मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

सोत्रि ·

नाखु 27/09/2014 - 15:54
किमान काय प्रश्न आहेत याची तरी जाण आहे एखाद्या पक्षाला ! नाही तर आहेच.
बारामतीकर पुतणे आपल्या पद्धतीने जल सिंचन करायला (त्या वर सोकाण्णांच न्हाई लक्ष जाणार)
  • नाशकात संपूर्ण सत्ता नाहीये हे ही सोयीस्कर रीत्या विसरल्याब्द्दल सोकाजी नानांचे पुन्हा अभिनंदन

पोटे 27/09/2014 - 20:01
“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!... ...... आँ ! पण तेंव्हा मुम्बैच्या सत्तेत हेच होते की !

नाखु 27/09/2014 - 15:54
किमान काय प्रश्न आहेत याची तरी जाण आहे एखाद्या पक्षाला ! नाही तर आहेच.
बारामतीकर पुतणे आपल्या पद्धतीने जल सिंचन करायला (त्या वर सोकाण्णांच न्हाई लक्ष जाणार)
  • नाशकात संपूर्ण सत्ता नाहीये हे ही सोयीस्कर रीत्या विसरल्याब्द्दल सोकाजी नानांचे पुन्हा अभिनंदन

पोटे 27/09/2014 - 20:01
“गेल्या 65 वर्षांत महाराष्ट्र आणि मुंबई कशी बकाल केली गेली आहे त्याचे दर्शन घडवले आहे. सरकार कशी लूट करते आहे त्याचा उदो उदो केला आहे!... ...... आँ ! पण तेंव्हा मुम्बैच्या सत्तेत हेच होते की !
लेखनविषय:
लेखनप्रकार
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

स्वायत्त महाराष्ट्र

विजुभाऊ ·

घटने मध्ये राज्यांचे विषय व केन्द्राचे विषय वेगवेगळे मांडले आहेत्.शेती विषय हा राज्याच्या अखत्यारीमध्ये येतो. त्यामूळे या विषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तसेहि राज्याला आहेतच. पण ब्लू प्रिन्ट मध्ये ज्या पद्धतीची स्वायत्तता अपेक्षित आहे ती मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ती सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट वाटते.

माहितगार 27/09/2014 - 17:59
त्यांची (मनसेची) महत्वाच्या कल्पनांची हि यादी जराशी चाळली. पुढे काही लिहिण्यापुर्वी त्यातला १५३ क्रमांकाचा मुद्दा '''महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.''' कोणत्यातरी राजकीय पक्षाने उचलला याचे स्वागत. अर्थात पुन्हा हा विषय तसा संघशासनाच्या यादीत असला तरी मुद्दा एखाद्या जरी राजकीय पक्षाने रेटला तरी पुढे फार अडकाठी येऊ नये. यादीत बरीच मायक्रो लेव्हल सजेशन्स आल्याचे दिसते त्यांचा व्यवस्थीत ताळमेळ घालावयास मनसेला स्वतःलाही वेळ लागेल. संघशासन आणि राज्यशासन यांच्या साठी तीन याद्या आहेत त्यात महत्वपूर्ण बदल सूचवण्याचा मनसेचा प्रयत्न दिसतोय काही चांगले आहेत काही टाइमपास, काही टिकेस पात्र होऊ शकतील असे आहेत पण तो स्वतंत्र चिकित्सेचा विषय आहे. मनसेची यादी पाहता या धागा लेखाच शीर्षक राज्यांना अधिक स्वायत्तता अस अधिक योग्य राहील असत सध्याच शीर्षक स्वायत्त महाराष्ट्र हे जरास फसव आहे. अशा प्रकारच्या मागण्या या पुर्वी पंजाबने केलेल्या होत्या त्यात फार नवीन नाही. जिथ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधाचा प्रश्न आहे ते तसेही खुले होण्याच्या दिशेने वाटाघाटी आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहेतच. सध्या शेतकी माल निर्यात करताना केंद्रसरकारची प्रक्रीया मध्ये येते पिकास निर्यातीतन चांगला भाव मिळावा म्हणून शेतकर्‍यांना शेती निर्यात खूली करून हवी असणे सहाजीक आहे. पण शेतीच उत्पादन कमी होईल तेव्हा अन्नधान्याची सुरक्षा हवी असा दुहेरी मामला आहे त्यात मनसे आमरिका श्टाईल रेशन दुकानांएवजी सरळ आर्थीक मोबदला हा मुद्दा विचार करते आहे असे दिसते पण हे काम केवळ नोटा छापून तुमच्या बँक खात्यात जमा केल्याने होत नसते. इथे देशातल्या देशात होणार्‍या साठेबाजीला कधी नियंत्रीत करता आले नाही, देशातल सगळ धान्य निर्यात होऊन गेल आंतरराष्ट्रीय दलालांच्या मदतीने साठेबाजी झाली भाव वाढले महागाई वाढली तर तुम्ही वाढीव दराने बँक खात्यात पैसे जमा करणार ते झाडाला येत नाहीत त्या साठी नुसत्या नोटा छापून बँक खात्यात जमा केल्यातर चलनवाढ आणखी वाढण्याचा धोका संभवतो. भारतातल्या साठेबाजी कायद्याचा धाकतरी दाखवता येतो एक शीप भाड्याने घेतली साठेबाजी साठी अन्नधान्य देशाच्या सिमेबाहेर ठेवल भाव वाढले की चढ्या भावाने आणून विकणार यावर नियंत्रण कोण ठेवणार ? म्हणूनच भारत सरकार WTO अन्नधान्य सुरक्षेचा मुद्दा निगोशीएट करतं आहे ते योग्यच वाटते. जिथ पर्यंत मनसेचा महाराष्ट्राचा संबंध आहे अधिक स्वायत्ततेचे मुद्दे लावून धरणे खासकरून राष्ट्रीय पक्षांना काऊंटर करण्यासाठी नवा राजकीय डाव मांडण्यास मनसेला उपयूक्त ठरू शकतात. मी ब्ल्यूप्रिटंच नव्हे त्यांचे ठळक मुद्दे पण पूर्ण वाचलेले नाहीत वरवर बघीतले आहेत माझी गृहीतांमध्ये कुठे चूक झाल्यास अवश्य निर्देश करावा चुभूदेघे. केंद्र शासन राज्यशासन याद्यांचा मुद्दा अधिक चिकित्सेस योग्य असला तरी विवेकाने भावनेची जागा घेऊन होऊ नये ही शुभेच्छा.

पोटे 27/09/2014 - 18:56
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली. त्यांचे वारस मात्र आज गडगंज इस्ट्टीचे मालक आहेत. ......... आज पुन्हा स्वायत्तत्ता देणे. अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा. ...... त्याला लायसन पर्मिश्न कोण देणार ? हेच ! महा $$ राज ना ? .... ही स्वायत्तता आहे की आपल्या हातात रिमोट ठेऊन नाचवणं आहे ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 27/09/2014 - 22:43
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली.
हे मात्र फार वाईट लिहिलेस आत्तापर्यंतच्या तुझ्या लिखाणातून इतके समजले आहे की तुला हिंदुधर्मात खूपच जास्त चुका दिसतात तुझ्यासाठी फक्त २ वाक्ये जर तु हिंदु असशील तर इतक्या चुका बघितल्यावरसुध्धा अजुन हिंदुधर्मात का राहिला आहेस...भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहेत जर तु हिंदु नसशील....तर आधी स्वताच्या धर्मातल्या चुका सुधार आणि मग दुसर्यांना त्यांच्या चुका दाखव (जगातल्या प्रत्येक धर्मात काही ना काही चुका अजुनही शिल्लक आहेत)

In reply to by टवाळ कार्टा

पोटे 27/09/2014 - 22:49
भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहे. ... धन्यवाद. मला याची जाणीव आहे.. प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 27/09/2014 - 23:04
प्रयत्न सुरु आहेत.
आजपर्यंतच्या माहितीनुसार एखाद्याला आपल्या धर्मात आणण्यासाठी पटकन प्रोसेस असते...का तु जिथे कुठे जाणार आहेस त्या धर्मातल्या लोकांना"सुध्धा" तु नको आहेस

पोटे 27/09/2014 - 19:05
स्वायत्तता हवी आहे कारण लायसनच्या व्यवहारातून जी दौलत दिल्लीला जाते , ती सगळी आपल्या ताब्यात गोळा करायची आहे. हं .. मग आता दिल्लीचा राजा कसा वैट आहे हेही सांगणे आलेच. .......... कंटाळा आला ब्वा ! ........... ओल्ड वैन इन न्यु बॉटल !!!

In reply to by पोटे

माहितगार 27/09/2014 - 19:45
अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा.
यात कॉम्प्यूटर कोणत्या प्रकारचे विकायचे यावर कुठे बंधन आहे. जी काही उपकरणे मग संगणक असू द्यात टॅब अथवा स्मार्ट फोन त्यात भारतीय भाषातून वाचन लेखन असणे अत्यावश्यक करण्यात चूक काय आहे ? त्या साठी लायसन्स नव्हे कायद्याचा धाक हवाच. जगातल्या अत्यंत चिल्लर चिल्लर भाषांना सुविधा देणार्‍या उत्पादकांना भारतीय भाषांना सुविधा उपलब्ध कराव्याशा वाटत नाहीत कारण आपण चालवून घेतो. संगणकात मराठी उपलब्ध केल्याने उत्पादकांचा कोणताही मोठा उत्पादन खर्च वाढत नाही केवळ मानसिकतेचा संबंध आहे. आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो हा धागा पाहीलात का ? आजही महाराष्ट्रातील आणि भारतातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला कॉम्प्यूटर इंग्रजीतन असतात ही एक मोठी मर्यादा आहे हे आम्ही का लक्षात घेत नाही ? भारतीयांच्या आहारात आयोडीन कमी पडत असेल तर आम्ही मीठात आयोडीन आवश्यक करणारा जन हिताचा कायदा करू शकतो तर संगणक आणि उपकरणात भारतीय भाषा उपलब्ध करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असूनही असा कायदा असू शकत नाही ? http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx हि पुणे महानगरपालिकेची वेबसाईट पहा इंग्रजीचा पर्याय अमराठी लोकांना देण वेगळ आणि केवळ इंग्रजीच वेबसाईट ठेवण वेगळ नाही का ? कारण मराठीत माहिती देण्यासाठी प्रभावी कायद्यांचा अभाव आहे. मनसेला विरोध असण समजता येत पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हिताचे कायदे कोणते हा स्वतंत्र विषय म्हणून हाताळणे आजीबातच शक्य नाही का ? आपला निश्कर्ष या मुद्यावर हुकला तर नाही हे एकदा रिव्हिजीट करून पहावे. आपण मनसेचे विरोधक असाल तर हा मुद्दा तुमच्या आवडीच्या पक्षाला घेण्यास सांगा.

In reply to by माहितगार

पोटे 27/09/2014 - 19:55
आण्णा , संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? तुमची भाषा वापरुन तुम्ही नवे मॉडेल तयार करायला त्यांची काहीच ना नाही. करा हवे तसे मॉडेल ! पण त्यान्नीच केले पाहिजे , नाहीतर ते आपल्याला किंमत देत नाहीत अशी हूल उठवणं हे मात्र पटत नाही.

In reply to by पोटे

माहितगार 27/09/2014 - 20:53
साहेब खरचं आपला अभ्यास आहे या विषयाचा ? मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले त्या नंतरच्या काळात इलेकृतॉनिक्स आणि संगणकांवरचे आयात शुल्क वेगाने कमी झाले खूप छान स्वागतार्ह होय पण भारतात उत्पादीत मालावरच उत्पादन शूल्कही त्याच मानाने कमी करावयास हवं का नको त्याची आकडेवारी कोण मांडणार. सूपर कॉम्प्यूटर्सची निर्मिती करू शकणारा भारत स्वतःच्या संगणक हार्डवेअर उत्पादनांच्या तंत्रात निर्मितीस नाकाम होता अस म्हणता येत का ? ब्रिटीशांनी त्यांच कापड आणि उत्पादन भारतात विकाव म्हणून भारतीय उत्पादनांवर कर लादले ते ब्रिटीशांनी केल. स्वतंत्र भारतात इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वातंत्र्य आणणार्‍या पक्षाने केल नंतर आलेल्या विरोधी पक्षाने सुद्धा डोळे मिटलेले ठेवले. संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? चला काही क्षणासाठी तुमची हि अर्ग्यूमेंट स्विकारतो पण प्रत्यक्षात आज बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांच उत्पादन चीन आणि इतर इस्ट एशीयन देशातून होत. मग जगातल्या सर्व संगणकांमधे आणि जगातल्या आजच्या असंख्य उत्पादनांवर फक्त चिनी भाषाच असावयास हवी. :) ज्या गोष्टींच उत्पादन चीन मध्ये इतर देशांमध्ये होऊ शकत त्यांच भारतात होऊ न शकण्याच कारण काय ? भारत सरकारनी मल्टीब्रँड रिटेल स्टोअर भारतात उघडताना ३०% उत्पादन भारतात उत्पादीत झालेल असावयास हव असा नियम दिला तुम्ही म्हणणार असा नियमच असू नये. ठिक आहे बाकीचे देश भारतीय उत्पादनांना इतक्या सरळ त्यांच्या बाजार पेठेत शिरकाव करू देतात का हो ? व्यवस्थीत यादी आकडेवारी आणि चार्ट मांडून बसताय ? भांडवल, जागा पैसा मनुष्यबळ तंत्रज्ञान या गोष्टी उत्पादनांसाठी लागतात सगळा व्यापार खूला करण्याच्या गप्पा होतात मग माणूसबळ सुद्धा सर्वत्र मुक्त पणे जाऊन काम करू शकल पाहीजे नाही का ? आमेरीकेला आणि यूरोपीयनांना सांगताय व्हिसाचे क्वोटे काढून टाकून भारतील सर्व लोकांना त्यांच्या देशात मुक्त पणे जाऊ देऊन उत्पन्न मिळवू देण्या साठी ? हे सर्वही जाऊ द्या आजच्या काळात नसती साक्षरता असून चालत नाही संगणक साक्षरता पाहीजे संगणक साक्षरता पाहीजे म्हणून लोकांना इंग्रजी शिकवा संगणक मराठीतून देऊ नका किती तर्क सूसंगत आहे नाही ? इतर ठिकाणच जाऊ द्या भारतातल्या कॉन्व्हेंट इंग्रजी शाळातून इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्यांच इंग्रजीच ग्रामरही राहू द्या शाळेच्या पुस्तका बाहेरची व्होकॅबूलरी इतर शालाबाह्य विषयातून इंग्रजी व्यवहार करण्यासाठी किती सक्षम असते माहित असते ते इंग्रजी भाषेच्या तज्ञांकडून तपासून आकडेवारी देताय ? इथे मिपावर एका आदरणीय मिपा सदस्यांचा To owe आणि To own मधला फरक न समजल्यामुळे गोंधळ झाला ह्याला दोनचारही दिवस झाले नाही. आपल्याला एखादी लस माहिती आहे का की बाळ जन्मायच्या आधीच किंवा जन्मल्या नंतर इंग्रजीच इंजेक्शन दिल आणि भारतातली सगळी माणस विंग्रजीत पारंगत झाली ? आफ्रीकेतल्या अनेक देशातून पिजन इंग्रजी बोलली जाते म्हणजे काय ? सगळ्यांना फक्त इंग्रजीतूनच शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल तेव्हा त्यांना स्वतःची भाषा ज्ञान भाषा म्हणून सक्षम राहिली नाही ना त्यांना इंग्रजी च्या काही शब्दां पलिकडे त्यांची व्होकॅबूलरी जाऊ शकली. त्यांना सुद्धा इंग्रजी जमली असती तर काही भारतीयांच्या इंग्रजी येण्याची काही किमंत राहिली नसती आणि डिमांड आणि सप्लायचा नियम कुणालाही सुटत नाही जेव्हा इंग्रजी येणार्‍यांचा सप्लाय डिमांड पेक्षा अधिक होईल तेव्हा अर्थिक उन्नतीच आणि इंग्रजीचा संबंध जोडण्याच फॅड संपलेल असेल. सर्वांना इंग्रजी/लॅटीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केलेल्या देशात प्लास्टीकच शर्टाच बटन सुद्धा युरोप आणि आमेरिकेतन आयात होत असत जनता उपासमार सहन करते अनेक आफ्रिकन देश आहेत. आपल्यातले काही जण विचार करत असणार मला तर भारतीय भाषा वापरताना प्रॉब्लेम येत नाही मग हा गहबज का ? कींवा मला काय त्याच देण घेण ? https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=1012365 हा सॅमसंगच्या मोबाईल फोन यूजरचा किस्सा पहा. आणि भारतीय लोकांना समस्या सहन करण्याची गोष्टी आपल्या भाषेतून न मिळण्याची सवयच नाही. भारतीयांना आपल्या देशाचा, भाषेचा इत्यादींचा खोटा दंभच अधिक असतो क्रुशियल महत्वाच्या ठिकाणी भारतीय माणूस स्वतःहूनच पारतंत्र्य मागतो ? माझ्या देशात वस्तु विकताना जन हीतासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच स्वातंत्र्य भारतीयांनी न वापरण ही मला तरी फारशी आदर्श गोष्ट वाटत नाही.

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 00:08
मराठी की बोर्ड अशक्य आहे, यावर लिहिले. तर तुम्ही बरेच बरेच काय काय लिहिलेत. आताच्या युनिकोड व इंग्रजी की बोर्ड या प्रकारात कुठलीही लिपी लिहिता येऊ शकते.. या प्रकारात की बोर्ड मराठी होऊ शकत नाही. कारण एs म्हणजे स. आणि एस एच एच म्हणजे ष... मराठी की बोर्ड कसा करणार ? की बोर्ड मराठीच हवा व लिपीही देवनागरीच उमटावी हा हट्ट असेल तर ऐंशी सालचा गोद्रेज टाइअप्रायटरचा की बोर्ड लागेल.

In reply to by पोटे

पोटे 28/09/2014 - 00:15
मी फक्त , मराठी की बोर्ड प्रॅक्टिकली अवघड आहे, इतकेच लिहिले. तर इतक्या मुद्द्याचा वापर करुन हे माहीतगार महोदय मला जणु मराठी व महाराष्ट्र यांचा मारेकरी समजूनच प्रवचन देऊन राहिले. ....... मराठी की बोर्ड आणाच , असा कायदा कशाला हवा बुवा? ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:21
ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !
याबाबतीत तुमच्याशी सहमत...अगदी १००% सहमत...पण त्या ठाकरेंना माहित आहे की मराठी कि-बोर्डाला किती मागणी असेल...त्यामुळे ते स्वता त्या व्यवसायात उतरणार नाहीत

पोटे 28/09/2014 - 00:27
मग माणसाला शर्ट प्यान्ट तरी अलाउड आहे का ? न्हाइतर पुणेरी पगडी धोतर इजार बंडीच घाला . तरच तुम्ही मराठी दूध प्यालेले वगैरेउपदेश - आदेश यायचे

भावनांना हात घालणारी,तरूणांना भूरळ पाडणारी ब्ल्यु प्रिंट असणार असे हे गेल्या आठवड्यात म्हणाले होते.ते खरे ठरले.उत्तर प्रदेश खालोखाल लोकसंख्येत आपण आहोत.गरीबीचे प्रमाण खूप व श्रीमंत व गरीबांमधील तफावतही खूप जास्त आहे आपल्या राज्यात.स्वच्छ्तेच्या बाबतीत तर आनंदच आहे.असो. ब्ल्यु प्रिंटमध्ये मागण्याच जास्त आहेत का? मनसे स्वतः काय प्रयत्न करणार आहे सध्याच्या चौकटीत्?कळफलक मराठीत हवा हे म्हणायला सोपे आहे पण राज ठाकरे तुमच्या त्या संगणक प्रणालीच्या संशोधनासाठी स्वतःच्या खिशातले २०-२५ कोटी काढून देवू शकतील काय महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना ?ऑ? लिबरेशन टाय्गर्स ऑफ मराठी ईलम वगैरे स्थापन नाही झाले म्हणजे मिळवली हो.

पोटे 28/09/2014 - 00:55
स्वदेशी मालच वापरा. स्वभाषाच वापरा. बोर्ड अमुक रंगातच लिहा... च्यायला ! जनता पुढार्‍याना पोसते की पुढारी जनतेला ? बरं , मराठी शाळा , मराठी बोर्ड , मराठी की बोर्ड .... मग यांचा राज पुत्र डोण बॉस्कोत कशाला शिकतोय ? का ते डोन बॉस्को वाले बन्दुक घेऊन बsale होते यांच्या उरावर ? डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ? मला काय हवे ते पुढार्‍याने उपलब्ध करुन द्यावे यासाठी मी त्याना निवडुन देणार ना ? का निवडुन येऊन हेचआआमचे चॉइसेस काय असावेत हे ठरवत बसणार ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:22
डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ?
१००% सहमत...पण साले हे साधे लॉजिक लोकांना सान्गितले तरी ते ऐकून घेत नाहीत

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 28/09/2014 - 11:38
मनसेच्या निळ्या प्रिंटेतला ३७ व्वा मुद्दा आम्हाला तरी खाली प्रमाणे दिसला ब्वॉ ! सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:53
सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय? इथे मिपावरचे सुध्धा मुर्खासारखे "गर्व" हा शब्द मराठीमधे "अभिमान" या अर्थाने लिहितात

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 28/09/2014 - 13:17
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय?
उत्तम प्रश्न आहे पण क्षमस्व मी मनसे कार्यकर्ता नाही. http://www.misalpav.com/node/28950 या धाग्यावर मनसे कार्यकर्ते सुहास व्यनि केल्यास ब्ल्यूप्रिंट बद्दल उत्तरे देईन म्हणतात असे दिसते.

पोटे 28/09/2014 - 02:46
http://mnsblueprint.org/m_02_07_qualityOfLifeBasicNeeds_health.html आरोग्य खाते . १०० मुले खेळतीक इतके मोठी मैदाने बांधणार .. कूठे ? गावात ? गावात इतकी जाग असेल्च तर त्थे कोहिनुर टोवर होईल का ग्राउंड ज्योतिस्याला इचारायला हवे. बाकीचा उतारा ... मी आरोग्य मंत्रे झालो तर ... इयत्ता.णववी

माहितगार 28/09/2014 - 08:22
मनसे विरोधकांनो मी मनसेचा समर्थकही नाही आणि विरोधकही. त्यामुळे विशीष्ट चष्म्यातून समर्थन आणि विशीष्ट चष्म्यातून विरोध असे दोन्हीही भाग नाहीत. संगणकावर मराठीची चर्चा करताना मनसेने त्यांच्या ब्ल्यू प्रिंटात नेमके काय लिवले हे फार महत्वाचे नाही. तुम्ही इथे मराठी वाचू शकता आहात आणि लिहू शकता आहात एवढी किमान उपलब्धता प्रत्येक संगणन आधारीत उपकरणात असावी हि अपेक्षा रास्त का नाही हे मी अद्याप समजू शकलेलो नाही. एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतोय एकजण संशोधनावर २० -२५ कोटी लागतील म्हणतोय. तुम्ही मिपावर मराठी भाषे शिवाय इतर कोणती भाषा लिहिता वाचता आहात काय की ते अशक्य असावे ? मिपा आणि गमभनच्या निर्मितीसाठी काही हजारात नव्हे लाखात खर्च झाला असेल तो २०-२५ कोटीत कसा जातो. ज्या संशोधनावर सिडॅकच्या माध्यमातून आधीच खर्च होऊन गेला आहे आणि उत्पादकांनाही मोफत अथवा नाममात्र दरात उपलब्ध आहे ते संशोधन फक्त उत्पादकांनी खिशाला कोणतीही तोशीस न लागू देता वापरण्याचा प्रश्न आहे. आजच्या घटकेला महाराष्ट्रातील किती शेतकरी इंग्रजीतून शेती विषयक माहिती घेऊ शकतील ? आज मी बर्‍याच दिवसांनी महाराष्ट्राच्या शेतकी खात्याची वेबसाईट उघडली http://www.mahaagri.gov.in/ पुर्वी ती केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती आताही डिफॉल्टने आधी इंग्रजीतूनच उघडते तुमची नजर एकदम बारीक असेल तर कुठल्या कोपर्‍यात मराठीचे बटन दिसते. तिथे गेल्यावही मोठ्या प्रमाणात इंग्रजी आढळले. हा सरकारी http://www.mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx शेतकरी मासिकाचा दुवा घ्या. गेल्या दहावर्षा पासून मराठीतून यूनिकोडातून कोणत्याही मराठी संकेतस्थळावरची माहिती मराठीतून शोधता येत असेल तर जनतेच्या पैशातून चालणार्‍या शेतकरी मासिकास युनिकोडातून उपलब्ध नसण्यास काय धाड भरली आहे. मला मिपावरच्या मनसे विरोधकांच कौतुक वाटतय काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा संगणकावर मराठी आणि भारतीय भाषांचा आणि युनिकोडाचा हिरहिरीने पुरस्कार करतात काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा कदाचित या मुद्यावर कदाचित मनसेचे समर्थन करतील पण मनसेच्या विरोधा पायी मिपावरील मनसे विरोधकांना मराठीचे हित नाही जपले गेले तर काही देणे घेणे नाही अशी टोकाची भूमिका ? मराठी नको तर महाराष्ट्र हवाच कशाला भारतीय भाषा नकोत तर भारत हवाच कशाला. आजच्या घडीला भारतात स्वदेशी मालच वापरा हे ही बंधन खूप तीव्र नाहीए पण महाराष्ट्रात धोतर किंवा लुगडे वापरण्याचीही सवलत काढून घेणे ज्वारी एवढी महाग करावयाची की ज्वारीची भाकरी खायचा विचार सामान्य माणसाला न करता येणे मराठीचा वापर अशक्यप्राय करून ठेवणे भारतीय लोकशाही सामान्य जनतेसाठी असणे अभिप्रेत आहे का भारतातील सामान्य माणसांना विसरणार्‍या काही मोजक्या उच्चभ्रूंसाठी ?

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 09:31
एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतो. ... असे मी म्हटलेले नाही.. संगणकावर मराठी लिहिता येते. प्ण कळफलक मराठीच असावा , हे अवघड आहे. आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे. इतकॅच मेअ‍ॅ लिहिले. उगाच लंबी चौडी भाषणे ठोकु नयेत.

In reply to by पोटे

माहितगार 28/09/2014 - 10:00
आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे.
मालक ट्याब ला हार्डवेअर कळफलक लागत न्हाई सॉफ्टवेअर मधला लागत्योय त्याले खर्च बी येत न्हई. प्रश्न मानसिकतेचाच आहे. सरकारी पैशानी ल्यापटॉप संगणक ट्याब खासदार, सरकारी कर्मचार्‍यांना आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना टेंडर काढून चकटफू पोहोचवले जातात त्यावर मराठी/भारतीय भाषात वाचता येत लिवता येत हे महत्वाच. खेड्यातला शेतकरी शेती विषयक माहिती, बाजारभाव, शेती विषकय शंकांची चर्चा आपापल्या भाषेतून लिहू वाचू शकला पाहीजे. मी स्वतः मराठी माणसांच्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपन्यातून काम केल आहे. मराठी सॉफ्टवेअर कंपनीच्या मालक मराठी ग्राहकांना मराठीतून सॉफ्टवेअर तयार होऊच शकत नाही अशा लोणकढ्या मारायचे आणि तेच कन्नड माणसांनी सॉफ्टवेअर कन्नड मधूनच मागीतल की झकमारत द्यायचे संगणक आणि सॉफ्टवेअरच्या हव्यात्या भाषेतून सुविधा पुरवण्यास नफ्याच्या तुलनेत किरकोळच खर्च होतो. प्रश्न केवळ व्यापार्‍यांकडे काम करणार्‍या काही आळशी झारीतल्या शुक्राचार्यांच्या मानसिकतेचा आणि मानसिकतेचाच असतो. त्यात आपल्या सारखी मंडळी त्या मानसिकतेला हवा देत राहतात आणि ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचण्यास विलंब होत राहतो या बद्दल खेद वाटतो. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात आरक्षण उपलब्ध करून दिले की मराठी चित्रपटांनाही उर्जीतावस्था आलीच आहे. सिने थिएटर मालक मराठी चित्रपट दाखवूनही नफा कमावताहेत. मानसिकता बदलण्यासाठी भाषेला कायद्याचे संरक्षणाची गरज असतेच असते हे माझे अनुभवातून बनलेले मत आहे. या प्रश्नांना जवळून बघतो स्वतःला तोशीस करून मराठीतून ज्ञान तयार करून गरजू पर्यंत पोहोचतय का ह्याचा वेध घेण्याची संवेदनशीलता आहे म्हणून एवढे लांब लिहिण्याचे कारण पण खालच्या प्रतिसादात कुणी तरी कॉमेंट टाकले आणि तुम्ही स्वतः म्हणताय तीही बरोबर आहे या विषयावर गेली एवढी वर्षे भारतीय मानसिकतेत बदल घडला नाही तुमच्या पुढे उगाच लांबण लावूनही घडणार नाही. इतरांची मते बदलण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे, स्वतःच्या मनाची खंत व्यक्त करण्या पलिकडे हाती फारसे काही लागावयाचे नाही म्हणून या चर्चेस माझ्या बाजूने येथेच पुर्ण विराम देतो.

सवंगडी 28/09/2014 - 09:25
'अहो काय लावलंय उग्गी ? बाजारात तुरी अन भट भटणीला मारी … पात्तळ करती का घट्ट करती !' (साभार:वऱ्हाड निघालाय) होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ ! ता. क . - वरच्या वाक्यात जातीयता शोधू नये. आणि अक्षरास हसू नये.

In reply to by सवंगडी

माहितगार 28/09/2014 - 09:37
हं या नव्या भटणींना मारून काय पातळ आणि काय घट्ट व्हायच न्हाय, तुम्ही म्हंता त्ये बी बरोबर हाय वो.

माहितगार 28/09/2014 - 11:08
होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ !
माझं निवडणूका आणि राजकारण या दोन्हींशी काय पण देण घेण नाही. मराठीचा हेतु असेल तर सकाळ दुपार काही लक्ष जात नाही पण लक्ष द्यायला पाहीजे कदाचित धन्यवाद.

अर्धवटराव 28/09/2014 - 13:15
कसली डोंबलाची स्वायतत्ता अन् कसली बोडख्याची मराठी अस्मीता. हे म्हणजे भवानी तलवार पोर्तुगाल देशी तयार न करता मुंबईत बनवली तर घरोघरी शिवाजी पैदा होतील इतकं तार्कीक आहे. या ठाकरे प्रभृतींना घराणेकेंद्रीत राज्यस्तरीय राजकारण करायचंय पण बळकट केंद्रशासीत देश नकोय. युती, आघाडी फिस्कटली आणि हे मनसे नावाचं बेडुक परत बाळसं धरायला लागलं...आयच्या गावात...

विजुभाऊ 29/09/2014 - 12:34
मनसे ने मागणी केलेली स्वायत्तता ही महाराष्ट्राच्या हितासाठी योग्यच आहे. ब्ल्यूप्रिन्ट मधे लिहीलेले मुद्दे खरोखरच अमलात आणले गेले तर ते खूप योग्य होईल. मराठी कळफलक वगैरे मुद्दे फारच दुय्यम आहेत. मराठी लोकांचा रोजगार आणि तत्सम महत्वाचे मुद्दे मनसे ने उचलून धरले तर त्यात महाराष्ट्राचाच फायदा आहे. भाजपाच्या जहिरातीत " इथले उद्योग परप्रान्तत जातात " तसेच "रस्त्यांवरील टोल" हे मुद्दे मुद्दाम अधोरेखीत केलेले आहेत. यात खरी मेख ही आहे की इथले उद्योग गुजराथ मधे गेलेले आहेत. तसेच टोल मधे नितीन गडकरींचा मोठा सहभाग आहे. हे भाजप कधीच सांगत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, 'माईन काम्फ'चे लेखन करताना हिटलर तुरुंगात होता. तुरुंगाबाहेर त्याच्या पक्षाच्या बहुतेकांची धरपकड होऊन पक्ष नामशेष झाला होता. भवितव्य अंधःकारमय असताना हिटलरने माईन काम्फ लिहीले आणि त्या बरहुकूम कृती केली. हिटलरचे कार्य चुकीच्या मार्गाने गेले असल्याचा आरोप होत असला तरी 'माईन काम्फ' देशप्रेमाने भारलेले होते. वैयक्तिक स्वार्थाने नाही.

राज ठाकरे हे नीट पुरेसा विचार करुन राजकारणात आलेलेनाहीर्त. हे शेंबड्या पोराला सुद्धा कळते. पंचवीसेक आमदार आले तरी दोन अडीचशे नक्की ! मनसेच्या कार्यालया बाहेर बोर्ड दिसेल- आमचे येथे वाजवी भावात आमदार विकत मिळतील. टीप : वेगवेगळ्या विधेयक पास करुन घेण्याचा चार्ज जादा पडेल. तो त्या आमदारास विचारुन घेणे,. नेंतर तक्रार चालणार नाही.

घटने मध्ये राज्यांचे विषय व केन्द्राचे विषय वेगवेगळे मांडले आहेत्.शेती विषय हा राज्याच्या अखत्यारीमध्ये येतो. त्यामूळे या विषयी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तसेहि राज्याला आहेतच. पण ब्लू प्रिन्ट मध्ये ज्या पद्धतीची स्वायत्तता अपेक्षित आहे ती मिळवण्यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ती सध्या तरी अशक्यप्राय गोष्ट वाटते.

माहितगार 27/09/2014 - 17:59
त्यांची (मनसेची) महत्वाच्या कल्पनांची हि यादी जराशी चाळली. पुढे काही लिहिण्यापुर्वी त्यातला १५३ क्रमांकाचा मुद्दा '''महाराष्ट्रात विकल्या जाणार्‍या प्रत्येक संगणकावर मराठी कळफलक तसेच युनिकोड असेल तरच त्याची विक्री केली जाऊ शकेल असा नियम.''' कोणत्यातरी राजकीय पक्षाने उचलला याचे स्वागत. अर्थात पुन्हा हा विषय तसा संघशासनाच्या यादीत असला तरी मुद्दा एखाद्या जरी राजकीय पक्षाने रेटला तरी पुढे फार अडकाठी येऊ नये. यादीत बरीच मायक्रो लेव्हल सजेशन्स आल्याचे दिसते त्यांचा व्यवस्थीत ताळमेळ घालावयास मनसेला स्वतःलाही वेळ लागेल. संघशासन आणि राज्यशासन यांच्या साठी तीन याद्या आहेत त्यात महत्वपूर्ण बदल सूचवण्याचा मनसेचा प्रयत्न दिसतोय काही चांगले आहेत काही टाइमपास, काही टिकेस पात्र होऊ शकतील असे आहेत पण तो स्वतंत्र चिकित्सेचा विषय आहे. मनसेची यादी पाहता या धागा लेखाच शीर्षक राज्यांना अधिक स्वायत्तता अस अधिक योग्य राहील असत सध्याच शीर्षक स्वायत्त महाराष्ट्र हे जरास फसव आहे. अशा प्रकारच्या मागण्या या पुर्वी पंजाबने केलेल्या होत्या त्यात फार नवीन नाही. जिथ पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधाचा प्रश्न आहे ते तसेही खुले होण्याच्या दिशेने वाटाघाटी आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहेतच. सध्या शेतकी माल निर्यात करताना केंद्रसरकारची प्रक्रीया मध्ये येते पिकास निर्यातीतन चांगला भाव मिळावा म्हणून शेतकर्‍यांना शेती निर्यात खूली करून हवी असणे सहाजीक आहे. पण शेतीच उत्पादन कमी होईल तेव्हा अन्नधान्याची सुरक्षा हवी असा दुहेरी मामला आहे त्यात मनसे आमरिका श्टाईल रेशन दुकानांएवजी सरळ आर्थीक मोबदला हा मुद्दा विचार करते आहे असे दिसते पण हे काम केवळ नोटा छापून तुमच्या बँक खात्यात जमा केल्याने होत नसते. इथे देशातल्या देशात होणार्‍या साठेबाजीला कधी नियंत्रीत करता आले नाही, देशातल सगळ धान्य निर्यात होऊन गेल आंतरराष्ट्रीय दलालांच्या मदतीने साठेबाजी झाली भाव वाढले महागाई वाढली तर तुम्ही वाढीव दराने बँक खात्यात पैसे जमा करणार ते झाडाला येत नाहीत त्या साठी नुसत्या नोटा छापून बँक खात्यात जमा केल्यातर चलनवाढ आणखी वाढण्याचा धोका संभवतो. भारतातल्या साठेबाजी कायद्याचा धाकतरी दाखवता येतो एक शीप भाड्याने घेतली साठेबाजी साठी अन्नधान्य देशाच्या सिमेबाहेर ठेवल भाव वाढले की चढ्या भावाने आणून विकणार यावर नियंत्रण कोण ठेवणार ? म्हणूनच भारत सरकार WTO अन्नधान्य सुरक्षेचा मुद्दा निगोशीएट करतं आहे ते योग्यच वाटते. जिथ पर्यंत मनसेचा महाराष्ट्राचा संबंध आहे अधिक स्वायत्ततेचे मुद्दे लावून धरणे खासकरून राष्ट्रीय पक्षांना काऊंटर करण्यासाठी नवा राजकीय डाव मांडण्यास मनसेला उपयूक्त ठरू शकतात. मी ब्ल्यूप्रिटंच नव्हे त्यांचे ठळक मुद्दे पण पूर्ण वाचलेले नाहीत वरवर बघीतले आहेत माझी गृहीतांमध्ये कुठे चूक झाल्यास अवश्य निर्देश करावा चुभूदेघे. केंद्र शासन राज्यशासन याद्यांचा मुद्दा अधिक चिकित्सेस योग्य असला तरी विवेकाने भावनेची जागा घेऊन होऊ नये ही शुभेच्छा.

पोटे 27/09/2014 - 18:56
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली. त्यांचे वारस मात्र आज गडगंज इस्ट्टीचे मालक आहेत. ......... आज पुन्हा स्वायत्तत्ता देणे. अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा. ...... त्याला लायसन पर्मिश्न कोण देणार ? हेच ! महा $$ राज ना ? .... ही स्वायत्तता आहे की आपल्या हातात रिमोट ठेऊन नाचवणं आहे ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 27/09/2014 - 22:43
काही शतकांपूर्वी असेच स्वायत्ततेचे गोंडस श्री राज्य जनतेसाठी कुणी आणणार होते. काय झाले प्रत्यक्ष्यात ? जनता मुंड्या कापुन घेत राहिली.
हे मात्र फार वाईट लिहिलेस आत्तापर्यंतच्या तुझ्या लिखाणातून इतके समजले आहे की तुला हिंदुधर्मात खूपच जास्त चुका दिसतात तुझ्यासाठी फक्त २ वाक्ये जर तु हिंदु असशील तर इतक्या चुका बघितल्यावरसुध्धा अजुन हिंदुधर्मात का राहिला आहेस...भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहेत जर तु हिंदु नसशील....तर आधी स्वताच्या धर्मातल्या चुका सुधार आणि मग दुसर्यांना त्यांच्या चुका दाखव (जगातल्या प्रत्येक धर्मात काही ना काही चुका अजुनही शिल्लक आहेत)

In reply to by टवाळ कार्टा

पोटे 27/09/2014 - 22:49
भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला हवा तो धर्म घेण्याचा अधिकार आहे...तुझ्यासाठी बाहेर जाण्याचे दरवाजे सताड उघडे आहे. ... धन्यवाद. मला याची जाणीव आहे.. प्रयत्न सुरु आहेत.

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 27/09/2014 - 23:04
प्रयत्न सुरु आहेत.
आजपर्यंतच्या माहितीनुसार एखाद्याला आपल्या धर्मात आणण्यासाठी पटकन प्रोसेस असते...का तु जिथे कुठे जाणार आहेस त्या धर्मातल्या लोकांना"सुध्धा" तु नको आहेस

पोटे 27/09/2014 - 19:05
स्वायत्तता हवी आहे कारण लायसनच्या व्यवहारातून जी दौलत दिल्लीला जाते , ती सगळी आपल्या ताब्यात गोळा करायची आहे. हं .. मग आता दिल्लीचा राजा कसा वैट आहे हेही सांगणे आलेच. .......... कंटाळा आला ब्वा ! ........... ओल्ड वैन इन न्यु बॉटल !!!

In reply to by पोटे

माहितगार 27/09/2014 - 19:45
अमुक प्रकारचाच कॉम्पुटर विकायचा.
यात कॉम्प्यूटर कोणत्या प्रकारचे विकायचे यावर कुठे बंधन आहे. जी काही उपकरणे मग संगणक असू द्यात टॅब अथवा स्मार्ट फोन त्यात भारतीय भाषातून वाचन लेखन असणे अत्यावश्यक करण्यात चूक काय आहे ? त्या साठी लायसन्स नव्हे कायद्याचा धाक हवाच. जगातल्या अत्यंत चिल्लर चिल्लर भाषांना सुविधा देणार्‍या उत्पादकांना भारतीय भाषांना सुविधा उपलब्ध कराव्याशा वाटत नाहीत कारण आपण चालवून घेतो. संगणकात मराठी उपलब्ध केल्याने उत्पादकांचा कोणताही मोठा उत्पादन खर्च वाढत नाही केवळ मानसिकतेचा संबंध आहे. आपला एक संगणक ५०० मुलांच्या आयुष्यात प्रकाशाची मशाल पेटवू शकतो हा धागा पाहीलात का ? आजही महाराष्ट्रातील आणि भारतातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेला कॉम्प्यूटर इंग्रजीतन असतात ही एक मोठी मर्यादा आहे हे आम्ही का लक्षात घेत नाही ? भारतीयांच्या आहारात आयोडीन कमी पडत असेल तर आम्ही मीठात आयोडीन आवश्यक करणारा जन हिताचा कायदा करू शकतो तर संगणक आणि उपकरणात भारतीय भाषा उपलब्ध करणे तांत्रिक दृष्ट्या शक्य असूनही असा कायदा असू शकत नाही ? http://www.punecorporation.org/pmcwebn/index.aspx हि पुणे महानगरपालिकेची वेबसाईट पहा इंग्रजीचा पर्याय अमराठी लोकांना देण वेगळ आणि केवळ इंग्रजीच वेबसाईट ठेवण वेगळ नाही का ? कारण मराठीत माहिती देण्यासाठी प्रभावी कायद्यांचा अभाव आहे. मनसेला विरोध असण समजता येत पण महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या हिताचे कायदे कोणते हा स्वतंत्र विषय म्हणून हाताळणे आजीबातच शक्य नाही का ? आपला निश्कर्ष या मुद्यावर हुकला तर नाही हे एकदा रिव्हिजीट करून पहावे. आपण मनसेचे विरोधक असाल तर हा मुद्दा तुमच्या आवडीच्या पक्षाला घेण्यास सांगा.

In reply to by माहितगार

पोटे 27/09/2014 - 19:55
आण्णा , संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? तुमची भाषा वापरुन तुम्ही नवे मॉडेल तयार करायला त्यांची काहीच ना नाही. करा हवे तसे मॉडेल ! पण त्यान्नीच केले पाहिजे , नाहीतर ते आपल्याला किंमत देत नाहीत अशी हूल उठवणं हे मात्र पटत नाही.

In reply to by पोटे

माहितगार 27/09/2014 - 20:53
साहेब खरचं आपला अभ्यास आहे या विषयाचा ? मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले त्या नंतरच्या काळात इलेकृतॉनिक्स आणि संगणकांवरचे आयात शुल्क वेगाने कमी झाले खूप छान स्वागतार्ह होय पण भारतात उत्पादीत मालावरच उत्पादन शूल्कही त्याच मानाने कमी करावयास हवं का नको त्याची आकडेवारी कोण मांडणार. सूपर कॉम्प्यूटर्सची निर्मिती करू शकणारा भारत स्वतःच्या संगणक हार्डवेअर उत्पादनांच्या तंत्रात निर्मितीस नाकाम होता अस म्हणता येत का ? ब्रिटीशांनी त्यांच कापड आणि उत्पादन भारतात विकाव म्हणून भारतीय उत्पादनांवर कर लादले ते ब्रिटीशांनी केल. स्वतंत्र भारतात इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनांच्या बाबतीत भारताला स्वातंत्र्य आणणार्‍या पक्षाने केल नंतर आलेल्या विरोधी पक्षाने सुद्धा डोळे मिटलेले ठेवले. संगणक हा परदेशातील लोकान्नी तयार केला . म्हणजे ते त्यांचीच भाषा वापरतील ना ? चला काही क्षणासाठी तुमची हि अर्ग्यूमेंट स्विकारतो पण प्रत्यक्षात आज बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांच उत्पादन चीन आणि इतर इस्ट एशीयन देशातून होत. मग जगातल्या सर्व संगणकांमधे आणि जगातल्या आजच्या असंख्य उत्पादनांवर फक्त चिनी भाषाच असावयास हवी. :) ज्या गोष्टींच उत्पादन चीन मध्ये इतर देशांमध्ये होऊ शकत त्यांच भारतात होऊ न शकण्याच कारण काय ? भारत सरकारनी मल्टीब्रँड रिटेल स्टोअर भारतात उघडताना ३०% उत्पादन भारतात उत्पादीत झालेल असावयास हव असा नियम दिला तुम्ही म्हणणार असा नियमच असू नये. ठिक आहे बाकीचे देश भारतीय उत्पादनांना इतक्या सरळ त्यांच्या बाजार पेठेत शिरकाव करू देतात का हो ? व्यवस्थीत यादी आकडेवारी आणि चार्ट मांडून बसताय ? भांडवल, जागा पैसा मनुष्यबळ तंत्रज्ञान या गोष्टी उत्पादनांसाठी लागतात सगळा व्यापार खूला करण्याच्या गप्पा होतात मग माणूसबळ सुद्धा सर्वत्र मुक्त पणे जाऊन काम करू शकल पाहीजे नाही का ? आमेरीकेला आणि यूरोपीयनांना सांगताय व्हिसाचे क्वोटे काढून टाकून भारतील सर्व लोकांना त्यांच्या देशात मुक्त पणे जाऊ देऊन उत्पन्न मिळवू देण्या साठी ? हे सर्वही जाऊ द्या आजच्या काळात नसती साक्षरता असून चालत नाही संगणक साक्षरता पाहीजे संगणक साक्षरता पाहीजे म्हणून लोकांना इंग्रजी शिकवा संगणक मराठीतून देऊ नका किती तर्क सूसंगत आहे नाही ? इतर ठिकाणच जाऊ द्या भारतातल्या कॉन्व्हेंट इंग्रजी शाळातून इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्यांच इंग्रजीच ग्रामरही राहू द्या शाळेच्या पुस्तका बाहेरची व्होकॅबूलरी इतर शालाबाह्य विषयातून इंग्रजी व्यवहार करण्यासाठी किती सक्षम असते माहित असते ते इंग्रजी भाषेच्या तज्ञांकडून तपासून आकडेवारी देताय ? इथे मिपावर एका आदरणीय मिपा सदस्यांचा To owe आणि To own मधला फरक न समजल्यामुळे गोंधळ झाला ह्याला दोनचारही दिवस झाले नाही. आपल्याला एखादी लस माहिती आहे का की बाळ जन्मायच्या आधीच किंवा जन्मल्या नंतर इंग्रजीच इंजेक्शन दिल आणि भारतातली सगळी माणस विंग्रजीत पारंगत झाली ? आफ्रीकेतल्या अनेक देशातून पिजन इंग्रजी बोलली जाते म्हणजे काय ? सगळ्यांना फक्त इंग्रजीतूनच शिक्षण देण्याचा प्रयत्न झाल तेव्हा त्यांना स्वतःची भाषा ज्ञान भाषा म्हणून सक्षम राहिली नाही ना त्यांना इंग्रजी च्या काही शब्दां पलिकडे त्यांची व्होकॅबूलरी जाऊ शकली. त्यांना सुद्धा इंग्रजी जमली असती तर काही भारतीयांच्या इंग्रजी येण्याची काही किमंत राहिली नसती आणि डिमांड आणि सप्लायचा नियम कुणालाही सुटत नाही जेव्हा इंग्रजी येणार्‍यांचा सप्लाय डिमांड पेक्षा अधिक होईल तेव्हा अर्थिक उन्नतीच आणि इंग्रजीचा संबंध जोडण्याच फॅड संपलेल असेल. सर्वांना इंग्रजी/लॅटीन भाषा शिकवण्याचा प्रयत्न केलेल्या देशात प्लास्टीकच शर्टाच बटन सुद्धा युरोप आणि आमेरिकेतन आयात होत असत जनता उपासमार सहन करते अनेक आफ्रिकन देश आहेत. आपल्यातले काही जण विचार करत असणार मला तर भारतीय भाषा वापरताना प्रॉब्लेम येत नाही मग हा गहबज का ? कींवा मला काय त्याच देण घेण ? https://bugzilla.mozilla.org/show_bug.cgi?id=1012365 हा सॅमसंगच्या मोबाईल फोन यूजरचा किस्सा पहा. आणि भारतीय लोकांना समस्या सहन करण्याची गोष्टी आपल्या भाषेतून न मिळण्याची सवयच नाही. भारतीयांना आपल्या देशाचा, भाषेचा इत्यादींचा खोटा दंभच अधिक असतो क्रुशियल महत्वाच्या ठिकाणी भारतीय माणूस स्वतःहूनच पारतंत्र्य मागतो ? माझ्या देशात वस्तु विकताना जन हीतासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याच स्वातंत्र्य भारतीयांनी न वापरण ही मला तरी फारशी आदर्श गोष्ट वाटत नाही.

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 00:08
मराठी की बोर्ड अशक्य आहे, यावर लिहिले. तर तुम्ही बरेच बरेच काय काय लिहिलेत. आताच्या युनिकोड व इंग्रजी की बोर्ड या प्रकारात कुठलीही लिपी लिहिता येऊ शकते.. या प्रकारात की बोर्ड मराठी होऊ शकत नाही. कारण एs म्हणजे स. आणि एस एच एच म्हणजे ष... मराठी की बोर्ड कसा करणार ? की बोर्ड मराठीच हवा व लिपीही देवनागरीच उमटावी हा हट्ट असेल तर ऐंशी सालचा गोद्रेज टाइअप्रायटरचा की बोर्ड लागेल.

In reply to by पोटे

पोटे 28/09/2014 - 00:15
मी फक्त , मराठी की बोर्ड प्रॅक्टिकली अवघड आहे, इतकेच लिहिले. तर इतक्या मुद्द्याचा वापर करुन हे माहीतगार महोदय मला जणु मराठी व महाराष्ट्र यांचा मारेकरी समजूनच प्रवचन देऊन राहिले. ....... मराठी की बोर्ड आणाच , असा कायदा कशाला हवा बुवा? ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:21
ठाकरेना असा की बोर्ड बाजारात आणायला सांगा. लोक ठरवतील की तो घ्यायचा की इंग्रजीच घ्यायचा ते !
याबाबतीत तुमच्याशी सहमत...अगदी १००% सहमत...पण त्या ठाकरेंना माहित आहे की मराठी कि-बोर्डाला किती मागणी असेल...त्यामुळे ते स्वता त्या व्यवसायात उतरणार नाहीत

पोटे 28/09/2014 - 00:27
मग माणसाला शर्ट प्यान्ट तरी अलाउड आहे का ? न्हाइतर पुणेरी पगडी धोतर इजार बंडीच घाला . तरच तुम्ही मराठी दूध प्यालेले वगैरेउपदेश - आदेश यायचे

भावनांना हात घालणारी,तरूणांना भूरळ पाडणारी ब्ल्यु प्रिंट असणार असे हे गेल्या आठवड्यात म्हणाले होते.ते खरे ठरले.उत्तर प्रदेश खालोखाल लोकसंख्येत आपण आहोत.गरीबीचे प्रमाण खूप व श्रीमंत व गरीबांमधील तफावतही खूप जास्त आहे आपल्या राज्यात.स्वच्छ्तेच्या बाबतीत तर आनंदच आहे.असो. ब्ल्यु प्रिंटमध्ये मागण्याच जास्त आहेत का? मनसे स्वतः काय प्रयत्न करणार आहे सध्याच्या चौकटीत्?कळफलक मराठीत हवा हे म्हणायला सोपे आहे पण राज ठाकरे तुमच्या त्या संगणक प्रणालीच्या संशोधनासाठी स्वतःच्या खिशातले २०-२५ कोटी काढून देवू शकतील काय महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना ?ऑ? लिबरेशन टाय्गर्स ऑफ मराठी ईलम वगैरे स्थापन नाही झाले म्हणजे मिळवली हो.

पोटे 28/09/2014 - 00:55
स्वदेशी मालच वापरा. स्वभाषाच वापरा. बोर्ड अमुक रंगातच लिहा... च्यायला ! जनता पुढार्‍याना पोसते की पुढारी जनतेला ? बरं , मराठी शाळा , मराठी बोर्ड , मराठी की बोर्ड .... मग यांचा राज पुत्र डोण बॉस्कोत कशाला शिकतोय ? का ते डोन बॉस्को वाले बन्दुक घेऊन बsale होते यांच्या उरावर ? डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ? मला काय हवे ते पुढार्‍याने उपलब्ध करुन द्यावे यासाठी मी त्याना निवडुन देणार ना ? का निवडुन येऊन हेचआआमचे चॉइसेस काय असावेत हे ठरवत बसणार ?

In reply to by पोटे

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:22
डॉन बॉस्कोत शिकु याम्चा मूलगा मराठी असल्याचे सांगु शकतो.. मग इंग्रजी की बोर्ड वापरुन आमचे मराठीपण कसे काय झिजते बुवा ?
१००% सहमत...पण साले हे साधे लॉजिक लोकांना सान्गितले तरी ते ऐकून घेत नाहीत

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 28/09/2014 - 11:38
मनसेच्या निळ्या प्रिंटेतला ३७ व्वा मुद्दा आम्हाला तरी खाली प्रमाणे दिसला ब्वॉ ! सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा 28/09/2014 - 11:53
सर्व माध्यमांच्या शाळांतून उत्तम दर्जाचे इंग्रजी भाषा शिक्षण
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय? इथे मिपावरचे सुध्धा मुर्खासारखे "गर्व" हा शब्द मराठीमधे "अभिमान" या अर्थाने लिहितात

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 28/09/2014 - 13:17
आधी जे मराठी शिकवले जाते त्याचा दर्जा वाढवायचे काय?
उत्तम प्रश्न आहे पण क्षमस्व मी मनसे कार्यकर्ता नाही. http://www.misalpav.com/node/28950 या धाग्यावर मनसे कार्यकर्ते सुहास व्यनि केल्यास ब्ल्यूप्रिंट बद्दल उत्तरे देईन म्हणतात असे दिसते.

पोटे 28/09/2014 - 02:46
http://mnsblueprint.org/m_02_07_qualityOfLifeBasicNeeds_health.html आरोग्य खाते . १०० मुले खेळतीक इतके मोठी मैदाने बांधणार .. कूठे ? गावात ? गावात इतकी जाग असेल्च तर त्थे कोहिनुर टोवर होईल का ग्राउंड ज्योतिस्याला इचारायला हवे. बाकीचा उतारा ... मी आरोग्य मंत्रे झालो तर ... इयत्ता.णववी

माहितगार 28/09/2014 - 08:22
मनसे विरोधकांनो मी मनसेचा समर्थकही नाही आणि विरोधकही. त्यामुळे विशीष्ट चष्म्यातून समर्थन आणि विशीष्ट चष्म्यातून विरोध असे दोन्हीही भाग नाहीत. संगणकावर मराठीची चर्चा करताना मनसेने त्यांच्या ब्ल्यू प्रिंटात नेमके काय लिवले हे फार महत्वाचे नाही. तुम्ही इथे मराठी वाचू शकता आहात आणि लिहू शकता आहात एवढी किमान उपलब्धता प्रत्येक संगणन आधारीत उपकरणात असावी हि अपेक्षा रास्त का नाही हे मी अद्याप समजू शकलेलो नाही. एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतोय एकजण संशोधनावर २० -२५ कोटी लागतील म्हणतोय. तुम्ही मिपावर मराठी भाषे शिवाय इतर कोणती भाषा लिहिता वाचता आहात काय की ते अशक्य असावे ? मिपा आणि गमभनच्या निर्मितीसाठी काही हजारात नव्हे लाखात खर्च झाला असेल तो २०-२५ कोटीत कसा जातो. ज्या संशोधनावर सिडॅकच्या माध्यमातून आधीच खर्च होऊन गेला आहे आणि उत्पादकांनाही मोफत अथवा नाममात्र दरात उपलब्ध आहे ते संशोधन फक्त उत्पादकांनी खिशाला कोणतीही तोशीस न लागू देता वापरण्याचा प्रश्न आहे. आजच्या घटकेला महाराष्ट्रातील किती शेतकरी इंग्रजीतून शेती विषयक माहिती घेऊ शकतील ? आज मी बर्‍याच दिवसांनी महाराष्ट्राच्या शेतकी खात्याची वेबसाईट उघडली http://www.mahaagri.gov.in/ पुर्वी ती केवळ इंग्रजीतच उपलब्ध होती आताही डिफॉल्टने आधी इंग्रजीतूनच उघडते तुमची नजर एकदम बारीक असेल तर कुठल्या कोपर्‍यात मराठीचे बटन दिसते. तिथे गेल्यावही मोठ्या प्रमाणात इंग्रजी आढळले. हा सरकारी http://www.mahaagri.gov.in/Publications/Shetkari.aspx शेतकरी मासिकाचा दुवा घ्या. गेल्या दहावर्षा पासून मराठीतून यूनिकोडातून कोणत्याही मराठी संकेतस्थळावरची माहिती मराठीतून शोधता येत असेल तर जनतेच्या पैशातून चालणार्‍या शेतकरी मासिकास युनिकोडातून उपलब्ध नसण्यास काय धाड भरली आहे. मला मिपावरच्या मनसे विरोधकांच कौतुक वाटतय काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा संगणकावर मराठी आणि भारतीय भाषांचा आणि युनिकोडाचा हिरहिरीने पुरस्कार करतात काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा कदाचित या मुद्यावर कदाचित मनसेचे समर्थन करतील पण मनसेच्या विरोधा पायी मिपावरील मनसे विरोधकांना मराठीचे हित नाही जपले गेले तर काही देणे घेणे नाही अशी टोकाची भूमिका ? मराठी नको तर महाराष्ट्र हवाच कशाला भारतीय भाषा नकोत तर भारत हवाच कशाला. आजच्या घडीला भारतात स्वदेशी मालच वापरा हे ही बंधन खूप तीव्र नाहीए पण महाराष्ट्रात धोतर किंवा लुगडे वापरण्याचीही सवलत काढून घेणे ज्वारी एवढी महाग करावयाची की ज्वारीची भाकरी खायचा विचार सामान्य माणसाला न करता येणे मराठीचा वापर अशक्यप्राय करून ठेवणे भारतीय लोकशाही सामान्य जनतेसाठी असणे अभिप्रेत आहे का भारतातील सामान्य माणसांना विसरणार्‍या काही मोजक्या उच्चभ्रूंसाठी ?

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 09:31
एक जण संगणकावर मराठीत लिहिणे अशक्य आहे म्हणतो. ... असे मी म्हटलेले नाही.. संगणकावर मराठी लिहिता येते. प्ण कळफलक मराठीच असावा , हे अवघड आहे. आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे. इतकॅच मेअ‍ॅ लिहिले. उगाच लंबी चौडी भाषणे ठोकु नयेत.

In reply to by पोटे

माहितगार 28/09/2014 - 10:00
आणि कळफलक मराठी असेल तरच बाजारात विकायची परवानगी , हा अट्टहास निरुपयोगी आहे.
मालक ट्याब ला हार्डवेअर कळफलक लागत न्हाई सॉफ्टवेअर मधला लागत्योय त्याले खर्च बी येत न्हई. प्रश्न मानसिकतेचाच आहे. सरकारी पैशानी ल्यापटॉप संगणक ट्याब खासदार, सरकारी कर्मचार्‍यांना आणि खेड्यातील विद्यार्थ्यांना टेंडर काढून चकटफू पोहोचवले जातात त्यावर मराठी/भारतीय भाषात वाचता येत लिवता येत हे महत्वाच. खेड्यातला शेतकरी शेती विषयक माहिती, बाजारभाव, शेती विषकय शंकांची चर्चा आपापल्या भाषेतून लिहू वाचू शकला पाहीजे. मी स्वतः मराठी माणसांच्या मालकीच्या सॉफ्टवेअर कंपन्यातून काम केल आहे. मराठी सॉफ्टवेअर कंपनीच्या मालक मराठी ग्राहकांना मराठीतून सॉफ्टवेअर तयार होऊच शकत नाही अशा लोणकढ्या मारायचे आणि तेच कन्नड माणसांनी सॉफ्टवेअर कन्नड मधूनच मागीतल की झकमारत द्यायचे संगणक आणि सॉफ्टवेअरच्या हव्यात्या भाषेतून सुविधा पुरवण्यास नफ्याच्या तुलनेत किरकोळच खर्च होतो. प्रश्न केवळ व्यापार्‍यांकडे काम करणार्‍या काही आळशी झारीतल्या शुक्राचार्यांच्या मानसिकतेचा आणि मानसिकतेचाच असतो. त्यात आपल्या सारखी मंडळी त्या मानसिकतेला हवा देत राहतात आणि ग्रामीण भागातील गरजूंपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचण्यास विलंब होत राहतो या बद्दल खेद वाटतो. मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात आरक्षण उपलब्ध करून दिले की मराठी चित्रपटांनाही उर्जीतावस्था आलीच आहे. सिने थिएटर मालक मराठी चित्रपट दाखवूनही नफा कमावताहेत. मानसिकता बदलण्यासाठी भाषेला कायद्याचे संरक्षणाची गरज असतेच असते हे माझे अनुभवातून बनलेले मत आहे. या प्रश्नांना जवळून बघतो स्वतःला तोशीस करून मराठीतून ज्ञान तयार करून गरजू पर्यंत पोहोचतय का ह्याचा वेध घेण्याची संवेदनशीलता आहे म्हणून एवढे लांब लिहिण्याचे कारण पण खालच्या प्रतिसादात कुणी तरी कॉमेंट टाकले आणि तुम्ही स्वतः म्हणताय तीही बरोबर आहे या विषयावर गेली एवढी वर्षे भारतीय मानसिकतेत बदल घडला नाही तुमच्या पुढे उगाच लांबण लावूनही घडणार नाही. इतरांची मते बदलण्यात मी कुठेतरी कमी पडतो आहे, स्वतःच्या मनाची खंत व्यक्त करण्या पलिकडे हाती फारसे काही लागावयाचे नाही म्हणून या चर्चेस माझ्या बाजूने येथेच पुर्ण विराम देतो.

सवंगडी 28/09/2014 - 09:25
'अहो काय लावलंय उग्गी ? बाजारात तुरी अन भट भटणीला मारी … पात्तळ करती का घट्ट करती !' (साभार:वऱ्हाड निघालाय) होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ ! ता. क . - वरच्या वाक्यात जातीयता शोधू नये. आणि अक्षरास हसू नये.

In reply to by सवंगडी

माहितगार 28/09/2014 - 09:37
हं या नव्या भटणींना मारून काय पातळ आणि काय घट्ट व्हायच न्हाय, तुम्ही म्हंता त्ये बी बरोबर हाय वो.

माहितगार 28/09/2014 - 11:08
होऊ द्या न निवडणुका त्यावरून तेढ आणि गरम चर्चा रविवारी सकाळी सकाळी तरी नको ना ओ !
माझं निवडणूका आणि राजकारण या दोन्हींशी काय पण देण घेण नाही. मराठीचा हेतु असेल तर सकाळ दुपार काही लक्ष जात नाही पण लक्ष द्यायला पाहीजे कदाचित धन्यवाद.

अर्धवटराव 28/09/2014 - 13:15
कसली डोंबलाची स्वायतत्ता अन् कसली बोडख्याची मराठी अस्मीता. हे म्हणजे भवानी तलवार पोर्तुगाल देशी तयार न करता मुंबईत बनवली तर घरोघरी शिवाजी पैदा होतील इतकं तार्कीक आहे. या ठाकरे प्रभृतींना घराणेकेंद्रीत राज्यस्तरीय राजकारण करायचंय पण बळकट केंद्रशासीत देश नकोय. युती, आघाडी फिस्कटली आणि हे मनसे नावाचं बेडुक परत बाळसं धरायला लागलं...आयच्या गावात...

विजुभाऊ 29/09/2014 - 12:34
मनसे ने मागणी केलेली स्वायत्तता ही महाराष्ट्राच्या हितासाठी योग्यच आहे. ब्ल्यूप्रिन्ट मधे लिहीलेले मुद्दे खरोखरच अमलात आणले गेले तर ते खूप योग्य होईल. मराठी कळफलक वगैरे मुद्दे फारच दुय्यम आहेत. मराठी लोकांचा रोजगार आणि तत्सम महत्वाचे मुद्दे मनसे ने उचलून धरले तर त्यात महाराष्ट्राचाच फायदा आहे. भाजपाच्या जहिरातीत " इथले उद्योग परप्रान्तत जातात " तसेच "रस्त्यांवरील टोल" हे मुद्दे मुद्दाम अधोरेखीत केलेले आहेत. यात खरी मेख ही आहे की इथले उद्योग गुजराथ मधे गेलेले आहेत. तसेच टोल मधे नितीन गडकरींचा मोठा सहभाग आहे. हे भाजप कधीच सांगत नाही.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, 'माईन काम्फ'चे लेखन करताना हिटलर तुरुंगात होता. तुरुंगाबाहेर त्याच्या पक्षाच्या बहुतेकांची धरपकड होऊन पक्ष नामशेष झाला होता. भवितव्य अंधःकारमय असताना हिटलरने माईन काम्फ लिहीले आणि त्या बरहुकूम कृती केली. हिटलरचे कार्य चुकीच्या मार्गाने गेले असल्याचा आरोप होत असला तरी 'माईन काम्फ' देशप्रेमाने भारलेले होते. वैयक्तिक स्वार्थाने नाही.

राज ठाकरे हे नीट पुरेसा विचार करुन राजकारणात आलेलेनाहीर्त. हे शेंबड्या पोराला सुद्धा कळते. पंचवीसेक आमदार आले तरी दोन अडीचशे नक्की ! मनसेच्या कार्यालया बाहेर बोर्ड दिसेल- आमचे येथे वाजवी भावात आमदार विकत मिळतील. टीप : वेगवेगळ्या विधेयक पास करुन घेण्याचा चार्ज जादा पडेल. तो त्या आमदारास विचारुन घेणे,. नेंतर तक्रार चालणार नाही.
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली. यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे. यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की. विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

स्पार्टाकस ·

एस 27/09/2014 - 11:31
वाचतोय. बाकी वंशश्रेष्ठत्त्वाच्या कल्पना फक्त जर्मनांपुरत्याच मर्यादित नव्हत्या हे वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by एस

जगात प्रत्येक विजीगिषू जमातीने आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असेच जाहीर केले आहे. यात नोर्डीक व्हायकिंग, जर्मन, इंग्लिश (हे तर आपण स्कॉट, वेल्श आणि आयरिश यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे अजूनही (खाजगित !) म्हणतात), चिनी, जपानी (सामुराई)... इतकेच काय भारतात वरून ५० सावी जात आपण ५१ व्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणते नाही का ? :) "मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 29/09/2014 - 10:02
भारतातील जातीश्रेष्ठत्त्वाचे स्वरूप हे 'वंशश्रेष्ठत्त्वा'च्या संकल्पनेपेक्षा थोडे वेगळे आहे. भारतातील जातिव्यवस्था ही वंशभेदाचेच एक रूप असल्याच्या प्रचाराला भारताने अधिकृत स्तरावर ठाम विरोध केला आहे. अर्थात तो सगळा भाग इथे खूपच अवांतर होईल. :-)
"मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे !
खूपच मार्मिक.

एस 27/09/2014 - 11:31
वाचतोय. बाकी वंशश्रेष्ठत्त्वाच्या कल्पना फक्त जर्मनांपुरत्याच मर्यादित नव्हत्या हे वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by एस

जगात प्रत्येक विजीगिषू जमातीने आपला वंश इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे असेच जाहीर केले आहे. यात नोर्डीक व्हायकिंग, जर्मन, इंग्लिश (हे तर आपण स्कॉट, वेल्श आणि आयरिश यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असे अजूनही (खाजगित !) म्हणतात), चिनी, जपानी (सामुराई)... इतकेच काय भारतात वरून ५० सावी जात आपण ५१ व्या जातीपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणते नाही का ? :) "मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस 29/09/2014 - 10:02
भारतातील जातीश्रेष्ठत्त्वाचे स्वरूप हे 'वंशश्रेष्ठत्त्वा'च्या संकल्पनेपेक्षा थोडे वेगळे आहे. भारतातील जातिव्यवस्था ही वंशभेदाचेच एक रूप असल्याच्या प्रचाराला भारताने अधिकृत स्तरावर ठाम विरोध केला आहे. अर्थात तो सगळा भाग इथे खूपच अवांतर होईल. :-)
"मेरा शर्ट उसके शर्टसे जादा सफेद है ।" ही प्रवृत्ती टाळायला मानवाला नेहमीच जरा कठीणच गेले आहे !
खूपच मार्मिक.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला. रिपल्स बे, जुलै २९ या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.

बखरींची सांगी अन पुराणातली वांगी

माहितगार ·

प्रचेतस 26/09/2014 - 20:43
मुळात बखरी आणि पुराणे ही निम्न दर्जाची साधने आहेत. शिलालेख, ताम्रपट, नाणी हे पुरातत्वीय पुरावे आणि रूमाल, पत्रव्यवहार, फॅक्टरी रेकॉर्ड्स अशी कागदपत्रे उच्च दर्जाच्या पुराव्यांमध्ये गणली जातात. बखरी, पुराणे हे काहीसे भाटांसारखे. ज्या राजाची राजवट असेल त्यांचा केलेला उदो उदो असे काहीसे यांची स्वरूप. जेव्हा पुरातवीय पुरावे, कागदपत्रे आधी साधने अपुरी ठरतात तेव्हा नाईलाजाने बखरींचा, पुराणांचा आधार घ्यावा लागतो. पण त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही. जाता जाता: ते 'पुराणातली वांगी' असे नसून 'पुराणातली वानगी' असे आहे.

In reply to by प्रचेतस

सवंगडी 27/09/2014 - 11:02
पुराणातली 'वानगी' असेल तर मग बखरीची 'सानगी ' करावे लागेल ! मला वाटत होत, कि पुराणात कुठेतरी वांग्याच्या भरताची रेसिपी लपलेली असेल. पण नाही मिळाली आणि रेफरन्स म्हणून मी 'महाभारत ' पण वाचून काढल हो.

In reply to by सवंगडी

'वानगी' म्हणजे नमुना, Sample. पुराणकालीन एखाद्या घटनेचा, संदर्भाचा 'नमुना' म्हणून आजच्या काळात काही उपयोग नसतो. असे त्यातून सुचवायचे आहे.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 28/09/2014 - 18:00
कुठले ही पुस्तक असो 'खुशवंत सिंगचे' असो प्रत्येकात इतिहास दडलेला असतो. इतिहास लिहायची पद्धत आपल्या देश्यात वेगळी होती. बाकी ताम्रपट इत्यादी राजा खोटे तैयार करू शकतो आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 28/09/2014 - 18:26
आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)
कोणत्या दुव्यावर वाचावयाचे ?

आदूबाळ 26/09/2014 - 20:58
बखर = दस्तावेज = पुराण = मिथक कथा = ऐतिहासिक कादंबरी हे गृहितक चुकीचं असून या साधनांमध्ये विश्वासार्हतेची उतरंड (hierarchy of precedence) कशी लावायची हा प्रश्न आहे रैट्ट? (तसं पष्ट लिहिलं असतं तर धागा एकोळी झाला असता आणि... *biggrin*) तर शिरसली: सामान्यतः उतरंड अशी पाहिजे असं माझं मत आहे - दस्तावेज > बखर > पुराण = मिथक कथा > ऐतिहासिक कादंबरी अर्थात, हाही नियम रेमेडोकेपणाने वापरण्यात अर्थ नाही. उदा. एखाद्या हुकूमशहाच्या राजवटीत दस्तऐवजांचं बनावटीकरण होत असेल (आठवा: जॉर्ज ऑरवेल - १९८४ - "मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ") तर त्या दस्तऐवजांना पहिलं स्थान देण्यात हशील नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार 26/09/2014 - 22:45
बाकी चर्चे सोबतच इतिहास वाचताना कोणत्याही माहितीला अंतीम सत्य मानून टोकाच्या भूमीका घेण्यातील मर्यादांचा बद्दल निर्देश करणे हाही धाग्याचा एक छुपा उद्देश होता/आहे, तो आपल्या प्रतिसादाने साध्य होतोय. शेवटच्या परिच्छेदासाठी धन्यवाद. वल्लींना आणि मी पयला, दुसरा, तीसरा,... प्रतिसादकांना सुद्धा धन्यवाद.

In reply to by हरकाम्या

माहितगार 26/09/2014 - 22:49
आपणास नेमके काय लिहायचे आहे?
धागालेखाच्या उद्दीष्टा मागील काही पैलुंची वल्ली आणि आदूबाळ यांनी बरोबर चर्चा केली आहे. धाग्याचा उर्वरीत उद्देश लोकसहभागा सोबत काळाच्या ओघात सावकाश आपोआपच साध्य होईल.

In reply to by काउबॉय

माहितगार 27/09/2014 - 22:29
विकिपीडिया स्वतःच तुमच्या म्हणण्याशी १००% सहमत असतो म्हणून विकिपीडियात विकिपीडियाच्या दुसर्‍या लेखाचा संदर्भ सहसा स्विकारत नाहीत संदर्भ बाहेरचे आणि प्रमाण असावे लागतात. सुयोग्य प्रतिसादासाठी धन्यवाद :)

In reply to by काउबॉय

माहितगार 27/09/2014 - 22:35
इतिहास जाणायला टाईम ट्रावेल्लिंग हां एकमेव सर्वोच्च पुरावा ठरू शकेल असे माझे स्पष्ट मत आहे
हम्म.. धागा लेखातन मीही तेच म्हणतो आहे. एका वेगळ्या मिपा धाग्यात कुणीतरी सॉक्रेटीसचे एक उदाहरण नमुद करत होते. एकुण काय तर इतिहासाच्या अभ्यास चांगले बोध घेण्यासाठी मर्यादीत ठेवावा. इतिहास नेहमीच संदीग्धच असतो त्यामूळे अंतीम निष्कर्ष काढण्याच्या आणि टोकाच्या भूमीका टाळाव्यात अर्थात ही माझी मते व्यक्तीगत आहेत. मी सध्या इतरांची मते माहित करून घेण्यात अधिक उत्सूक आहे.

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 02:19
बैजु बावरा षिनेमाच्या आधी एक नोट आहे. इतिहास व दंतकथे काय फरक असतो ? सर्वमान्य असलेल्या दंतकथेला इतिहास म्हणतात. सर्वमान्य नसलेल्या इतिहासाला दंतकथा म्हणतात

प्रचेतस 26/09/2014 - 20:43
मुळात बखरी आणि पुराणे ही निम्न दर्जाची साधने आहेत. शिलालेख, ताम्रपट, नाणी हे पुरातत्वीय पुरावे आणि रूमाल, पत्रव्यवहार, फॅक्टरी रेकॉर्ड्स अशी कागदपत्रे उच्च दर्जाच्या पुराव्यांमध्ये गणली जातात. बखरी, पुराणे हे काहीसे भाटांसारखे. ज्या राजाची राजवट असेल त्यांचा केलेला उदो उदो असे काहीसे यांची स्वरूप. जेव्हा पुरातवीय पुरावे, कागदपत्रे आधी साधने अपुरी ठरतात तेव्हा नाईलाजाने बखरींचा, पुराणांचा आधार घ्यावा लागतो. पण त्यांच्यावर विसंबून राहता येत नाही. जाता जाता: ते 'पुराणातली वांगी' असे नसून 'पुराणातली वानगी' असे आहे.

In reply to by प्रचेतस

सवंगडी 27/09/2014 - 11:02
पुराणातली 'वानगी' असेल तर मग बखरीची 'सानगी ' करावे लागेल ! मला वाटत होत, कि पुराणात कुठेतरी वांग्याच्या भरताची रेसिपी लपलेली असेल. पण नाही मिळाली आणि रेफरन्स म्हणून मी 'महाभारत ' पण वाचून काढल हो.

In reply to by सवंगडी

'वानगी' म्हणजे नमुना, Sample. पुराणकालीन एखाद्या घटनेचा, संदर्भाचा 'नमुना' म्हणून आजच्या काळात काही उपयोग नसतो. असे त्यातून सुचवायचे आहे.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 28/09/2014 - 18:00
कुठले ही पुस्तक असो 'खुशवंत सिंगचे' असो प्रत्येकात इतिहास दडलेला असतो. इतिहास लिहायची पद्धत आपल्या देश्यात वेगळी होती. बाकी ताम्रपट इत्यादी राजा खोटे तैयार करू शकतो आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 28/09/2014 - 18:26
आठवा 'केप्सुल' प्रकरण (आपात्त्कालीन). पुराणातील काश्मीर संबंधित कथेंकडे लक्ष दिले असते, तर आज काश्मीरला भयंकर पुराचा फटका नसता बसला. (आता काश्मीर संबंधी पुराण कथा वाचा)
कोणत्या दुव्यावर वाचावयाचे ?

आदूबाळ 26/09/2014 - 20:58
बखर = दस्तावेज = पुराण = मिथक कथा = ऐतिहासिक कादंबरी हे गृहितक चुकीचं असून या साधनांमध्ये विश्वासार्हतेची उतरंड (hierarchy of precedence) कशी लावायची हा प्रश्न आहे रैट्ट? (तसं पष्ट लिहिलं असतं तर धागा एकोळी झाला असता आणि... *biggrin*) तर शिरसली: सामान्यतः उतरंड अशी पाहिजे असं माझं मत आहे - दस्तावेज > बखर > पुराण = मिथक कथा > ऐतिहासिक कादंबरी अर्थात, हाही नियम रेमेडोकेपणाने वापरण्यात अर्थ नाही. उदा. एखाद्या हुकूमशहाच्या राजवटीत दस्तऐवजांचं बनावटीकरण होत असेल (आठवा: जॉर्ज ऑरवेल - १९८४ - "मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ") तर त्या दस्तऐवजांना पहिलं स्थान देण्यात हशील नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार 26/09/2014 - 22:45
बाकी चर्चे सोबतच इतिहास वाचताना कोणत्याही माहितीला अंतीम सत्य मानून टोकाच्या भूमीका घेण्यातील मर्यादांचा बद्दल निर्देश करणे हाही धाग्याचा एक छुपा उद्देश होता/आहे, तो आपल्या प्रतिसादाने साध्य होतोय. शेवटच्या परिच्छेदासाठी धन्यवाद. वल्लींना आणि मी पयला, दुसरा, तीसरा,... प्रतिसादकांना सुद्धा धन्यवाद.

In reply to by हरकाम्या

माहितगार 26/09/2014 - 22:49
आपणास नेमके काय लिहायचे आहे?
धागालेखाच्या उद्दीष्टा मागील काही पैलुंची वल्ली आणि आदूबाळ यांनी बरोबर चर्चा केली आहे. धाग्याचा उर्वरीत उद्देश लोकसहभागा सोबत काळाच्या ओघात सावकाश आपोआपच साध्य होईल.

In reply to by काउबॉय

माहितगार 27/09/2014 - 22:29
विकिपीडिया स्वतःच तुमच्या म्हणण्याशी १००% सहमत असतो म्हणून विकिपीडियात विकिपीडियाच्या दुसर्‍या लेखाचा संदर्भ सहसा स्विकारत नाहीत संदर्भ बाहेरचे आणि प्रमाण असावे लागतात. सुयोग्य प्रतिसादासाठी धन्यवाद :)

In reply to by काउबॉय

माहितगार 27/09/2014 - 22:35
इतिहास जाणायला टाईम ट्रावेल्लिंग हां एकमेव सर्वोच्च पुरावा ठरू शकेल असे माझे स्पष्ट मत आहे
हम्म.. धागा लेखातन मीही तेच म्हणतो आहे. एका वेगळ्या मिपा धाग्यात कुणीतरी सॉक्रेटीसचे एक उदाहरण नमुद करत होते. एकुण काय तर इतिहासाच्या अभ्यास चांगले बोध घेण्यासाठी मर्यादीत ठेवावा. इतिहास नेहमीच संदीग्धच असतो त्यामूळे अंतीम निष्कर्ष काढण्याच्या आणि टोकाच्या भूमीका टाळाव्यात अर्थात ही माझी मते व्यक्तीगत आहेत. मी सध्या इतरांची मते माहित करून घेण्यात अधिक उत्सूक आहे.

In reply to by माहितगार

पोटे 28/09/2014 - 02:19
बैजु बावरा षिनेमाच्या आधी एक नोट आहे. इतिहास व दंतकथे काय फरक असतो ? सर्वमान्य असलेल्या दंतकथेला इतिहास म्हणतात. सर्वमान्य नसलेल्या इतिहासाला दंतकथा म्हणतात
तर्क क्रमांक (अर्ग्यूमेंट) १) मुळात अबकडकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन (प्रमाण) दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द अबकड-राजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. बखरीतील स्वतःला पाहिजे तेवडीच माहिती सलेक्टीव्हली नाकारणे बाकी स्विकारणे न्याय्य (फेअर) नाही. म्हणून बखरींमधील सर्व माहिती स्विकारली पाहिजे.

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

माम्लेदारचा पन्खा ·

पैसा 26/09/2014 - 18:14
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते. पैजारबुवा,

निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा …. असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्‍या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)

पैसा 26/09/2014 - 18:14
खरोखरच देव असला तर त्यालाच इथे उतरावं लागेल, काहीतरी व्यवस्था आणण्यासाठी! ;)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे सुपरमॅनसारखे उडता येतेच असे काही नसते. पैजारबुवा,

निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा …. असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्‍या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)
लेखनविषय:
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

Blue Print

सुहास.. ·
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.

नितिन पाठे 26/09/2014 - 16:34
पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत... आया , बहिणी, लेकरांना आश्रू नव्हते आवरत... कधी जाईल जिव कुणाचा कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा "शिवसेना".............. actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते..... बाकी...लिहिलेत खूप छान...

जेपी 26/09/2014 - 16:49
मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार. मुद्दे पटतात पण.. रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

आदूबाळ 26/09/2014 - 17:12
इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

प्यारे१ 26/09/2014 - 17:13
ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

कोऽहम् 26/09/2014 - 17:33
मित्र सुहास, दोन वचने : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!! आणि आधी केले मग सांगितले !!! ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!! दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. ) कळावे, मित्र.

सवंगडी 26/09/2014 - 17:56
छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं. मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच. आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही. इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 19:35
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!
+१११११११११११११११११११११

In reply to by विलासराव

दशानन 26/09/2014 - 21:34
असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

In reply to by विलासराव

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 27/09/2014 - 19:41
सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

काउबॉय 26/09/2014 - 19:39
पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 19:50

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

सौंदाळा 26/09/2014 - 20:06
पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत. माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA. भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे. बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 20:10
केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

सुहास झेले 26/09/2014 - 22:03
मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

In reply to by सुहास झेले

या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल. कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता. ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

खटपट्या 27/09/2014 - 01:36
सुहास राव. बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील. मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :) बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.
बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे
हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

बाबा पाटील 27/09/2014 - 12:46
पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

In reply to by बाबा पाटील

सवंगडी 27/09/2014 - 17:07
आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय? आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

In reply to by नन्दादीप

नाखु 27/09/2014 - 16:05
नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं? चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

अमोल केळकर 27/09/2014 - 16:02
म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे) राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का अमोल केळकर बेलापूर

मृत्युन्जय 27/09/2014 - 17:50
मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही. बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 27/09/2014 - 22:47
संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.
संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय
बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.
मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

In reply to by टवाळ कार्टा

जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

पाषाणभेद 27/09/2014 - 21:44
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे? मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही. (मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

In reply to by पाषाणभेद

सवंगडी 28/09/2014 - 09:39
तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला ! पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी ! मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ? तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

आतिवास 28/09/2014 - 10:26
ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.) शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी. बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात. मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात. सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाखु 30/09/2014 - 08:22
प्रतापः http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही. बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा 28/09/2014 - 13:46
हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

In reply to by माहितगार

मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो. L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

आसुड 28/09/2014 - 14:04
ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

In reply to by आसुड

या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की ! तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

पोटे 29/09/2014 - 02:19
सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

रवीराज 29/09/2014 - 07:12
घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे . मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल . असो. (अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 11:27
एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला. प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली. ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही. ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही. ही मोठी मोठी वाक्य बघा
पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.
म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का? आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही. पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

ऋषिकेश 29/09/2014 - 15:14
माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच. मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः ====== बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल. मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः १. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे. २. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे) ३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत. ४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे. एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा! प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

नितिन पाठे 26/09/2014 - 16:34
पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत... आया , बहिणी, लेकरांना आश्रू नव्हते आवरत... कधी जाईल जिव कुणाचा कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी फक्त तेव्हा "शिवसेना".............. actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते..... बाकी...लिहिलेत खूप छान...

जेपी 26/09/2014 - 16:49
मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार. मुद्दे पटतात पण.. रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

आदूबाळ 26/09/2014 - 17:12
इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

प्यारे१ 26/09/2014 - 17:13
ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

कोऽहम् 26/09/2014 - 17:33
मित्र सुहास, दोन वचने : बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!! आणि आधी केले मग सांगितले !!! ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!! दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. ) कळावे, मित्र.

सवंगडी 26/09/2014 - 17:56
छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं. मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच. आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही. इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 19:35
या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!
+१११११११११११११११११११११

In reply to by विलासराव

दशानन 26/09/2014 - 21:34
असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

In reply to by विलासराव

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किसन शिंदे 27/09/2014 - 19:41
सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

काउबॉय 26/09/2014 - 19:39
पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 19:50

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

सौंदाळा 26/09/2014 - 20:06
पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले. आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत. माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA. भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे. बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

प्रसाद१९७१ 26/09/2014 - 20:10
केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

सुहास झेले 26/09/2014 - 22:03
मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

In reply to by सुहास झेले

या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल. कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता. ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

खटपट्या 27/09/2014 - 01:36
सुहास राव. बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे. तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील. मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :) बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.
बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे
हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

बाबा पाटील 27/09/2014 - 12:46
पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

In reply to by बाबा पाटील

सवंगडी 27/09/2014 - 17:07
आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय? आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

In reply to by नन्दादीप

नाखु 27/09/2014 - 16:05
नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं? चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

अमोल केळकर 27/09/2014 - 16:02
म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे) राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का अमोल केळकर बेलापूर

मृत्युन्जय 27/09/2014 - 17:50
मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही. बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

In reply to by मृत्युन्जय

टवाळ कार्टा 27/09/2014 - 22:47
संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.
संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय
बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.
मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

In reply to by टवाळ कार्टा

जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

पाषाणभेद 27/09/2014 - 21:44
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे? मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही. (मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

In reply to by पाषाणभेद

सवंगडी 28/09/2014 - 09:39
तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला ! पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी ! मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ? तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

आतिवास 28/09/2014 - 10:26
ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.) शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी. बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात. मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात. सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाखु 30/09/2014 - 08:22
प्रतापः http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his-fellow-media-persons-attacked-truth/ अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही. बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

In reply to by माहितगार

टवाळ कार्टा 28/09/2014 - 13:46
हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

In reply to by माहितगार

मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो. L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

आसुड 28/09/2014 - 14:04
ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

In reply to by आसुड

या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की ! तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

पोटे 29/09/2014 - 02:19
सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

रवीराज 29/09/2014 - 07:12
घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे . मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल . असो. (अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

प्रसाद१९७१ 29/09/2014 - 11:27
एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला. प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली. ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही. ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही. ही मोठी मोठी वाक्य बघा
पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे. ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे. त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.
म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का? आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही. पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

ऋषिकेश 29/09/2014 - 15:14
माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच. मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः ====== बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल. मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः १. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे. २. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे) ३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत. ४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे. एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा! प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

खेळ मांडला !!

चिनार ·

विटेकर 26/09/2014 - 15:00
छान रुप़क आहे ! पण या गोंधळाला वैतागून घरातल्या लोकांनी दोन्ही गटांना हाकलून दिले , खरे ना ? . . . . . .

विटेकर 26/09/2014 - 15:00
छान रुप़क आहे ! पण या गोंधळाला वैतागून घरातल्या लोकांनी दोन्ही गटांना हाकलून दिले , खरे ना ? . . . . . .
लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी आम्ही भावंड (मी ,मोठा भाऊ ,दोन चुलत बहिणी ) दुपारच्या वेळी घरात लपाछुपी खेळायचो . घरात शक्य होईल तितका गोंधळ घालणे , हा त्या मागचा उद्देश असायचा. घरातील मोठयांना आमच्या आवाजाचा त्रास व्हायचा . पण आम्हाला त्याची फिकीर नव्हती. मग खेळात आणखी मजा यावी म्हणून आम्ही दोघादोघांचे दोन गट तयार केले. आपल्या सोयीसाठी माझ्या आणि चुलत बहिणीच्या गटाला आपण "आघाडी" असं नाव देऊ . आणि मोठा भाऊ व दुसर्या बहिणीच्या गटाला "युती" म्हणुया. एकदा आघाडीने युतीला शोधायचं मग युतीने आघाडीला शोधायचं असं ठरलं . आणि खरंच आम्हाला खेळण्यात जास्त मजा येऊ लागली .

मला हे हे पाहीजे !

आशु जोग ·

In reply to by विटेकर

काळा पहाड 26/09/2014 - 11:45
कुठलाही अँड्रॉईड घ्या. अँड्रॉईड वन हा नवीन आलेला आहे. बाकी २ गोष्टी कळल्या नाहीत. १. तुम्ही आणि पंचांग? २. हवेचा दाब कशासाठी मोजायचा आहे?

In reply to by काळा पहाड

आशु जोग 26/09/2014 - 22:06
पंचांग आजची तिथी इ पहायला. नोकीयाच्या पूर्वीच्या एका मॉडेलमधे होते हे फीचर. हवेचा दाब इ बाहेर फिरायला जाताना, ट्रेकींगच्यावेळी या गोष्टी उपयोगाला येतील. या गोष्टी ऑप्शनल आहेत.

विजुभाऊ 26/09/2014 - 11:51
काही फोन /घड्याळे ही पाण्याखाली ४० मिटर खोलीवरही देखील काम करतात म्हणे मला प्रश्न पडतो की पाण्याखाली तुम्ही पोहताना कोण येणार आहे वेल विचारायला? आता त्या तशा जागेत एखाद्या क्रेडीट कार्डवाल्या अप्सरेचा किंवा लोन हवेय का विचारणार्‍या यक्षाचा फोन येणे शक्य आहे. पण तुम्ही पाण्याखाली पोहत असताना किंवा बुडत असताना रीप्लाय करणार कसे त्याना?

दिपक.कुवेत 26/09/2014 - 13:02
तुमच्या गरजा तुर्तास मोबाईलवरच थांबल्या आहेत. जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

दिपक.कुवेत 26/09/2014 - 13:08
हे कळलं नाहि. म्हणजे आम्हि तरी जेवण डाव, पळी वापरुन करतो अपवाद फक्त पोळ्या करताना. पण तरीसुद्धा डाव्या हाताने ट्चस्क्रिन अनलॉक करुन मोबाईल स्पीकर वर टाकून बोलू शकतो.

साती 26/09/2014 - 13:56
साधा सॅमसंग ड्युओ. १०००० ला येतो. तुम्ही म्हणताय त्या सगळ्या सुविधा आहेत. नविन प्रोग्रॅम डेव्हलप होतात की नाही ते फक्तं माहित नाही. एकदा हात बसल्यावर मराठी टाईप करायला सोप्पं आहे पण फाँट एवढा चांगला नाही. आणि टच स्क्रीनला हात लावण्याचे म्हणाल तर स्वयंपाक करणारे काय फ्रीजच्या दरवाज्याची दांडी पण खराब करतात. त्यावर कसं खास प्लॅस्टिकचं गुंडाळणं येतं तसं स्क्रीन गार्ड बसवायचं २०-२५ रु त.

"" टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) "" हापिसात ताई कशी येऊ शकते ????

भाते 26/09/2014 - 15:16
मिपावर मोबाईलसाठी अनेक धागे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार नविन धागा कशाला काढतो हे समजत नाही. एकाच धाग्यावर सर्व मोबाईल फोनची चर्चा करणे सोपे नाही का? त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच धाग्यावर सर्व माहिती मिळू शकेल. उदा. अ‍ॅन्ड्रॉईडसाठी हा धागा, ब्राउजर एक्स्टेंशन्ससाठी हा धागा. स्मार्ट्फोनसाठी या एकाच धाग्यावर सर्व चर्चा करणे अवघड आहे का? हे सर्व मिपाकारांना ऊद्देशुन लिहिले आहे. कृपया कोणीही वैयक्तिकरित्या गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.

In reply to by भाते

आशु जोग 26/09/2014 - 21:25
यातल्या काही धाग्यांना मी प्रतिसादही दिले आहेत. पण मला जे पाहीजे ते त्यात नव्हते. एफ एम ट्रान्समिटर - हो मला स्वतःचे रेडीयो केंद्र चालवायचे आहे. मोबाईलमधे गाणी आहेत. रेडीयोला स्पीकर आहे. दोघांमधे लिंकींग कसे करणार. त्यासाठी एफ एम ट्रान्समिटर. नोकीया x2-02 मधे हे फीचर आहे. त्यावर मी धागा टाकला आहे. टच स्क्रीन - कीपॅड इतका त्यामधे टाईप करताना स्पीड येत नाही. टच स्क्रीनवर अकारण टचकन कुठल्याही बटनाला टच होवू शकते. तो धोका घ्यायचा नाहीये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाते 26/09/2014 - 20:10
करवंद आणि पाचवा माझा भ्रमणध्वनी! माई (इतर सर्व डुआयडी समाविष्ट), मुंबई/पुणे/सोलापूर/कोल्हापूर/सातारा/सांगली… कुठे मिळेल आता मला 'पाचवा माझा भ्रमणध्वनी'? सफरचंद वाल्यांनी कधीच हा भ्रमणध्वनी बंद केला आहे. माझा भ्रमणध्वनी पाच स उपलब्ध आहे. माझा भ्रमणध्वनी सहा साठी लाखभर दमड्या मोजाव्या लागतील. करवंद, एका वर्षात किंमत ४४ (हजार) वरून १८ (हजार) वर आणणारे! (झबल १०) आता त्यांचा पारपत्र येईलच ४८-५० (हजार) ला! पुढल्या वर्षी १५ (हजार) ला! यापैकी कुठलाही भ्रमणध्वनी मला फुकट भेट म्हणुन घ्यायला आवडेल! :)

होकाका 27/09/2014 - 00:09
आशू, हा दुवा जरूर पहा. तुम्हाला नक्की काय काय हवंय ते यात टाकून पहा: http://www.flipkart.com/mobiles/pr?p[]=facets.operating_system%255B%255D%3DAndroid&p[]=facets.type%255B%255D%3DSmartphones&p[]=facets.type%255B%255D%3DFeature%2BPhones&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D2%2BMP%2B-%2B4.9%2BMP&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D5%2BMP%2B-%2B7.9%2BMP&p[]=facets.sim_type%255B%255D%3DDual%2BSim&p[]=facets.features%255B%255D%3DBluetooth&p[]=sort%3Dpopularity&sid=tyy%2C4io&ref=0b6f8497-9f95-4b8c-8a4e-9974aab79e23

कंजूस 27/09/2014 - 13:52
मला हेच प्रश्न पडले होते ते मी नोकिआचा X2-00 मार्च२०१०मध्ये घेऊन ८० टक्के सोडवले. उरलेले २०टक्के कार्बन K20+ने. गाणी रेकॉर्ड WAV फॉर्मटमध्ये म्युझिक फाईलकरतो. टिव्हीची गाणीपण साउंड रेकॉर्डीँग याच फॉर्मटमध्ये आणि कैलिंडर तिथीचेपण आहे. ब्लुटुथ स्पिकर घ्या. JBL चा २४००रु अथवा SDK (३इँची छोटी डबी +मेमरी कार्ड स्लॉट लि० बैटरी १५००रु) मधून गाणी स्ट्रिमिंग करा. पिकनिकला उपयोगी दणाणा वाजतात. आता डेडिकेटिड GPS युनिट घ्या ८०००रु. यात वेळ उंची ,आद्रता तापमान आणि GPS असते गुगलमैपवर नंतर तुमचा ट्रेल सिंक्रनाईज करता येतो. हे युनिट ग्रुपमध्ये एकाकडे असले की झाले. हे युनिट बिबळयाचे रिसर्च करणाऱ्या मुलाकडे मी पाहिले आहे.या सायंटिफिक युनिटची क्षमता ५मिटर अक्षांश रेखांश असते. १५मिटर वाल्याची किंमत कमी असते. ही फिचर्स कैसिओच्या डिजिटल वॉचमध्येही आहेत ८०००रू. अथवा लैक्रोस LACROSE कंपनीचे घडयाळ २०००रू येते हेपण चांगले चालते.

सवंगडी 27/09/2014 - 17:37
सध्या भ्रमणध्वनी संयंत्रातून 'कळ-पट' नाहीसा झाला आहे. तुम्ही म्हणता तसे सर्व वैशिष्ठ्य समाविष्ठ असणारे भ्रमणध्वनी संयंत्र वाजवी किमतीत मिळणे दुरापास्त आहे. पंचांग म्हणत असाल तर आपणास भिंतीवरी जे असावे (नंतरच्या 'टिंग SSS ' आवाजा सह ) त्याचे 'संगणकीय कोमल संस्करण' मिळते. आपणाला 'विद्युत चुंबकीय लहरी' सोडणारे यंत्र वितरणासाठी बाजारपेठेत उपलब्ध असते पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. अथवा अभियांत्रिकी महाविद्यालाकडून तसा वापराबाबत दाखला आणावा लागेल.

In reply to by सवंगडी

आशु जोग 28/09/2014 - 02:12
पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. भारतामधे त्याला परवानगी आहे. रेंज कमी असावी आणि मोबाईल डिव्हाएसची रेंज कितीशी असणार. रेडीयो केंद्राच्या टोवरची उंचीच पहा. त्यामानाने काहीच नाही.

कंजूस 27/09/2014 - 21:01
होय सर्व एकाच फोनमध्ये मिळणार नाहीत. एफ एम ट्रान्समिटरवाला यांचा X2- 02 फोन इकडे मिळत होता तो नोकिआ ने नंतर मागे घेतला. एफेम रेकॉर्डिँगही कॉपिराईटच्या अडण्यामुळे काढण्यात आले. कार्बन K52, K9 मिळाल्यास घेऊन टाका.

In reply to by कंजूस

आशु जोग 04/10/2014 - 15:52
कंजूसराव X2- 02 फोन वापरलेला आहे... बेस्ट फोन. इंटरनेट उत्तमरित्या चालते. फेसबुक इ. ची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यात पुन्हा ड्यूएल सिम. पण व्हॉट्स अप वगैरे नाही चालत

In reply to by आशु जोग

कंजूस 04/10/2014 - 19:11
X2 -02चा तुमचा धागा वाचला आहे. आता ज्या गोष्टी बंद झाल्या आहेत त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? मार्केट बरोबर चालावे लागते. पूर्वी किचिबो कंपनीचे १०बैंड रेडीओ मिळायचे त्यात पोलीसांच्या वॉकीटॉकिचे सिग्नल पकडायचे. यांची फ्रि०७७ मेगा हटर्ज ते ८७ दरम्यान असते रेंज १० ते १०० मिटरस असते.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस 28/09/2014 - 04:57
आतापर्यँत दुसऱ्याचे ऐकून जोडीदार निवडत होते का ?निवडलेल्या जोडीदाराला घरच्यांकडुन विरोध होतो इतकेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रतिसादाला पण येते आहे... माझ्याही प्रतिसादाला येतेय का ते पहायला टंकतये.. तुमच्या मुळ प्रश्नाशी संबंधित काहीही माहिती मला नाही...

कंजूस 29/09/2014 - 03:19

प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्याशा वाटतात. मला कैमरा बटण असलेले आवडते.

आशु जोग 29/09/2014 - 19:09
आणखी एक - मल्टिटास्किंग असायला हवे. जिथे नसेल तिथे वापरावर बंधने येतात. विशेषतः नेट बँकिंग

In reply to by विटेकर

काळा पहाड 26/09/2014 - 11:45
कुठलाही अँड्रॉईड घ्या. अँड्रॉईड वन हा नवीन आलेला आहे. बाकी २ गोष्टी कळल्या नाहीत. १. तुम्ही आणि पंचांग? २. हवेचा दाब कशासाठी मोजायचा आहे?

In reply to by काळा पहाड

आशु जोग 26/09/2014 - 22:06
पंचांग आजची तिथी इ पहायला. नोकीयाच्या पूर्वीच्या एका मॉडेलमधे होते हे फीचर. हवेचा दाब इ बाहेर फिरायला जाताना, ट्रेकींगच्यावेळी या गोष्टी उपयोगाला येतील. या गोष्टी ऑप्शनल आहेत.

विजुभाऊ 26/09/2014 - 11:51
काही फोन /घड्याळे ही पाण्याखाली ४० मिटर खोलीवरही देखील काम करतात म्हणे मला प्रश्न पडतो की पाण्याखाली तुम्ही पोहताना कोण येणार आहे वेल विचारायला? आता त्या तशा जागेत एखाद्या क्रेडीट कार्डवाल्या अप्सरेचा किंवा लोन हवेय का विचारणार्‍या यक्षाचा फोन येणे शक्य आहे. पण तुम्ही पाण्याखाली पोहत असताना किंवा बुडत असताना रीप्लाय करणार कसे त्याना?

दिपक.कुवेत 26/09/2014 - 13:02
तुमच्या गरजा तुर्तास मोबाईलवरच थांबल्या आहेत. जाणकार मिपाकरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

दिपक.कुवेत 26/09/2014 - 13:08
हे कळलं नाहि. म्हणजे आम्हि तरी जेवण डाव, पळी वापरुन करतो अपवाद फक्त पोळ्या करताना. पण तरीसुद्धा डाव्या हाताने ट्चस्क्रिन अनलॉक करुन मोबाईल स्पीकर वर टाकून बोलू शकतो.

साती 26/09/2014 - 13:56
साधा सॅमसंग ड्युओ. १०००० ला येतो. तुम्ही म्हणताय त्या सगळ्या सुविधा आहेत. नविन प्रोग्रॅम डेव्हलप होतात की नाही ते फक्तं माहित नाही. एकदा हात बसल्यावर मराठी टाईप करायला सोप्पं आहे पण फाँट एवढा चांगला नाही. आणि टच स्क्रीनला हात लावण्याचे म्हणाल तर स्वयंपाक करणारे काय फ्रीजच्या दरवाज्याची दांडी पण खराब करतात. त्यावर कसं खास प्लॅस्टिकचं गुंडाळणं येतं तसं स्क्रीन गार्ड बसवायचं २०-२५ रु त.

"" टचस्क्रीनचा एक अनुभव - परवा हापिसातली ताई सांगत होती. टचस्क्रीन मुलींसाठी अजिबात चांगला नाही. कुठलेही हात मोबाईलला टच करतात. (म्हणजे स्वयंपाक करताना फोन आला तर वगैरे !) "" हापिसात ताई कशी येऊ शकते ????

भाते 26/09/2014 - 15:16
मिपावर मोबाईलसाठी अनेक धागे आले आहेत. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार नविन धागा कशाला काढतो हे समजत नाही. एकाच धाग्यावर सर्व मोबाईल फोनची चर्चा करणे सोपे नाही का? त्यामुळे एकाच ठिकाणी, एकाच धाग्यावर सर्व माहिती मिळू शकेल. उदा. अ‍ॅन्ड्रॉईडसाठी हा धागा, ब्राउजर एक्स्टेंशन्ससाठी हा धागा. स्मार्ट्फोनसाठी या एकाच धाग्यावर सर्व चर्चा करणे अवघड आहे का? हे सर्व मिपाकारांना ऊद्देशुन लिहिले आहे. कृपया कोणीही वैयक्तिकरित्या गैरसमज करून घेऊ नये हि विनंती.

In reply to by भाते

आशु जोग 26/09/2014 - 21:25
यातल्या काही धाग्यांना मी प्रतिसादही दिले आहेत. पण मला जे पाहीजे ते त्यात नव्हते. एफ एम ट्रान्समिटर - हो मला स्वतःचे रेडीयो केंद्र चालवायचे आहे. मोबाईलमधे गाणी आहेत. रेडीयोला स्पीकर आहे. दोघांमधे लिंकींग कसे करणार. त्यासाठी एफ एम ट्रान्समिटर. नोकीया x2-02 मधे हे फीचर आहे. त्यावर मी धागा टाकला आहे. टच स्क्रीन - कीपॅड इतका त्यामधे टाईप करताना स्पीड येत नाही. टच स्क्रीनवर अकारण टचकन कुठल्याही बटनाला टच होवू शकते. तो धोका घ्यायचा नाहीये.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

भाते 26/09/2014 - 20:10
करवंद आणि पाचवा माझा भ्रमणध्वनी! माई (इतर सर्व डुआयडी समाविष्ट), मुंबई/पुणे/सोलापूर/कोल्हापूर/सातारा/सांगली… कुठे मिळेल आता मला 'पाचवा माझा भ्रमणध्वनी'? सफरचंद वाल्यांनी कधीच हा भ्रमणध्वनी बंद केला आहे. माझा भ्रमणध्वनी पाच स उपलब्ध आहे. माझा भ्रमणध्वनी सहा साठी लाखभर दमड्या मोजाव्या लागतील. करवंद, एका वर्षात किंमत ४४ (हजार) वरून १८ (हजार) वर आणणारे! (झबल १०) आता त्यांचा पारपत्र येईलच ४८-५० (हजार) ला! पुढल्या वर्षी १५ (हजार) ला! यापैकी कुठलाही भ्रमणध्वनी मला फुकट भेट म्हणुन घ्यायला आवडेल! :)

होकाका 27/09/2014 - 00:09
आशू, हा दुवा जरूर पहा. तुम्हाला नक्की काय काय हवंय ते यात टाकून पहा: http://www.flipkart.com/mobiles/pr?p[]=facets.operating_system%255B%255D%3DAndroid&p[]=facets.type%255B%255D%3DSmartphones&p[]=facets.type%255B%255D%3DFeature%2BPhones&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D2%2BMP%2B-%2B4.9%2BMP&p[]=facets.primary_camera%255B%255D%3D5%2BMP%2B-%2B7.9%2BMP&p[]=facets.sim_type%255B%255D%3DDual%2BSim&p[]=facets.features%255B%255D%3DBluetooth&p[]=sort%3Dpopularity&sid=tyy%2C4io&ref=0b6f8497-9f95-4b8c-8a4e-9974aab79e23

कंजूस 27/09/2014 - 13:52
मला हेच प्रश्न पडले होते ते मी नोकिआचा X2-00 मार्च२०१०मध्ये घेऊन ८० टक्के सोडवले. उरलेले २०टक्के कार्बन K20+ने. गाणी रेकॉर्ड WAV फॉर्मटमध्ये म्युझिक फाईलकरतो. टिव्हीची गाणीपण साउंड रेकॉर्डीँग याच फॉर्मटमध्ये आणि कैलिंडर तिथीचेपण आहे. ब्लुटुथ स्पिकर घ्या. JBL चा २४००रु अथवा SDK (३इँची छोटी डबी +मेमरी कार्ड स्लॉट लि० बैटरी १५००रु) मधून गाणी स्ट्रिमिंग करा. पिकनिकला उपयोगी दणाणा वाजतात. आता डेडिकेटिड GPS युनिट घ्या ८०००रु. यात वेळ उंची ,आद्रता तापमान आणि GPS असते गुगलमैपवर नंतर तुमचा ट्रेल सिंक्रनाईज करता येतो. हे युनिट ग्रुपमध्ये एकाकडे असले की झाले. हे युनिट बिबळयाचे रिसर्च करणाऱ्या मुलाकडे मी पाहिले आहे.या सायंटिफिक युनिटची क्षमता ५मिटर अक्षांश रेखांश असते. १५मिटर वाल्याची किंमत कमी असते. ही फिचर्स कैसिओच्या डिजिटल वॉचमध्येही आहेत ८०००रू. अथवा लैक्रोस LACROSE कंपनीचे घडयाळ २०००रू येते हेपण चांगले चालते.

सवंगडी 27/09/2014 - 17:37
सध्या भ्रमणध्वनी संयंत्रातून 'कळ-पट' नाहीसा झाला आहे. तुम्ही म्हणता तसे सर्व वैशिष्ठ्य समाविष्ठ असणारे भ्रमणध्वनी संयंत्र वाजवी किमतीत मिळणे दुरापास्त आहे. पंचांग म्हणत असाल तर आपणास भिंतीवरी जे असावे (नंतरच्या 'टिंग SSS ' आवाजा सह ) त्याचे 'संगणकीय कोमल संस्करण' मिळते. आपणाला 'विद्युत चुंबकीय लहरी' सोडणारे यंत्र वितरणासाठी बाजारपेठेत उपलब्ध असते पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. अथवा अभियांत्रिकी महाविद्यालाकडून तसा वापराबाबत दाखला आणावा लागेल.

In reply to by सवंगडी

आशु जोग 28/09/2014 - 02:12
पण त्याकरिता शासकीय परवानगी घ्यावी लागेल. भारतामधे त्याला परवानगी आहे. रेंज कमी असावी आणि मोबाईल डिव्हाएसची रेंज कितीशी असणार. रेडीयो केंद्राच्या टोवरची उंचीच पहा. त्यामानाने काहीच नाही.

कंजूस 27/09/2014 - 21:01
होय सर्व एकाच फोनमध्ये मिळणार नाहीत. एफ एम ट्रान्समिटरवाला यांचा X2- 02 फोन इकडे मिळत होता तो नोकिआ ने नंतर मागे घेतला. एफेम रेकॉर्डिँगही कॉपिराईटच्या अडण्यामुळे काढण्यात आले. कार्बन K52, K9 मिळाल्यास घेऊन टाका.

In reply to by कंजूस

आशु जोग 04/10/2014 - 15:52
कंजूसराव X2- 02 फोन वापरलेला आहे... बेस्ट फोन. इंटरनेट उत्तमरित्या चालते. फेसबुक इ. ची अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. त्यात पुन्हा ड्यूएल सिम. पण व्हॉट्स अप वगैरे नाही चालत

In reply to by आशु जोग

कंजूस 04/10/2014 - 19:11
X2 -02चा तुमचा धागा वाचला आहे. आता ज्या गोष्टी बंद झाल्या आहेत त्यामागे लागण्यात काय अर्थ आहे? मार्केट बरोबर चालावे लागते. पूर्वी किचिबो कंपनीचे १०बैंड रेडीओ मिळायचे त्यात पोलीसांच्या वॉकीटॉकिचे सिग्नल पकडायचे. यांची फ्रि०७७ मेगा हटर्ज ते ८७ दरम्यान असते रेंज १० ते १०० मिटरस असते.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस 28/09/2014 - 04:57
आतापर्यँत दुसऱ्याचे ऐकून जोडीदार निवडत होते का ?निवडलेल्या जोडीदाराला घरच्यांकडुन विरोध होतो इतकेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रतिसादाला पण येते आहे... माझ्याही प्रतिसादाला येतेय का ते पहायला टंकतये.. तुमच्या मुळ प्रश्नाशी संबंधित काहीही माहिती मला नाही...

कंजूस 29/09/2014 - 03:19

प्रत्येकाला आपल्या आवडीच्या गोष्टी मोबाईलमध्ये हव्याशा वाटतात. मला कैमरा बटण असलेले आवडते.

आशु जोग 29/09/2014 - 19:09
आणखी एक - मल्टिटास्किंग असायला हवे. जिथे नसेल तिथे वापरावर बंधने येतात. विशेषतः नेट बँकिंग
लेखनविषय:
लेखनप्रकार

माझी गरज !

'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

सवंगडी ·
'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?' म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची. ९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६) ते असो. २००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता. कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे. म.न.से.

मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव 26/09/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा 26/09/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी 26/09/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण 26/09/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली. व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात. जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे. दुवा - mnsblueprint.org

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:58
जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.
इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

In reply to by श्रीरंग_जोशी

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव 26/09/2014 - 09:36
मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर. बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

In reply to by विलासराव

टवाळ कार्टा 26/09/2014 - 09:54
बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.
+१११११११११११

चौकटराजा 26/09/2014 - 09:56
नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

सवंगडी 26/09/2014 - 10:40
राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ? आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण 26/09/2014 - 13:04
ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत. मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ६

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
-------- १८५२ -------- १० जानेवारीला बर्फावरुन वाटचाल करत जॉन रे फोर्ट गॅरी इथे पोहोचला. तिथून रेड नदीच्या काठाने पदयात्रा करत त्याने सेंट पॉल गाठलं. सेंट पॉलहून निघून शिकागो - हॅमील्टन - ऑन्टारीयो - न्यूयॉर्कमार्गे मार्च अखेरीस तो लंडनला परतला. इंग्लंडला परतल्यावर रे ला बीची बेटावर फ्रँकलीनच्या मोहीमेचे अवशेष आणि तीन कबरी आढळून आल्याची बातमी कळली. पुढच्या वर्षी आर्क्टीकमध्ये परतून फ्रँकलीनचा शोध घेण्याची आणि नॉर्थवेस्ट पॅसेज जोडणार्या शेवटच्या भागाचा शोध घेण्याची त्याने योजना आखली. वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर मॅक्क्युलरच्या तुकडीची स्लेजवरुन भटकंती पुन्हा सुरु झाली.