवाच्या दयेने वेळ आणि आवड दोन्ही असल्याने रोजचे जेवण रोज करतो. हां, कधी उरले तर दूसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही खातो. पण सहसा उरतच नाही...

रेवती 24/09/2014 - 18:41
माझा फोटू व्य.नि. करीन पण अगदीच मोहरीवढा वर आलाय. त्यावेळी नवरा व मुलगा गाडीत विसरलेले पुस्तक आणायला गेले होते. एक पिवळा शर्टधारी महिला पांढरी पाटलोण घातलेली उभी आहे. तिच्या एका पायाशी एक मुलगी आहे (मोठे केसवाली) व दुसर्या पायाशी मी बसलीये (वितभर केसवाली). हाताला गुढग्याचा आधार घेतल्याने हात मात्र दिसतोय. असं जमिनीवर इतकावेळ बसायची सवय कुठे राहिलीये.

सुबोध खरे 24/09/2014 - 20:21
ऋजुता ताई आणी काही असहमती ऋजुता ताई नवीन वाचले कि लगेच त्याची भरमसाट स्तुती करायला लागतात. यात साजूक तूप आल्याचे आढळते. मागे त्यांचा एक व्हीडीओ पहिला होता त्यात त्यांनी तूप वर्ज्य करा असे सांगितल्याचे आठवते. १)कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. या प्रमाणेच प्रत्येक गोष्ट साजूक तुपातच शिजवा हे म्हणणे हि बरोबर नाही. आपण रोजच्या जेवणात वापरतो ते गोडे तेल किंवा तिळाचे हे तुपापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. सूर्यफुलाचे तेल किंवा तांदुळाचे तेल सुद्धा जास्त आरोग्यदायक आहे. ज्या गोष्टी तेलात तळायच्या त्या तेलातच तळाव्या आणि ज्याला तूप लागते त्याला तुपच वापरावे. सर्व गीष्टी प्रमाणात असाव्यात. २)फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे? स्किम्ड मिल्क मध्ये फक्त लोणी काढून टाकलेले असते. त्यातील प्रथिने, साखर, कॅल्शियम आणि अ ड ई आणि के जीवनसत्त्वे आहेतच कि. गायीच्या दुधात ३. २ ते ३.५ % आणि म्हशीच्या दुधात ५-६ % प्रथिने असतात. म्हणजे रोज दोन ग्लास दुध प्यायलात तर आपल्याला १४ ( गायीचे दुध) ते २४ ग्रॅम ( म्हशीचे) उत्तम दर्ज्याची प्रथिने मिळतात. मग ते पांढरे पाणी कसे? ३) ब्राऊन राइस मध्ये फक्त ३.५ टक्के फायबर( चोथा) असतो त्याने शरीरात फायबरचे प्रमाण कसे कमी होईल सध्या गाजरात किंवा फरसबी मध्येही २. ८ टक्के चोथा असतो मग त्या भातानेच काय घोडे मारले? ठाणे जिल्ह्यात किंवा तामिळनाडू मध्ये ग्रामीण लोक शतकानुशतके न सडलेला किंवा हातसडीचा तांदूळ खात आले आहेत त्यांचे कुठे काय वाईट झाले? शिवाय आपण जर अल्युमिनियम ची भांडी शिजवायला वापरतच नसाल तर अल्युमिनियम शरीरात शोषले जाईल च कसे? शिवाय जस्त( झिंक) भरपूर असलेल्या पदार्थात भात हा पहिल्या वीसातही येत नाही मग त्याची चिंता कशाला. त्याचे उत्तम सोर्स म्हणजे तिसर्या ,मासे, मटण , गहू , पालक , काजू आणि मुग मटकी सारखी कडधान्ये. ४) मायक्रो वेव्ह ओव्हन मध्येअन्न गरम केल्याने त्यातील पोषण मुल्ये कमी होतात याला अजून तरी कोणताही शास्त्राधार सापडलेला नाही. आपण प्लास्टिक मध्ये ते गरम न करता काचेच्या भांड्यात गरम करा आणि दर १५ ते २० सेकंदाने बाहेर काढून ढवळा म्हणजे सर्वत्र सारखे गरम होईल माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो खालील दुवे पहा http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutrition.shtml http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-should-we-believe-part2/ ५) शक्य असेल तर रोज ताज्या भाज्या खाव्यात या बद्दल शंकाच नाही. सोय म्हणून आठवड्याच्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा रोज किंवा एक दिवसाआड भाज्या आणून शक्य तितक्या ताज्या खाव्यात पण दोन चार दिवसांनी भाजी खाल्ल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये खूप कमी होतात हे सत्य नाही. उलट काही भाज्या शेता जवळ ताबडतोब गोठवल्याने त्यांची पोषणमूल्ये जास्त टिकून राहतात हे आढळून आलेले आहे. उदा. मटार. ६) भारतात तरी ऑर्गनिक गोष्टी खरोखरच तशा आहेत हे सिद्ध करणे कठीण आहे त्या दृष्टीने कोणतेही नियामक सूत्र किंवा नियमवाली नाही. आपल्याला मिळणारा ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन रंग घातलेला असतो. उदा http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-foods-we-think-are-totally-healthy/articleshow/18059375.cms अमेरिकेचे मला सांगता येणार नाही. ७) स्थानिक अन्न खावे हे ठीक आहे पण संत्री खायची असतील तर ती नागपूरचीच मग नागपूर महाराष्ट्रात असेल तरी ८५० किमी आहे मग एकतर रायगड किंवा ठाणे जिल्ह्यातीलच अन्न खावे हे शक्य आहे काय ?. ८) देवगडचा हापूस काही आपण झाडावर पिकलेला खात नाही. मग तो आढीत घालून मुंबईला न्या किंवा अमेरिकेला तो पिकला कि चांगला लागेल जास्त पिकला तर नाही. झाडावर पिकलेल्या फळांची/ भाज्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी त्यांनी सांगितलेल्या व्यायाम किंवा इतर गोष्टी स्वागतार्ह आहेतच.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण 24/09/2014 - 20:56
सहमत. सुरुवातीला दिवेकर यांच्या लेखनाने मी बराच प्रभावित झालो होतो. पण त्यांच्या लेखनात आशय कमी आणि मार्केटिंग जास्त आहे असं नंतर लक्षात आलं.

In reply to by सुबोध खरे

रामपुरी 24/09/2014 - 22:24
बहुतांश आहारतज्ञांची बहुतांश मते ही वाचून सोडून देण्यासारखीच असतात. ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ऑरगॅनिक फूड, इत्यादी बद्दलची मते वाचून हहपुवा. खालील संकेतस्थळ यासंदर्भात थोडी माहीती देईल. http://www.nongmoproject.org/ रच्याकने.. कोण ऋजुता दिवेकर?

In reply to by सुबोध खरे

सहमत. बहुतेक आहारतज्ञ (विशेषतः ज्यांच्या नावे पुस्तक आहे किंवा खास आहार (डाएट प्लॅन) आहे ते) आपल्या बाजूचा मुद्दा जरा जास्तच ताणून सांगतात असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे?
अमेरिकेत मिळणारे दुध खरेच तसे असते हो. मी शास्त्रीय प्रयोग केले नाहीत, फक्त पिउन पाहिले. लई बेचव असते राव.

रेवती 24/09/2014 - 21:33
क्र. ३ मध्ये आपण म्हणताय तेच तिने मुख्य व्याख्यानात सांगितले. पूर्वीपासून तीच रित चालत आल्याचे सांगताना वारली चित्रकलेचा आधार घेतलाय. तांदूळ सडल्यावर जेवढा आहे तेवढा चोथा पुरेसा आहे. अगदी चकाचक पॉलीशवाला नको. तसेच ब्राऊन तांदळाचे प्रकार मी इथे तरी बगितलेत ते फिकट ब्राऊन ते गर्द ब्राऊन होते. उग्गीच खूप काही स्पेशल करू नका. जे आसपास बरं मिळतय ते खावा. एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

In reply to by रेवती

सूड 24/09/2014 - 21:53
>>एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा. करेक्ट!! मी फक्त पुस्तक वाचलंय पण त्यातही तिने जे काही लिहीलंय ते विचार करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ कसं खावं, आणि काय कधी खावं..तिच्या म्हणण्यानुसार बकाबका खाण्याने तुम्ही अन्नाची चव तर घेतच नाही पण अन्न पोत्यात भरल्यासारखं नुसतं भरत जाता. तसं न करता एकेक घास चव घेऊन नीट चावून खा (लोक म्हणतील आमची आजी वैगरे काय वेगळं सांगत होती, पण काही गोष्टी आठवून देण्याची गरज पडते). एकदा खाण्याचा वेग कमी झाला की खाण्याचं प्रमाणही कमी होईल. दुसरं म्हणजे गोड खायचंच असेल तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा. दिवसभर कार्यरत राहिल्यामुळे ह्या क्यालरीज शरीर वापरु शकेल. *ह्या पुस्तक वाचल्यानंतर मला समजलेल्या गोष्टी तज्ञ व इतर लोकांच्या मतांचा आदर आहेच!! ॥इति लेखनसीमा॥

रेवती 24/09/2014 - 21:40
ग्रामीण भागात लोक ज्याप्रकारचे अन्न वर्षानुवर्ष्रे खातायत ते त्यांना खाऊ द्या, ते त्यांना पचणार आहे. आजकाल लोक लहानपणापासून जे सधं खात आलेत ते सोडून एकदम ब्राऊन राईस खातायत त्याबद्दल तसे तिचे म्हणणे आहे. त्यासाठे किन्वा या धान्यावर ती काहीवेळ बोलली. क्र.५ दोन दिवसाबद्दल तिचे म्हणणे नाही. ३ दिवसात सगळे संपवा असे म्हणणे आहे. फ्रीज स्वच्छ ठेवा, शिलेपाके काढून टाका, त्याने चांगले पदार्थ दुषित होणार नाहीत.

रेवती 24/09/2014 - 21:52
६. ऑरग्यानिक फूड, ब्राऊन ब्रेडबद्दलही तेच! ताजे खावा, मग ते ऑरग्यानिक नसले तरी चालेल. ७. त्याबद्दल तिचे काही म्हणणे नाही. संत्री नागपूरहून येऊ द्या, फक्त सिझनल असू द्या, जास्तीची औषधे टिकवण्यासाठी वापरू नका वगैरे. ८. भारतातून निघालेला हापूस हामेरिकेत येइपर्यंत एकतर तो नासतो (कच्चा, आढीत घातलेला) किंवा औषधे लावून टिकवल्यावर न्यूट्रीशनवर परिणाम होतो. तसे नको. आम्ही इथे मेक्सिकन आंबा खातो. चाम्गला असतो. पूर्वी केळ्यांचे कच्चे घड भरून ट्रक निघाला की त्यात लवंगा टाकत असत. त्यने केळी बाजारात येइपर्यंत दोनेक दिवसात पिकायची. आता कसल्याशा पावडरी लावतात असे ऐकून आहे. नैसर्गिक पिकलेली केळी खाणे चांगलेच पण तसे मिळत नसल्यास लवंगांनी पिकवलेली चांगली की पावडारीने?

अमित खोजे 24/09/2014 - 22:14
डॉक्टरसाहेब, ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत. कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच. तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे. बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये) आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात? मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो. मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का? उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 24/09/2014 - 22:58
मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.

In reply to by रामपुरी

मदनबाण 25/09/2014 - 10:35
मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे. असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

सुबोध खरे 25/09/2014 - 13:01
बाण साहेब जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे). पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे. निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/01/cancer_risk_from_grilled_meat_is_it_time_to_give_up_smoked_and_fried_foods.html मग आता खावे काय आणि कसे ? अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.

In reply to by सुबोध खरे

मदनबाण 25/09/2014 - 13:55
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा. ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/09/2014 - 16:15
टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य! अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.

In reply to by रेवती

सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये. हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते. ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा. सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.

सुबोध खरे 25/09/2014 - 10:32
आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही. एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/09/2014 - 16:10
आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.

खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ? २ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको... शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे ह्ये आपले सध्या चालू आहे ...

मारवा 12/10/2014 - 15:07
लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला. रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले देहस्वीनी ची देहयष्टी आवडली चेहरा सुंदर असता तर ? असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख बाकी लेख आवडला

In reply to by मारवा

रेवती 12/10/2014 - 17:54
देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?

In reply to by मारवा

चतुरंग 12/10/2014 - 18:16
दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!! (खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!) (संतप्त) चतुरंग

In reply to by मारवा

सूड 14/10/2014 - 19:08
>>चेहरा सुंदर असता तर ? या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.

In reply to by मारवा

स्पंदना 16/10/2014 - 06:51
काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती. दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो. काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 24/10/2014 - 15:32
काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)

In reply to by मारवा

तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !

'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला. शुभेच्छा..

मारवा 13/10/2014 - 11:52
अहो जरा सबुरीन घ्या मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ? सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ? असो

ऋतुजा दिवेकर तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर , आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे, तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 16/10/2014 - 02:10
ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?

In reply to by रेवती

@रेवती ताई माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.

ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 24/10/2014 - 22:56
लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ... येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे. आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो, चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे

कपिलमुनी 22/10/2014 - 17:22
वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. "तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला

चित्रगुप्त 24/09/2014 - 03:16
छान. अमेरिकेत 'ऑनेस्ट वेट' दुकानांमधे अतिशय उत्कृष्ट दूध, भाज्या, फळे, आणि सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतात. http://www.honestweight.coop/

In reply to by चित्रगुप्त

अमित खोजे 24/09/2014 - 08:30
बघतोच एकदा हे दुकान. जवळपास असेल तर अतिउत्तम ! बाकी तुमच्या डीसी आणि एन वाय च्या कट्ट्याला प्रतिसाद दिलाय तेवढा बघा बरं का ! (कुठली जाहिरात कुठे)

रेवती 24/09/2014 - 03:24
तुम्ही लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला सध्या मिपावर टंकता येत नसल्यान्/वेळ लागत असल्याने अनाहितामध्ये हेच सगळे कसे लिहायचे हा प्रश्न पडला होता. तुमचा फोटू पाहण्याआधीच वाचताना ते तुम्हीच असणार हे ओळखले. तुमच्या पत्नीचे हसू तिथेही लक्षात रहिले होते. स्ट्रॉबेरी फिल्डस मध्ये मिपाकर असल्यबाद्दल समजले असते तर आपलाही क्विक कट्टा तिथेच पार पडला असता. लेख उत्तम झालाय. मी गेले दीड दिवस मनातल्यामनात तिचेच सल्ले आठवतीये. मायक्रोवेव्ह वापर थांबवण्याचा प्रयत्न करताना कळतेय की आपण किती त्याच्या आधीन झालो आहोत .. आता हळूहळू सगळे झिपलॉक बाहेर काढून टाकणार. आमचा फोटू आला नसल्याने त्यातील आम्ही कोण हे सांगता येणार नाही. एवढे टंकायला अर्धा तास लागलाय. काय करावे?

In reply to by रेवती

अमित खोजे 24/09/2014 - 07:53
अर्रे? काय सांगता? मिपाकरसुद्धा या कार्यक्रमाला होते? धत. . मिस झाले कि हो. छोटासा क़्विक कट्टा नक्कीच झाला असता आपला. पुढच्या अशा एखाद्या कार्यक्रमाला आता आरोळीच ठोकतो "मिपाकरांनी इथे जमा व्हावे हो S S S" :) बाकी असा कुठला एखादा कार्यक्रम न्यूयॉर्क मध्ये किंवा बॉस्टन मध्ये असेल आणि तुम्ही येणार जाणार असाल तर सांगा. आम्ही यायचा प्रयत्न नक्की करू. घ्या! कार्यक्रमाची कशाला वाट बघायची? आमंत्रणच देतो कि घरी यायचे. नक्की या. :) तसे तुम्ही लिखाण वाचून फोटू न बघताच आम्हाला ओळखले म्हणजे आम्ही फ़ेमस झालो कि हो! तसं आमच्या व्यक्तिमत्वात काही फारसे विशेष नाही! (तो फोटो मध्ये वाढलेला पोटाचा आकार लेन्स एफ़्फ़ेक्ट आहे बरं का!) बाकी बायकोला तीचे स्माईल फ़ेमस झाले हे सांगताच काय लाजली अहाहा. दिन बना दिया आपने! तुमचा फोटू वाटल्यास व्यनि करा. नावामागाचा चेहरा दिसला म्हणजे जरा ओळख वाढते ना ! बाकी मिपाच्या लिखाण वहीवर (म्हणजे text editor हो) आपण सुद्धा नाराज आहोत बरं का! आम्हाला तर बुवा अजिबातच टंकता येत नाही मिपाच्या वेब साईटवर. आम्ही आपले गुगल मधून कॉपी पेस्ट करतो. लय सोप्पं हाय. अख्खा लेख तसाच लिहिलाय. हि घ्या लींक http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ तसे आम्ही ऋजुता निघेपर्यंत थांबलो होतो. लीमाऊसाठी थोडेसे आमचे रेकॉर्डींग कामी आले तर बघा. https://www.youtube.com/watch?v=lEli7a6t8Vw&feature=youtu.be

In reply to by अमित खोजे

रेवती 24/09/2014 - 18:37
आमंत्रणाबद्दल धन्यवाद. गूगल ट्राय करते. बॉस्टनास कट्ट्याला किंवा नुसते फिरायला आलात तरी आमच्याकडेच या. सध्या अन्न गरम करायला मावेमध्ये ठेवले की आम्ही लगेच बाहेर काढतोय. अर्रर्र! हे ग्यासवर गरम करायचेय नाही का? असे चालले आहे.

रेवती 24/09/2014 - 03:42
परवा तिकडे क्लायमेट मार्च असल्याने म्यानहट्टनमधून येताना अर्धा तासाच्या रस्त्याला २ तास लागले त्यामुळे आम्ही तब्बल सहा मिनिटे उशिरा आलो. सत्र संपल्यावर जेवण करून गर्दीतून निघायलाही वेळ लागला. रात्री बॉस्ट्नास पोहोचेपर्यंत साडेबारा झाले. वाईट गर्दी होती! माझ्याकडील पुस्तकावर ऋजुताची सही घेतली व फोटू काढला. मिपाकर लीमाऊसाठी छोटं क्लिपिंग आणलय. तिने तशी इच्छा व्यक्त केली होती. ऋजुता तेथून निघेपर्यंत थाम्बावेसे वाटत होते पण निघावे लागले. तुम्ही (मिपाकर) तिथे असून आपण भेटलो नाही याचे वाईट वाटतेय.

विटेकर 24/09/2014 - 09:57
लेखन विषय आणि लेखन शैली आवडली. वास्तविक ॠजुता सांगते तेच आमची आई पण सांगते , पण तिचे ऐकते कोण ? तूप खायला परवानगी आहे हे ऐकून मूठभर मास चढले आहे ! बाकी जग खरोखरच जवळ आले आहे ! भारतातील ( पुणे - मुंबई ) आणि अमेरिकेतील जीवनशैलीमध्ये फारसा फरक नाही ! (.....आणि कदाचित आण खी काही वर्षात त्यात मंगळाची भर पड्णार !) असो , इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

मदनबाण 24/09/2014 - 11:08
उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी बहुतेक हीच पातळी माझ्या रिपोर्ट मधे प्रचंड आढळली होती होती अस माझ्या मध्यंतरी काढलेल्या रिपोर्ट मधे होते असे वाटते. :( अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. हे सर्व वाचुन मलाच माझा मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ? या धाग्यावरील हा प्रतिसाद आठवला ! मायक्रोवेव्ह वापरनेवालो जागे हो जाओ भाई. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

अमित खोजे 25/09/2014 - 01:17
कोणती पातळी किती वाढल्याने काय होईल ते तुम्ही डॉक्टरांकडून समजावून घ्या पण तब्येतीची काळजी मात्र जरूर घ्या हो. दवाखान्यात जाउन औषधपाणी करण्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असते ते. *shok*

In reply to by अमित खोजे

मदनबाण 25/09/2014 - 10:20
ओक्के, धन्यवाद ! आहार पद्धती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे,पण व्यायामाचे मनावर घ्यायला हवे आहे अजुन.कामाचा ताण आणि कोणत्याही वेळी काम करण्यामुळे परिस्थीती जरा खराब झाली होती. उदा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिस मधे पोहचुन युएस शिफ्ट करुन {कारण त्यांची माणसे सुट्टीवर} सकाळी ७ वाजता घरी यायचे मग ३ तास नावा पुरती झोप घेउन परत घरुन लॅपटॉपवरुन सपोरर्ट द्यायचा संध्याकाळी ५ वाजे पर्यंत {कारण या दिवसाचे बिलींग बुडता कामा नये ! } कधी कधी नक्की काय आणि कसा जगतोय त्याचाच पत्ता लागत नाही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिपक.कुवेत 24/09/2014 - 12:07
आवडली. व्ह्डिओ क्लीप अगदि ओझरती पाहिली आहे (ऑफिसात असल्यामुळे). घरी जाउन आता निवांत पाहिन. बाय द वे तीने क्लीप मधे सांगीतल्याप्रमाणे "पनीर" ईज बेस्ट चीज सोर्स. तेव्हा मंडळी पनीर ला नाकं मुरडू नका.

सूड 24/09/2014 - 14:44
ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत. ते डोन्ट लूज युअर माइंड पुस्तक एकदा वाचलं की आपलं आपल्यालाच कधी, काय, कसं खावं हे आपलं आपल्यालाच व्यवस्थित लक्षात येतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ 24/09/2014 - 16:05
आम्ही पन आशेच म्हन्तो. - नवपुणेकर सूडचा फॅन. बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय? उभे १० आडवे ८ वगैरे?

In reply to by प्यारे१

सूड 24/09/2014 - 16:13
हँगओव्हर उतरला नाय का प्यारेकाका? अचानक गोग्गोड बोलताय म्हणून म्हटलं!! आणि हो या नादात सल्ले बिल्ले देऊ नका बरं का!! चोरुन पोळीवर तूप वाढाल आणि गावभर बोंबलून सांगाल. ;)

अनन्न्या 24/09/2014 - 16:39
ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले........ याबद्दल जरा सविस्तर लिहा, तुपातल्या चमच्यासारखा हात आखडता घेतलायत लिहीताना पण!

In reply to by अनन्न्या

अमित खोजे 24/09/2014 - 20:47
पण अहो ती एवढ्या भराभर माहिती सांगत होती कि मला एक मुद्दा नोंद करून घेण्यास जेवढा वेळ लागत होता त्यात ती तिसर्या मुद्द्यावर पोहोचत होती. तुपाची माहिती तिने एकाच वेळी अशी नाही तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक वेळा दिली. ती सर्व माहिती मला संकलित नाही करता आली. मला सर्व सेशन रेकॉर्ड करायची आयडिया अगोदर आली असती तर संपूर्ण दोन तासाचे रेकॉर्डिंग मी नक्की केले असते. घरी आल्यावर लेख लिहिताना कितीतरी वेळा बायकोला मी हे बोलून दाखवले. सत्र संपल्यावर गर्दीमध्ये लोकं तिला प्रश्न विचारायला येतच होते तेव्हा मी हे मोबाइल वर रेकॉर्डिंग केले. १० मिनिटाचे रेकॉर्डिंग १.५ जी बी झाले. आता पुढच्या वेळेला छानसा चांगला कॅमेरा घेऊन जाईन.

प्यारे१ 24/09/2014 - 16:48
ऋजुता मॅडमचे सल्ले कॉमन मेसमध्ये खाणारांना कितपत जमतील ते चेक करायला हवं. जमवायला पाहिजे पण. बाकी ते ७०० एकरचं पार्क खूपच देखणं दिसतंय. आवडलंच.

In reply to by प्यारे१

अमित खोजे 24/09/2014 - 20:53
मेस मधील खाणे परवडले कारण ते रोज ताजे बनवलेले असते असे मला वाटते. मान्य त्यामध्ये आपण काय खातो त्यात आपल्याला फारसा पर्याय नसतो. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा रोज रोज घरी बनवणे थोडेसे कष्टदायक ठरू शकते. मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. त्यामुळे अशा लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात असे मी म्हणेन. आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याईने रोज घरी ताजा स्वयंपाक बनवणारी बायको आम्हाला मिळाली आहे. :)

In reply to by अमित खोजे

मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. बापरे! असे कांही स्वप्नात जरी आले तरी दचकून जागा होईन. देवाच्या दयेने वेळ आणि आवड दोन्ही असल्याने रोजचे जेवण रोज करतो. हां, कधी उरले तर दूसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही खातो. पण सहसा उरतच नाही...

रेवती 24/09/2014 - 18:41
माझा फोटू व्य.नि. करीन पण अगदीच मोहरीवढा वर आलाय. त्यावेळी नवरा व मुलगा गाडीत विसरलेले पुस्तक आणायला गेले होते. एक पिवळा शर्टधारी महिला पांढरी पाटलोण घातलेली उभी आहे. तिच्या एका पायाशी एक मुलगी आहे (मोठे केसवाली) व दुसर्या पायाशी मी बसलीये (वितभर केसवाली). हाताला गुढग्याचा आधार घेतल्याने हात मात्र दिसतोय. असं जमिनीवर इतकावेळ बसायची सवय कुठे राहिलीये.

सुबोध खरे 24/09/2014 - 20:21
ऋजुता ताई आणी काही असहमती ऋजुता ताई नवीन वाचले कि लगेच त्याची भरमसाट स्तुती करायला लागतात. यात साजूक तूप आल्याचे आढळते. मागे त्यांचा एक व्हीडीओ पहिला होता त्यात त्यांनी तूप वर्ज्य करा असे सांगितल्याचे आठवते. १)कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. या प्रमाणेच प्रत्येक गोष्ट साजूक तुपातच शिजवा हे म्हणणे हि बरोबर नाही. आपण रोजच्या जेवणात वापरतो ते गोडे तेल किंवा तिळाचे हे तुपापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. सूर्यफुलाचे तेल किंवा तांदुळाचे तेल सुद्धा जास्त आरोग्यदायक आहे. ज्या गोष्टी तेलात तळायच्या त्या तेलातच तळाव्या आणि ज्याला तूप लागते त्याला तुपच वापरावे. सर्व गीष्टी प्रमाणात असाव्यात. २)फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे? स्किम्ड मिल्क मध्ये फक्त लोणी काढून टाकलेले असते. त्यातील प्रथिने, साखर, कॅल्शियम आणि अ ड ई आणि के जीवनसत्त्वे आहेतच कि. गायीच्या दुधात ३. २ ते ३.५ % आणि म्हशीच्या दुधात ५-६ % प्रथिने असतात. म्हणजे रोज दोन ग्लास दुध प्यायलात तर आपल्याला १४ ( गायीचे दुध) ते २४ ग्रॅम ( म्हशीचे) उत्तम दर्ज्याची प्रथिने मिळतात. मग ते पांढरे पाणी कसे? ३) ब्राऊन राइस मध्ये फक्त ३.५ टक्के फायबर( चोथा) असतो त्याने शरीरात फायबरचे प्रमाण कसे कमी होईल सध्या गाजरात किंवा फरसबी मध्येही २. ८ टक्के चोथा असतो मग त्या भातानेच काय घोडे मारले? ठाणे जिल्ह्यात किंवा तामिळनाडू मध्ये ग्रामीण लोक शतकानुशतके न सडलेला किंवा हातसडीचा तांदूळ खात आले आहेत त्यांचे कुठे काय वाईट झाले? शिवाय आपण जर अल्युमिनियम ची भांडी शिजवायला वापरतच नसाल तर अल्युमिनियम शरीरात शोषले जाईल च कसे? शिवाय जस्त( झिंक) भरपूर असलेल्या पदार्थात भात हा पहिल्या वीसातही येत नाही मग त्याची चिंता कशाला. त्याचे उत्तम सोर्स म्हणजे तिसर्या ,मासे, मटण , गहू , पालक , काजू आणि मुग मटकी सारखी कडधान्ये. ४) मायक्रो वेव्ह ओव्हन मध्येअन्न गरम केल्याने त्यातील पोषण मुल्ये कमी होतात याला अजून तरी कोणताही शास्त्राधार सापडलेला नाही. आपण प्लास्टिक मध्ये ते गरम न करता काचेच्या भांड्यात गरम करा आणि दर १५ ते २० सेकंदाने बाहेर काढून ढवळा म्हणजे सर्वत्र सारखे गरम होईल माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो खालील दुवे पहा http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutrition.shtml http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-should-we-believe-part2/ ५) शक्य असेल तर रोज ताज्या भाज्या खाव्यात या बद्दल शंकाच नाही. सोय म्हणून आठवड्याच्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा रोज किंवा एक दिवसाआड भाज्या आणून शक्य तितक्या ताज्या खाव्यात पण दोन चार दिवसांनी भाजी खाल्ल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये खूप कमी होतात हे सत्य नाही. उलट काही भाज्या शेता जवळ ताबडतोब गोठवल्याने त्यांची पोषणमूल्ये जास्त टिकून राहतात हे आढळून आलेले आहे. उदा. मटार. ६) भारतात तरी ऑर्गनिक गोष्टी खरोखरच तशा आहेत हे सिद्ध करणे कठीण आहे त्या दृष्टीने कोणतेही नियामक सूत्र किंवा नियमवाली नाही. आपल्याला मिळणारा ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन रंग घातलेला असतो. उदा http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-foods-we-think-are-totally-healthy/articleshow/18059375.cms अमेरिकेचे मला सांगता येणार नाही. ७) स्थानिक अन्न खावे हे ठीक आहे पण संत्री खायची असतील तर ती नागपूरचीच मग नागपूर महाराष्ट्रात असेल तरी ८५० किमी आहे मग एकतर रायगड किंवा ठाणे जिल्ह्यातीलच अन्न खावे हे शक्य आहे काय ?. ८) देवगडचा हापूस काही आपण झाडावर पिकलेला खात नाही. मग तो आढीत घालून मुंबईला न्या किंवा अमेरिकेला तो पिकला कि चांगला लागेल जास्त पिकला तर नाही. झाडावर पिकलेल्या फळांची/ भाज्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी त्यांनी सांगितलेल्या व्यायाम किंवा इतर गोष्टी स्वागतार्ह आहेतच.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण 24/09/2014 - 20:56
सहमत. सुरुवातीला दिवेकर यांच्या लेखनाने मी बराच प्रभावित झालो होतो. पण त्यांच्या लेखनात आशय कमी आणि मार्केटिंग जास्त आहे असं नंतर लक्षात आलं.

In reply to by सुबोध खरे

रामपुरी 24/09/2014 - 22:24
बहुतांश आहारतज्ञांची बहुतांश मते ही वाचून सोडून देण्यासारखीच असतात. ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ऑरगॅनिक फूड, इत्यादी बद्दलची मते वाचून हहपुवा. खालील संकेतस्थळ यासंदर्भात थोडी माहीती देईल. http://www.nongmoproject.org/ रच्याकने.. कोण ऋजुता दिवेकर?

In reply to by सुबोध खरे

सहमत. बहुतेक आहारतज्ञ (विशेषतः ज्यांच्या नावे पुस्तक आहे किंवा खास आहार (डाएट प्लॅन) आहे ते) आपल्या बाजूचा मुद्दा जरा जास्तच ताणून सांगतात असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे?
अमेरिकेत मिळणारे दुध खरेच तसे असते हो. मी शास्त्रीय प्रयोग केले नाहीत, फक्त पिउन पाहिले. लई बेचव असते राव.

रेवती 24/09/2014 - 21:33
क्र. ३ मध्ये आपण म्हणताय तेच तिने मुख्य व्याख्यानात सांगितले. पूर्वीपासून तीच रित चालत आल्याचे सांगताना वारली चित्रकलेचा आधार घेतलाय. तांदूळ सडल्यावर जेवढा आहे तेवढा चोथा पुरेसा आहे. अगदी चकाचक पॉलीशवाला नको. तसेच ब्राऊन तांदळाचे प्रकार मी इथे तरी बगितलेत ते फिकट ब्राऊन ते गर्द ब्राऊन होते. उग्गीच खूप काही स्पेशल करू नका. जे आसपास बरं मिळतय ते खावा. एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

In reply to by रेवती

सूड 24/09/2014 - 21:53
>>एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा. करेक्ट!! मी फक्त पुस्तक वाचलंय पण त्यातही तिने जे काही लिहीलंय ते विचार करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ कसं खावं, आणि काय कधी खावं..तिच्या म्हणण्यानुसार बकाबका खाण्याने तुम्ही अन्नाची चव तर घेतच नाही पण अन्न पोत्यात भरल्यासारखं नुसतं भरत जाता. तसं न करता एकेक घास चव घेऊन नीट चावून खा (लोक म्हणतील आमची आजी वैगरे काय वेगळं सांगत होती, पण काही गोष्टी आठवून देण्याची गरज पडते). एकदा खाण्याचा वेग कमी झाला की खाण्याचं प्रमाणही कमी होईल. दुसरं म्हणजे गोड खायचंच असेल तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा. दिवसभर कार्यरत राहिल्यामुळे ह्या क्यालरीज शरीर वापरु शकेल. *ह्या पुस्तक वाचल्यानंतर मला समजलेल्या गोष्टी तज्ञ व इतर लोकांच्या मतांचा आदर आहेच!! ॥इति लेखनसीमा॥

रेवती 24/09/2014 - 21:40
ग्रामीण भागात लोक ज्याप्रकारचे अन्न वर्षानुवर्ष्रे खातायत ते त्यांना खाऊ द्या, ते त्यांना पचणार आहे. आजकाल लोक लहानपणापासून जे सधं खात आलेत ते सोडून एकदम ब्राऊन राईस खातायत त्याबद्दल तसे तिचे म्हणणे आहे. त्यासाठे किन्वा या धान्यावर ती काहीवेळ बोलली. क्र.५ दोन दिवसाबद्दल तिचे म्हणणे नाही. ३ दिवसात सगळे संपवा असे म्हणणे आहे. फ्रीज स्वच्छ ठेवा, शिलेपाके काढून टाका, त्याने चांगले पदार्थ दुषित होणार नाहीत.

रेवती 24/09/2014 - 21:52
६. ऑरग्यानिक फूड, ब्राऊन ब्रेडबद्दलही तेच! ताजे खावा, मग ते ऑरग्यानिक नसले तरी चालेल. ७. त्याबद्दल तिचे काही म्हणणे नाही. संत्री नागपूरहून येऊ द्या, फक्त सिझनल असू द्या, जास्तीची औषधे टिकवण्यासाठी वापरू नका वगैरे. ८. भारतातून निघालेला हापूस हामेरिकेत येइपर्यंत एकतर तो नासतो (कच्चा, आढीत घातलेला) किंवा औषधे लावून टिकवल्यावर न्यूट्रीशनवर परिणाम होतो. तसे नको. आम्ही इथे मेक्सिकन आंबा खातो. चाम्गला असतो. पूर्वी केळ्यांचे कच्चे घड भरून ट्रक निघाला की त्यात लवंगा टाकत असत. त्यने केळी बाजारात येइपर्यंत दोनेक दिवसात पिकायची. आता कसल्याशा पावडरी लावतात असे ऐकून आहे. नैसर्गिक पिकलेली केळी खाणे चांगलेच पण तसे मिळत नसल्यास लवंगांनी पिकवलेली चांगली की पावडारीने?

अमित खोजे 24/09/2014 - 22:14
डॉक्टरसाहेब, ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत. कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच. तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे. बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये) आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात? मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो. मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का? उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी 24/09/2014 - 22:58
मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.

In reply to by रामपुरी

मदनबाण 25/09/2014 - 10:35
मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे. असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

सुबोध खरे 25/09/2014 - 13:01
बाण साहेब जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे). पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे. निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/01/cancer_risk_from_grilled_meat_is_it_time_to_give_up_smoked_and_fried_foods.html मग आता खावे काय आणि कसे ? अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.

In reply to by सुबोध खरे

मदनबाण 25/09/2014 - 13:55
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा. ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/09/2014 - 16:15
टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य! अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.

In reply to by रेवती

सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये. हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते. ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा. सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.

सुबोध खरे 25/09/2014 - 10:32
आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही. एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?

In reply to by सुबोध खरे

रेवती 25/09/2014 - 16:10
आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.

खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ? २ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको... शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे ह्ये आपले सध्या चालू आहे ...

मारवा 12/10/2014 - 15:07
लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला. रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले देहस्वीनी ची देहयष्टी आवडली चेहरा सुंदर असता तर ? असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख बाकी लेख आवडला

In reply to by मारवा

रेवती 12/10/2014 - 17:54
देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?

In reply to by मारवा

चतुरंग 12/10/2014 - 18:16
दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!! (खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!) (संतप्त) चतुरंग

In reply to by मारवा

सूड 14/10/2014 - 19:08
>>चेहरा सुंदर असता तर ? या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.

In reply to by मारवा

स्पंदना 16/10/2014 - 06:51
काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती. दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो. काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 24/10/2014 - 15:32
काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)

In reply to by मारवा

तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !

'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला. शुभेच्छा..

मारवा 13/10/2014 - 11:52
अहो जरा सबुरीन घ्या मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ? सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ? असो

ऋतुजा दिवेकर तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर , आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे, तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती 16/10/2014 - 02:10
ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?

In reply to by रेवती

@रेवती ताई माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.

ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण 24/10/2014 - 22:56
लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ... येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे. आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो, चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे

कपिलमुनी 22/10/2014 - 17:22
वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. "तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला
२१ सप्टेंबर २०१४: प्रसिद्ध आहारतज्ञ 'ऋजुता दिवेकर' यांचे न्यूयॉर्कमध्ये सेन्ट्रल पार्क मध्ये एक छोटेसे सत्र होते. सेन्ट्रल पार्क हे सुद्धा न्यूयॉर्क मधील आश्चर्यच म्हणायला हवे. जगातल्या सर्वात महाग शहरांपैकी एक अशा या न्यूयॉर्कमध्ये ७०० एकर एवढा मोठा भूभाग बागेसाठी राखवून ठेवला आहे याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.

मराठी शिलालेखांतील शापवचने

प्रचेतस ·

बॅटमॅन 23/09/2014 - 23:48
मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

मार्क ट्वेन 24/09/2014 - 00:31
एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

रामपुरी 24/09/2014 - 01:13
गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

In reply to by कवितानागेश

त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)

In reply to by विलासराव

नाव आडनाव 24/09/2014 - 10:48
:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 24/09/2014 - 12:43
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

गवि 24/09/2014 - 11:56
वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

In reply to by गवि

बॅटमॅन 24/09/2014 - 14:47
बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

In reply to by गवि

काउबॉय 26/09/2014 - 14:18
पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

In reply to by प्यारे१

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन 24/09/2014 - 14:48
झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)

जेपी 24/09/2014 - 12:42
लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

In reply to by सस्नेह

विलासराव 24/09/2014 - 12:58
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 24/09/2014 - 14:49
इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/09/2014 - 19:21
हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. a

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 25/09/2014 - 02:49
ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

सूड 24/09/2014 - 14:59
मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

आतिवास 24/09/2014 - 15:22
धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

In reply to by आतिवास

प्रचेतस 24/09/2014 - 19:24
सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

In reply to by प्रचेतस

पैसा 24/09/2014 - 21:21
त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

मनीषा 25/09/2014 - 16:54
शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

In reply to by मनीषा

सूड 25/09/2014 - 17:11
>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 26/09/2014 - 15:12
अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?

बॅटमॅन 23/09/2014 - 23:48
मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

मार्क ट्वेन 24/09/2014 - 00:31
एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

रामपुरी 24/09/2014 - 01:13
गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

In reply to by कवितानागेश

त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)

In reply to by विलासराव

नाव आडनाव 24/09/2014 - 10:48
:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव 24/09/2014 - 12:43
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

गवि 24/09/2014 - 11:56
वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

In reply to by गवि

बॅटमॅन 24/09/2014 - 14:47
बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

In reply to by गवि

काउबॉय 26/09/2014 - 14:18
पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

In reply to by प्यारे१

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन 24/09/2014 - 14:48
झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)

जेपी 24/09/2014 - 12:42
लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

In reply to by सस्नेह

विलासराव 24/09/2014 - 12:58
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 24/09/2014 - 14:49
इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 24/09/2014 - 19:21
हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. a

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन 25/09/2014 - 02:49
ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

सूड 24/09/2014 - 14:59
मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

आतिवास 24/09/2014 - 15:22
धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

In reply to by आतिवास

प्रचेतस 24/09/2014 - 19:24
सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

In reply to by प्रचेतस

पैसा 24/09/2014 - 21:21
त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

मनीषा 25/09/2014 - 16:54
शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

In reply to by मनीषा

सूड 25/09/2014 - 17:11
>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन 26/09/2014 - 15:12
अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत.