मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

|| मंगलमय दिन ||

पगला गजोधर ·

एस Wed, 09/24/2014 - 13:16
आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)

In reply to by एस

बाळ सप्रे Wed, 09/24/2014 - 17:39
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही. एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!

सर्वसाक्षी Wed, 09/24/2014 - 13:19
मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)

In reply to by पगला गजोधर

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :) हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान" मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"

In reply to by पगला गजोधर

सर्वसाक्षी Wed, 09/24/2014 - 16:22
गर्वसे कहो हम -- है
सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.

In reply to by पगला गजोधर

रामपुरी Wed, 09/24/2014 - 23:12
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे. हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.

In reply to by रामपुरी

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 09:33
अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 12:37
क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया | सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!

In reply to by पगला गजोधर

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 12:46
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है

In reply to by पगला गजोधर

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:55
माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.

In reply to by शिद

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:26
अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:22
हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही. अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 13:20
गर्व आहे तुमच्यावर
आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 15:21
नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.

In reply to by काळा पहाड

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा
अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 19:03
दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?

सवंगडी Wed, 09/24/2014 - 14:01
'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे. कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते. इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."

In reply to by सवंगडी

खटपट्या गुरुवार, 09/25/2014 - 00:55
हो आणि तेही पित्रुपक्षात !! रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 14:54
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार. व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:
**** पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :) ****
बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by मृत्युन्जय

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.

चौकटराजा Wed, 09/24/2014 - 14:55
आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले. अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.

सुहास.. Wed, 09/24/2014 - 14:56
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !! अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!! याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे ! या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार. वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*

तिमा Wed, 09/24/2014 - 15:32
भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.

In reply to by तिमा

पगला गजोधर Wed, 09/24/2014 - 17:28
इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

In reply to by पगला गजोधर

विलासराव गुरुवार, 09/25/2014 - 00:31
विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.

In reply to by विलासराव

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 09:35
हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.

वेल्लाभट Wed, 09/24/2014 - 15:47
सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.

अनन्न्या Wed, 09/24/2014 - 16:02
आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 16:45
भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन. इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर Wed, 09/24/2014 - 17:45
इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..... भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल… एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!

सुहास.. Wed, 09/24/2014 - 19:21
आजचे गाणे .. मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |

रमेश आठवले गुरुवार, 09/25/2014 - 03:53
कुमार गंधर्वांनी स्वत निर्माण केलेल्या मालवती या रागातील त्यांचीच ही बंदिश आठवली. मंगल दिन आज बना घर आयो आनंद मन भरा बावरी भई मै तो ---- इथे ऐका https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw

एस Wed, 09/24/2014 - 13:16
आता मंगल-अमंगल वैग्रे खुळचट कल्पना कमी होतील अशी आशा करायला हरकत नाही. मंगळबिंगळ ज्यांच्या पत्रिकेत शनी होऊन बसलाय त्यांच्या विषयी सहानुभूती! :-)

In reply to by एस

बाळ सप्रे Wed, 09/24/2014 - 17:39
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना कमी होतील अशी खुळचट आशा करायला हरकत नाही. एकिकडे मंगळयान .. दुसरीकडे अर्ज भरायला पितृपक्ष संपण्याची वाट बघणारे उमेदवार !!

सर्वसाक्षी Wed, 09/24/2014 - 13:19
मोहिम यशस्वी करणार्‍या सर्वांचे अभिनंदन. या सर्वांचा अभिमान वाटतो (गर्व हा शब्द हिंदीत 'अभिमान' या अर्थाने वापरतात. मराठीत गर्व म्हणजे अहंकार,माज, आढ्यता)

In reply to by पगला गजोधर

विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व हा शब्द मराठीत चुकीच्या अर्थाने वापरला जाऊ लागला आहे ! बरेच जण गर्व म्हणजे महाअभिमान (जास्त वजनदार अभिमान ;) )असे समजतात :) हिंदीत "गर्व" = मराठीत "अभिमान" मराठीत "गर्व / घमेंड / अहंकार" = हिंदीत "घमंड / अहंकार"

In reply to by पगला गजोधर

सर्वसाक्षी Wed, 09/24/2014 - 16:22
गर्वसे कहो हम -- है
सदर घोषणा हिंदी आहे तेव्हा या घोषणेत गर्व हा शब्द योग्यच आहे.

In reply to by पगला गजोधर

रामपुरी Wed, 09/24/2014 - 23:12
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर तुम्ही लिहिलेल्या चार ओळीतील चुकिच्या शब्दयोजनेबद्दल भाष्य करत होते. "गर्व आहे तुमच्यावर" हे साफ चुकिचे आहे. हिंदीतून मराठी लिहिण्यापेक्षा मराठीतून मराठी लिहा.

In reply to by रामपुरी

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 09:33
अऱ, व्हय कि ऱ मर्दा, म्या कुट नाय म्हन्तो. उगा आपल चिंगळ्या कशापाई चापताय म्हन्तो म्या, तस लइ बारीक बगीतलं तर बाईला बी मिसरूड दिसतया. यशस्वी मंगलयांनाविषयी "पुढें कांय तें बोलां" !

In reply to by टवाळ कार्टा

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 12:37
क्या मिया, ना दुआ ना सलाम, सिद्दा इधरईकोच घेरनेके क्यु बाता करतंई आप ? मई उदरको, 'कोम और पूरी आवाम' के जानिबसे इस्रोका इस्तकबाल करवानेवास्ते तकरीर करवातै, और इदरको, तुमें मेरेकु गल्तिया निकलते, छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया | सवेरेसवेरे खानसामा दूध की जगह मिर्ची का पावडर पिला दिये क्या !!!

In reply to by पगला गजोधर

टवाळ कार्टा गुरुवार, 09/25/2014 - 12:46
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या बुरा किये, मिया |
खुद की गलतीयां कुबुल करनेके लिये जिगर अऊर बडा दिल और दिमाग लगता...और ये छोटी छोटी गलतीयोंके वजेसेईच "चलता है" अ‍ॅटिट्युड बनता है जिसके वास्ते देश का कचरा हो रहेला है

In reply to by पगला गजोधर

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:55
माशाल्ला, क्या खुब उर्दु जुबान है आपकी गजोधरभाई. मंगल पै तश्करी पहुंचने के इस मौके पर पुरी अवाम ज्योतिष पढके उसे नसीब मानने जैसी मनहुस आदतौ से परहेज करेगी, और ये बेकार रिवाज हमारी दिलोदिमाग से हमेशा के लिए हट जायेगा यहिं अल्लाताला से गुजारीश है.

In reply to by शिद

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 15:26
अहो नेफळेबुवांना तश्करीच म्हणायचे असावे. एकदा का माणूस तिकडं पोचला की तश्करीच सुरू होणार नायतर काय? तिकडचेही गुंठामंत्री तयार होणार =))

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:22
हो ना. तरी राने विकुनच यांनी करोडो कमावले. एरवी नुसते बसुनच असायचे. एवढी मोठ्ठली जमीन होती म्हणुन कसायचे कष्ट घ्यायचेच असे नाही. अवांतर गंमत म्हणून सांगतो. एका मित्राचे परिचित होते रावेतमध्ये. जागा विकुन प्रचंड पैसा आला हाताशी. जाग विकली तशी गुरेही विकली. एवढा पैसा आल्यावर त्याचे नियोजन करायचे सोडुन साहेबांनी २ ह्मर विकत घेतल्या. ज्या गोठ्यात पुर्वी म्हशी बांधायचा तिथेच मग २ काळ्या कुळकुळीत हमर बांधायला सुरुवात केली. कालांतराने सगळा पैसा उडवला. कसा उडवला देव जाणे. मग हमरही विकल्या. सध्या स्कोर्पियो आहे. ती ट्रॅव्हलच्या धंद्याला लावली आहे.

टवाळ कार्टा Wed, 09/24/2014 - 13:20
गर्व आहे तुमच्यावर
आजकाल भलताच फेमस झालाय हा शब्द...लहानपणी आईने चिउताई आणि कावळ्याची गोष्ट नाही सांगितली का??? का तुम्ही इंग्लिश मिडीयमवाले???

अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर करुन पत्रिकावगैरे थोतांडी तत्वज्ञानाने गोरगरिब समाजाला नाडणार्या पोटार्थी लोकांचा बंदोबस्त या देदिप्यमान कामगिरीने होईल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 15:21
नाडणार्‍या? गोरगरीब समाजाला कुणी जबरदस्तीनं सांगितलंय का ज्योतिषाकडे जा म्हणून? ज्योतिषानं कडक मंगळ सांगितलाय म्हणून त्या गोरगरीब समाजातलं कुणी आत्महत्या केलेलं मी काही ऐकलं नाही. पण गोरगरीब शेतकर्‍यांचे पैसे खावून सिंचनाचे पैसे हडप करून त्यांना आत्महत्या करायला लावणार्‍या दरोडेखोर लोकांचा बंदोबस्त करायला हवा हे खरं.

In reply to by काळा पहाड

शेतकर्यांचे पैसे, सिंचन घोटाळा
अहो आचार्य ,तुमचे लॉजिकच लावले तर सिंचन घोटाळा करणार्याला निवडुण द्यायला कुणी सांगितलं होतं? जनतेने त्याला दिले निवडुण, त्याचा दोष जन्तेचा... सिंचनघोटाळा करणार्याचा नाही!

In reply to by नानासाहेब नेफळे

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 19:03
दादांच्या धरणात अंघोळ केलेली दिसतेय! सिंचन घोटाळा करण्यासाठी निवडून दिलेलं नाही, कामं करण्यासाठी निवडून दिलंय. ज्योतिषाकडं जाणारे ज्योतिष ऐकण्यासाठीच जातात. ज्योतिषि करप्शन करत नाही, तुम्हाला जायचं नसेल तर जाऊ नका. माझा ज्योतिषावर विश्वास नाही आणि मी जात पण नाही पण तो सांगतो ते विश्वास ठेवायचं नसेल तर तुम्ही तिकडे जावू नका. आता एखादा सिनेमा वाईट निघाला तर तुम्ही त्या दिग्दर्शकानं घोटाळा केला असं म्हणता का? की पैसे मागता परत? सिंचन घोटाळा करणार्रे सांगतात की मी चांगलं गव्हर्न्मेंट देईन आणि भ्रस्टाचार करतात. हा फरक आहे. घुसतंय का गुढघ्यात काही?

सवंगडी Wed, 09/24/2014 - 14:01
'काय चाललंय'वर सध्या एक पुणेरी प्रतिक्रिया फिरते आहे. कि, "मंगलयानाचा ६४ कोटी कि.मी.चा प्रवास ४५० कोटी रुपयात झाला, आणि पुण्यात अजून १७ रु. प्रती किलोमीटर ने रिक्षा चालते. इस्रो वाल्यांनी जरा इकडे पण संशोधन करा म्हणव."

In reply to by सवंगडी

खटपट्या गुरुवार, 09/25/2014 - 00:55
हो आणि तेही पित्रुपक्षात !! रच्याकने - मंगळयान मंगळावर उतरलेले नाही तर मंगळाच्या ओर्बिट (मराठी शव्द ?) मध्ये स्थिर झालेय..

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 14:54
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार. व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत असलेला एक संदेश डकवतो आहे:
**** पुण्यातील बहुचर्चित बीआरटी प्रोजेक्ट आणि मंगलयान मोहिम यासाठी लागलेला खर्च हा एक समान (४५० कोटी आहे). बीआरटीचे यश (???) हे सर्वज्ञात आहे आणि त्यामुळेच इस्रोचे जरा जास्तच कौतुक करावेसे वाटते आहे. :) ****
बीआरटीच्या नावाखाली पैसे लाटलेले असल्यास, गोरगरिब समाजाला नाडणार्या आणि जनतेच्या पैशाच्या दुरुपयोग करणार्‍या पैसेखाऊ माठ राजकारण्यांना आणि संबंधित अधिकार्‍यांना यामुळे कडक चपराक बसेल अशी अपेक्षा बाळगुया.

In reply to by मृत्युन्जय

बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले आहेत... फायदे-तोटे काय (आणि कोणाचे) झालेत हे "क्ष्क्ष्क्ष"लाच ठाऊक.

चौकटराजा Wed, 09/24/2014 - 14:55
आमच्या पिढीला मी फार भाग्यवान समजतो. ( जे १९५० च्या सुमारास जन्माला आले ते ) १९६९ च्या वर्षात मानव चंद्रावर पोहोचला हे ऑनलाईन अनुभवले. आता ही उपलब्धी. मला वाटते. राजकारण्याची दुषित न केलेले हे एकमेव क्षेत्र असावे. भारतात चांगल्या नागरिकांची वानवा नाही. नाठाळाचे कमरेत लाथ घालण्याची आमची हिंमत नाही . ती आसच नाही हे दुर्दैव. ( ३ कोटी खटले निकालाविना पडून ).भारतीय शास्त्रज्ञानी क्रायोजेनिक नंतर हे आव्हान स्विकारले व पूर्ण केले. अभिवादन त्याना ! फक्त आता मोदी सरकारने भूमीच्या उद्धाराकडे लक्ष द्यावे. आकाशातून भारतीय शेती पहावत नाही.

सुहास.. Wed, 09/24/2014 - 14:56
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि यापुढील सर्व मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा! !! अवांतर : चला आता पर-राष्ट्रीय भेटी गाठी झाल्या , यान पण पोचले ..आता जरा ते स्वच्छ भारत अंतर्गत संडासांच पण बघा ..धन्यवाद !

हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. "पहिल्या प्रयत्नात मंगळाची सफल सफर" ही अमेरिका, युरोपीय समुदाय, चीन सारख्या सधन / प्रगत देशांना न जमलेली गोष्ट साध्य करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक कधिच न मोडला जाणारा विक्रम स्थापन केला आहे. जगात आज भारताची मान खचितच उंचावलेली आहे !!! याकरिता इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे ! या सुवर्णघडीला पंतप्रधान मोदींनीही इस्रोच्या नियंत्रणकक्षात आपली उपस्थिती नोंदवली हे पण लक्षणीय / सूचक आहे. त्यातही, अपयश आले असते तर त्यात सहभागी असल्याची त्यांची टीप्पणी शास्त्रज्ञांना वेगळाच संदेश आणि हुरुप देउन गेला असणार. वरच्या दोन्ही गोष्टींचा बोध इतर शासकीय संशोधन संस्था... विषेशतः डीआरडीओ, इ... घेतील असे वाटते. किंबहुना या गोष्टी त्यांच्यावर अशीच काही कर्तबगारी करण्यासाठी दबाव आणतील असे वाटते. आज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भारतिय म्हणून अभिमान वाटावयाची क्वचित मिळणारी संधी दिली हे मात्र खरे ! *good*

तिमा Wed, 09/24/2014 - 15:32
भारतातील सर्वच शास्त्रज्ञांचे अभिनंदन. भारतात नुसतीच आर्थिक व सामाजिक विषमता नाहीये, तर बौद्धिक विषमता पण आहे हे यावरुन सिद्ध झाले.

In reply to by तिमा

पगला गजोधर Wed, 09/24/2014 - 17:28
इस्रो’च्या या गरुडभरारीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधनविश्वाच्या इतिहासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता देशाच्या विज्ञानकुशलतेचे एक तेजस्वी चित्र पहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाचे पदवीधर होते, या गोष्टीचा स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रप्रगतीवर प्रचंड परिणाम झाला. भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यावर त्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान विषयक खाती आपल्याकडे ठेवलीच पण एक स्वतंत्र `अवकाश संशोधन विभाग’ निर्माण केला. भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय. सन १९६०मध्ये, अवकाश विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आणि प्रायोगिक उपग्रह दळणवळण भूस्थानका्चा श्रीहरीकोटा तळ, तसेच भारतीय उपग्रह मालिका प्रकल्प यांची तयारी झालेली होती. इंकोस्पार (INCOSPAR) या संस्थेची सन १९६२ मध्ये स्थापना हे या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल होते. `इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ हे या संस्थेचे पूर्ण नाव. अशा संस्था स्थापन करण्यापूर्वी त्यासाठी माणसे निवडणे हे काम पंडित नेहरूंनी जातीने केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि संशोधनासाठी त्यांनी होमी भाभा, सेठना यांच्यासारखे तज्ञ शास्त्रज्ञ आणले तर अवकाश संशोधनासाठी विक्रम साराभाई, डॉ. गोवारीकर यांना बोलावून घेतले. विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली.

In reply to by पगला गजोधर

विलासराव गुरुवार, 09/25/2014 - 00:31
विक्रम साराभाई यांना इंकोस्पारचे अध्यक्षपद देण्यात आले. पुढे सन १९६९ मध्ये, विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधन संस्थेस आधुनिक रूप मिळाल्यानंतर इस्रो ही संस्था भारतातील सर्व अवकाश कार्यक्रमांचे नियंत्रण करू लागली. आमचा जन्मही १९६९ चा, पण हा निव्वळ योगायोग समजावा का? नाही म्हनजे आणखीही एक घटना आहे १९६९लाच गोयंकाजी विपश्यना भारतात घेउन आले.

In reply to by विलासराव

पगला गजोधर गुरुवार, 09/25/2014 - 09:35
हां, म्हणजे १९६९ साली इस्रो आणि विपश्यना या दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या.

वेल्लाभट Wed, 09/24/2014 - 15:47
सकाळी टिव्ही लावून बसलो होतो डीडी न्यूज वर लाईव्ह चित्रण दाखवत होते, इस्रो मधील. पंतप्रधानही आले होते. सॉलिड अभिमान वाटला शास्त्रज्ञांचा, आणि भारत देशाच्या या यशाचा. अशाच भरा-या होत राहोत.

अनन्न्या Wed, 09/24/2014 - 16:02
आपल्या देशाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! मोदींची उपस्थिती आणि न वाचता सहज केलेले कौतुकही भावले.

प्रभाकर पेठकर Wed, 09/24/2014 - 16:45
भारतिय शास्त्रज्ञांचे आणि तत्कालीन राज्यकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन. इस्रो: इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी.....

In reply to by प्रभाकर पेठकर

पगला गजोधर Wed, 09/24/2014 - 17:45
इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी..... भारतीय प्रजासत्ताक दहा वर्षांचं व्हायच्या आत अणुशक्ती आणि अवकाश संशोधन या दोन जागतिक महत्त्वाच्या आणि काहीशा भविष्याकडे नजर ठेवून असलेल्या संशोधनासाठी भारताने कंबर कसली आणि याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय.

असणारा भारतासारखा देश क़्वचितच असेल… एकीकडे मंगळावर स्वारी आणि दुसरीकडे दारिद्र्य आणि उपासमारी….कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या !!

सुहास.. Wed, 09/24/2014 - 19:21
आजचे गाणे .. मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs | मंगsल मंगsल, मंगsल मंगsल, मंगsल मंगsल होs |

रमेश आठवले गुरुवार, 09/25/2014 - 03:53
कुमार गंधर्वांनी स्वत निर्माण केलेल्या मालवती या रागातील त्यांचीच ही बंदिश आठवली. मंगल दिन आज बना घर आयो आनंद मन भरा बावरी भई मै तो ---- इथे ऐका https://www.youtube.com/watch?v=FfisBxDnMLw
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार. मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ५

स्पार्टाकस ·

आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 22:05
मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याची मूळ कल्पना निघाली ती अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर जायचा पर्यायी (केप हॉर्नला पर्यायी) मार्ग हवा म्हणून. आतापर्यंत (म्हणजे या लेखापर्यंत) सापडलेल्या नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये नॅव्हिगेशनसाठी हिमनगांचा अडथळा आहे, स्कर्व्हीसारखे रोग आहेत, हिमवादळं आहेत. म्हणजेच, एक व्यापारी मार्ग म्हणून नॉर्थवेस्ट पॅसेजचा उपयोग नाही. तरीही ब्रिटिशांसारखे हिशोबी व्यापारी वारंवार मोहिमा पाठवण्याचा खर्च का बरं करत असावेत?

स्पार्टाकस गुरुवार, 09/25/2014 - 22:40
एकोणिसाव्या शतकातील दर्यावर्दी मोहीमा या केवळ व्यापारी दृष्टीकोनातून न आखल्या जाता नवीन प्रदेश शोधण्यासाठीही आखल्या जात असत. एखादा नवीन प्रदेश आढळल्यास तो आपल्या साम्राज्यात सामिल करुन घेणं हा मुख्य हेतू असे. नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यामागे त्या परिसरात असलेल्या अनेक बेटांवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणं हा देखिल हेतू होताच. त्याखेरीज नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणं हा प्रतिष्ठेचा प्रश्नही होताच. गाजावाजा करुन निघालेल्या फ्रँकलीनच्या मोहीमेकडून काही संदेश न मिळाल्यावर ब्रिटीश नौदलावर त्याच्या शोधासाठी साहजिकच सर्वांचा दबाव होता.

आदूबाळ गुरुवार, 09/25/2014 - 22:05
मला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हा नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्याची मूळ कल्पना निघाली ती अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर जायचा पर्यायी (केप हॉर्नला पर्यायी) मार्ग हवा म्हणून. आतापर्यंत (म्हणजे या लेखापर्यंत) सापडलेल्या नॉर्थवेस्ट पॅसेजमध्ये नॅव्हिगेशनसाठी हिमनगांचा अडथळा आहे, स्कर्व्हीसारखे रोग आहेत, हिमवादळं आहेत. म्हणजेच, एक व्यापारी मार्ग म्हणून नॉर्थवेस्ट पॅसेजचा उपयोग नाही. तरीही ब्रिटिशांसारखे हिशोबी व्यापारी वारंवार मोहिमा पाठवण्याचा खर्च का बरं करत असावेत?

स्पार्टाकस गुरुवार, 09/25/2014 - 22:40
एकोणिसाव्या शतकातील दर्यावर्दी मोहीमा या केवळ व्यापारी दृष्टीकोनातून न आखल्या जाता नवीन प्रदेश शोधण्यासाठीही आखल्या जात असत. एखादा नवीन प्रदेश आढळल्यास तो आपल्या साम्राज्यात सामिल करुन घेणं हा मुख्य हेतू असे. नॉर्थवेस्ट पॅसेज शोधण्यामागे त्या परिसरात असलेल्या अनेक बेटांवर आपला मालकी हक्क प्रस्थापित करणं हा देखिल हेतू होताच. त्याखेरीज नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडणं हा प्रतिष्ठेचा प्रश्नही होताच. गाजावाजा करुन निघालेल्या फ्रँकलीनच्या मोहीमेकडून काही संदेश न मिळाल्यावर ब्रिटीश नौदलावर त्याच्या शोधासाठी साहजिकच सर्वांचा दबाव होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८५० १० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला! मॅक्क्युलरने उत्तरेची वाट धरली.

एक शाम ऋजुता के नाम

अमित खोजे ·

चित्रगुप्त Wed, 09/24/2014 - 03:16
छान. अमेरिकेत 'ऑनेस्ट वेट' दुकानांमधे अतिशय उत्कृष्ट दूध, भाज्या, फळे, आणि सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतात. http://www.honestweight.coop/

In reply to by चित्रगुप्त

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 08:30
बघतोच एकदा हे दुकान. जवळपास असेल तर अतिउत्तम ! बाकी तुमच्या डीसी आणि एन वाय च्या कट्ट्याला प्रतिसाद दिलाय तेवढा बघा बरं का ! (कुठली जाहिरात कुठे)

रेवती Wed, 09/24/2014 - 03:24
तुम्ही लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला सध्या मिपावर टंकता येत नसल्यान्/वेळ लागत असल्याने अनाहितामध्ये हेच सगळे कसे लिहायचे हा प्रश्न पडला होता. तुमचा फोटू पाहण्याआधीच वाचताना ते तुम्हीच असणार हे ओळखले. तुमच्या पत्नीचे हसू तिथेही लक्षात रहिले होते. स्ट्रॉबेरी फिल्डस मध्ये मिपाकर असल्यबाद्दल समजले असते तर आपलाही क्विक कट्टा तिथेच पार पडला असता. लेख उत्तम झालाय. मी गेले दीड दिवस मनातल्यामनात तिचेच सल्ले आठवतीये. मायक्रोवेव्ह वापर थांबवण्याचा प्रयत्न करताना कळतेय की आपण किती त्याच्या आधीन झालो आहोत .. आता हळूहळू सगळे झिपलॉक बाहेर काढून टाकणार. आमचा फोटू आला नसल्याने त्यातील आम्ही कोण हे सांगता येणार नाही. एवढे टंकायला अर्धा तास लागलाय. काय करावे?

In reply to by रेवती

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 07:53
अर्रे? काय सांगता? मिपाकरसुद्धा या कार्यक्रमाला होते? धत. . मिस झाले कि हो. छोटासा क़्विक कट्टा नक्कीच झाला असता आपला. पुढच्या अशा एखाद्या कार्यक्रमाला आता आरोळीच ठोकतो "मिपाकरांनी इथे जमा व्हावे हो S S S" :) बाकी असा कुठला एखादा कार्यक्रम न्यूयॉर्क मध्ये किंवा बॉस्टन मध्ये असेल आणि तुम्ही येणार जाणार असाल तर सांगा. आम्ही यायचा प्रयत्न नक्की करू. घ्या! कार्यक्रमाची कशाला वाट बघायची? आमंत्रणच देतो कि घरी यायचे. नक्की या. :) तसे तुम्ही लिखाण वाचून फोटू न बघताच आम्हाला ओळखले म्हणजे आम्ही फ़ेमस झालो कि हो! तसं आमच्या व्यक्तिमत्वात काही फारसे विशेष नाही! (तो फोटो मध्ये वाढलेला पोटाचा आकार लेन्स एफ़्फ़ेक्ट आहे बरं का!) बाकी बायकोला तीचे स्माईल फ़ेमस झाले हे सांगताच काय लाजली अहाहा. दिन बना दिया आपने! तुमचा फोटू वाटल्यास व्यनि करा. नावामागाचा चेहरा दिसला म्हणजे जरा ओळख वाढते ना ! बाकी मिपाच्या लिखाण वहीवर (म्हणजे text editor हो) आपण सुद्धा नाराज आहोत बरं का! आम्हाला तर बुवा अजिबातच टंकता येत नाही मिपाच्या वेब साईटवर. आम्ही आपले गुगल मधून कॉपी पेस्ट करतो. लय सोप्पं हाय. अख्खा लेख तसाच लिहिलाय. हि घ्या लींक http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ तसे आम्ही ऋजुता निघेपर्यंत थांबलो होतो. लीमाऊसाठी थोडेसे आमचे रेकॉर्डींग कामी आले तर बघा. https://www.youtube.com/watch?v=lEli7a6t8Vw&feature=youtu.be

In reply to by अमित खोजे

रेवती Wed, 09/24/2014 - 18:37
आमंत्रणाबद्दल धन्यवाद. गूगल ट्राय करते. बॉस्टनास कट्ट्याला किंवा नुसते फिरायला आलात तरी आमच्याकडेच या. सध्या अन्न गरम करायला मावेमध्ये ठेवले की आम्ही लगेच बाहेर काढतोय. अर्रर्र! हे ग्यासवर गरम करायचेय नाही का? असे चालले आहे.

रेवती Wed, 09/24/2014 - 03:42
परवा तिकडे क्लायमेट मार्च असल्याने म्यानहट्टनमधून येताना अर्धा तासाच्या रस्त्याला २ तास लागले त्यामुळे आम्ही तब्बल सहा मिनिटे उशिरा आलो. सत्र संपल्यावर जेवण करून गर्दीतून निघायलाही वेळ लागला. रात्री बॉस्ट्नास पोहोचेपर्यंत साडेबारा झाले. वाईट गर्दी होती! माझ्याकडील पुस्तकावर ऋजुताची सही घेतली व फोटू काढला. मिपाकर लीमाऊसाठी छोटं क्लिपिंग आणलय. तिने तशी इच्छा व्यक्त केली होती. ऋजुता तेथून निघेपर्यंत थाम्बावेसे वाटत होते पण निघावे लागले. तुम्ही (मिपाकर) तिथे असून आपण भेटलो नाही याचे वाईट वाटतेय.

विटेकर Wed, 09/24/2014 - 09:57
लेखन विषय आणि लेखन शैली आवडली. वास्तविक ॠजुता सांगते तेच आमची आई पण सांगते , पण तिचे ऐकते कोण ? तूप खायला परवानगी आहे हे ऐकून मूठभर मास चढले आहे ! बाकी जग खरोखरच जवळ आले आहे ! भारतातील ( पुणे - मुंबई ) आणि अमेरिकेतील जीवनशैलीमध्ये फारसा फरक नाही ! (.....आणि कदाचित आण खी काही वर्षात त्यात मंगळाची भर पड्णार !) असो , इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

मदनबाण Wed, 09/24/2014 - 11:08
उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी बहुतेक हीच पातळी माझ्या रिपोर्ट मधे प्रचंड आढळली होती होती अस माझ्या मध्यंतरी काढलेल्या रिपोर्ट मधे होते असे वाटते. :( अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. हे सर्व वाचुन मलाच माझा मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ? या धाग्यावरील हा प्रतिसाद आठवला ! मायक्रोवेव्ह वापरनेवालो जागे हो जाओ भाई. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

अमित खोजे गुरुवार, 09/25/2014 - 01:17
कोणती पातळी किती वाढल्याने काय होईल ते तुम्ही डॉक्टरांकडून समजावून घ्या पण तब्येतीची काळजी मात्र जरूर घ्या हो. दवाखान्यात जाउन औषधपाणी करण्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असते ते. *shok*

In reply to by अमित खोजे

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:20
ओक्के, धन्यवाद ! आहार पद्धती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे,पण व्यायामाचे मनावर घ्यायला हवे आहे अजुन.कामाचा ताण आणि कोणत्याही वेळी काम करण्यामुळे परिस्थीती जरा खराब झाली होती. उदा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिस मधे पोहचुन युएस शिफ्ट करुन {कारण त्यांची माणसे सुट्टीवर} सकाळी ७ वाजता घरी यायचे मग ३ तास नावा पुरती झोप घेउन परत घरुन लॅपटॉपवरुन सपोरर्ट द्यायचा संध्याकाळी ५ वाजे पर्यंत {कारण या दिवसाचे बिलींग बुडता कामा नये ! } कधी कधी नक्की काय आणि कसा जगतोय त्याचाच पत्ता लागत नाही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:07
आवडली. व्ह्डिओ क्लीप अगदि ओझरती पाहिली आहे (ऑफिसात असल्यामुळे). घरी जाउन आता निवांत पाहिन. बाय द वे तीने क्लीप मधे सांगीतल्याप्रमाणे "पनीर" ईज बेस्ट चीज सोर्स. तेव्हा मंडळी पनीर ला नाकं मुरडू नका.

सूड Wed, 09/24/2014 - 14:44
ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत. ते डोन्ट लूज युअर माइंड पुस्तक एकदा वाचलं की आपलं आपल्यालाच कधी, काय, कसं खावं हे आपलं आपल्यालाच व्यवस्थित लक्षात येतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 16:05
आम्ही पन आशेच म्हन्तो. - नवपुणेकर सूडचा फॅन. बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय? उभे १० आडवे ८ वगैरे?

In reply to by प्यारे१

सूड Wed, 09/24/2014 - 16:13
हँगओव्हर उतरला नाय का प्यारेकाका? अचानक गोग्गोड बोलताय म्हणून म्हटलं!! आणि हो या नादात सल्ले बिल्ले देऊ नका बरं का!! चोरुन पोळीवर तूप वाढाल आणि गावभर बोंबलून सांगाल. ;)

अनन्न्या Wed, 09/24/2014 - 16:39
ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले........ याबद्दल जरा सविस्तर लिहा, तुपातल्या चमच्यासारखा हात आखडता घेतलायत लिहीताना पण!

In reply to by अनन्न्या

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 20:47
पण अहो ती एवढ्या भराभर माहिती सांगत होती कि मला एक मुद्दा नोंद करून घेण्यास जेवढा वेळ लागत होता त्यात ती तिसर्या मुद्द्यावर पोहोचत होती. तुपाची माहिती तिने एकाच वेळी अशी नाही तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक वेळा दिली. ती सर्व माहिती मला संकलित नाही करता आली. मला सर्व सेशन रेकॉर्ड करायची आयडिया अगोदर आली असती तर संपूर्ण दोन तासाचे रेकॉर्डिंग मी नक्की केले असते. घरी आल्यावर लेख लिहिताना कितीतरी वेळा बायकोला मी हे बोलून दाखवले. सत्र संपल्यावर गर्दीमध्ये लोकं तिला प्रश्न विचारायला येतच होते तेव्हा मी हे मोबाइल वर रेकॉर्डिंग केले. १० मिनिटाचे रेकॉर्डिंग १.५ जी बी झाले. आता पुढच्या वेळेला छानसा चांगला कॅमेरा घेऊन जाईन.

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 16:48
ऋजुता मॅडमचे सल्ले कॉमन मेसमध्ये खाणारांना कितपत जमतील ते चेक करायला हवं. जमवायला पाहिजे पण. बाकी ते ७०० एकरचं पार्क खूपच देखणं दिसतंय. आवडलंच.

In reply to by प्यारे१

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 20:53
मेस मधील खाणे परवडले कारण ते रोज ताजे बनवलेले असते असे मला वाटते. मान्य त्यामध्ये आपण काय खातो त्यात आपल्याला फारसा पर्याय नसतो. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा रोज रोज घरी बनवणे थोडेसे कष्टदायक ठरू शकते. मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. त्यामुळे अशा लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात असे मी म्हणेन. आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याईने रोज घरी ताजा स्वयंपाक बनवणारी बायको आम्हाला मिळाली आहे. :)

In reply to by अमित खोजे

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 02:46
मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. बापरे! असे कांही स्वप्नात जरी आले तरी दचकून जागा होईन. देवाच्या दयेने वेळ आणि आवड दोन्ही असल्याने रोजचे जेवण रोज करतो. हां, कधी उरले तर दूसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही खातो. पण सहसा उरतच नाही...

रेवती Wed, 09/24/2014 - 18:41
माझा फोटू व्य.नि. करीन पण अगदीच मोहरीवढा वर आलाय. त्यावेळी नवरा व मुलगा गाडीत विसरलेले पुस्तक आणायला गेले होते. एक पिवळा शर्टधारी महिला पांढरी पाटलोण घातलेली उभी आहे. तिच्या एका पायाशी एक मुलगी आहे (मोठे केसवाली) व दुसर्या पायाशी मी बसलीये (वितभर केसवाली). हाताला गुढग्याचा आधार घेतल्याने हात मात्र दिसतोय. असं जमिनीवर इतकावेळ बसायची सवय कुठे राहिलीये.

सुबोध खरे Wed, 09/24/2014 - 20:21
ऋजुता ताई आणी काही असहमती ऋजुता ताई नवीन वाचले कि लगेच त्याची भरमसाट स्तुती करायला लागतात. यात साजूक तूप आल्याचे आढळते. मागे त्यांचा एक व्हीडीओ पहिला होता त्यात त्यांनी तूप वर्ज्य करा असे सांगितल्याचे आठवते. १)कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. या प्रमाणेच प्रत्येक गोष्ट साजूक तुपातच शिजवा हे म्हणणे हि बरोबर नाही. आपण रोजच्या जेवणात वापरतो ते गोडे तेल किंवा तिळाचे हे तुपापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. सूर्यफुलाचे तेल किंवा तांदुळाचे तेल सुद्धा जास्त आरोग्यदायक आहे. ज्या गोष्टी तेलात तळायच्या त्या तेलातच तळाव्या आणि ज्याला तूप लागते त्याला तुपच वापरावे. सर्व गीष्टी प्रमाणात असाव्यात. २)फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे? स्किम्ड मिल्क मध्ये फक्त लोणी काढून टाकलेले असते. त्यातील प्रथिने, साखर, कॅल्शियम आणि अ ड ई आणि के जीवनसत्त्वे आहेतच कि. गायीच्या दुधात ३. २ ते ३.५ % आणि म्हशीच्या दुधात ५-६ % प्रथिने असतात. म्हणजे रोज दोन ग्लास दुध प्यायलात तर आपल्याला १४ ( गायीचे दुध) ते २४ ग्रॅम ( म्हशीचे) उत्तम दर्ज्याची प्रथिने मिळतात. मग ते पांढरे पाणी कसे? ३) ब्राऊन राइस मध्ये फक्त ३.५ टक्के फायबर( चोथा) असतो त्याने शरीरात फायबरचे प्रमाण कसे कमी होईल सध्या गाजरात किंवा फरसबी मध्येही २. ८ टक्के चोथा असतो मग त्या भातानेच काय घोडे मारले? ठाणे जिल्ह्यात किंवा तामिळनाडू मध्ये ग्रामीण लोक शतकानुशतके न सडलेला किंवा हातसडीचा तांदूळ खात आले आहेत त्यांचे कुठे काय वाईट झाले? शिवाय आपण जर अल्युमिनियम ची भांडी शिजवायला वापरतच नसाल तर अल्युमिनियम शरीरात शोषले जाईल च कसे? शिवाय जस्त( झिंक) भरपूर असलेल्या पदार्थात भात हा पहिल्या वीसातही येत नाही मग त्याची चिंता कशाला. त्याचे उत्तम सोर्स म्हणजे तिसर्या ,मासे, मटण , गहू , पालक , काजू आणि मुग मटकी सारखी कडधान्ये. ४) मायक्रो वेव्ह ओव्हन मध्येअन्न गरम केल्याने त्यातील पोषण मुल्ये कमी होतात याला अजून तरी कोणताही शास्त्राधार सापडलेला नाही. आपण प्लास्टिक मध्ये ते गरम न करता काचेच्या भांड्यात गरम करा आणि दर १५ ते २० सेकंदाने बाहेर काढून ढवळा म्हणजे सर्वत्र सारखे गरम होईल माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो खालील दुवे पहा http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutrition.shtml http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-should-we-believe-part2/ ५) शक्य असेल तर रोज ताज्या भाज्या खाव्यात या बद्दल शंकाच नाही. सोय म्हणून आठवड्याच्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा रोज किंवा एक दिवसाआड भाज्या आणून शक्य तितक्या ताज्या खाव्यात पण दोन चार दिवसांनी भाजी खाल्ल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये खूप कमी होतात हे सत्य नाही. उलट काही भाज्या शेता जवळ ताबडतोब गोठवल्याने त्यांची पोषणमूल्ये जास्त टिकून राहतात हे आढळून आलेले आहे. उदा. मटार. ६) भारतात तरी ऑर्गनिक गोष्टी खरोखरच तशा आहेत हे सिद्ध करणे कठीण आहे त्या दृष्टीने कोणतेही नियामक सूत्र किंवा नियमवाली नाही. आपल्याला मिळणारा ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन रंग घातलेला असतो. उदा http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-foods-we-think-are-totally-healthy/articleshow/18059375.cms अमेरिकेचे मला सांगता येणार नाही. ७) स्थानिक अन्न खावे हे ठीक आहे पण संत्री खायची असतील तर ती नागपूरचीच मग नागपूर महाराष्ट्रात असेल तरी ८५० किमी आहे मग एकतर रायगड किंवा ठाणे जिल्ह्यातीलच अन्न खावे हे शक्य आहे काय ?. ८) देवगडचा हापूस काही आपण झाडावर पिकलेला खात नाही. मग तो आढीत घालून मुंबईला न्या किंवा अमेरिकेला तो पिकला कि चांगला लागेल जास्त पिकला तर नाही. झाडावर पिकलेल्या फळांची/ भाज्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी त्यांनी सांगितलेल्या व्यायाम किंवा इतर गोष्टी स्वागतार्ह आहेतच.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Wed, 09/24/2014 - 20:56
सहमत. सुरुवातीला दिवेकर यांच्या लेखनाने मी बराच प्रभावित झालो होतो. पण त्यांच्या लेखनात आशय कमी आणि मार्केटिंग जास्त आहे असं नंतर लक्षात आलं.

In reply to by सुबोध खरे

रामपुरी Wed, 09/24/2014 - 22:24
बहुतांश आहारतज्ञांची बहुतांश मते ही वाचून सोडून देण्यासारखीच असतात. ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ऑरगॅनिक फूड, इत्यादी बद्दलची मते वाचून हहपुवा. खालील संकेतस्थळ यासंदर्भात थोडी माहीती देईल. http://www.nongmoproject.org/ रच्याकने.. कोण ऋजुता दिवेकर?

In reply to by सुबोध खरे

सहमत. बहुतेक आहारतज्ञ (विशेषतः ज्यांच्या नावे पुस्तक आहे किंवा खास आहार (डाएट प्लॅन) आहे ते) आपल्या बाजूचा मुद्दा जरा जास्तच ताणून सांगतात असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे?
अमेरिकेत मिळणारे दुध खरेच तसे असते हो. मी शास्त्रीय प्रयोग केले नाहीत, फक्त पिउन पाहिले. लई बेचव असते राव.

रेवती Wed, 09/24/2014 - 21:33
क्र. ३ मध्ये आपण म्हणताय तेच तिने मुख्य व्याख्यानात सांगितले. पूर्वीपासून तीच रित चालत आल्याचे सांगताना वारली चित्रकलेचा आधार घेतलाय. तांदूळ सडल्यावर जेवढा आहे तेवढा चोथा पुरेसा आहे. अगदी चकाचक पॉलीशवाला नको. तसेच ब्राऊन तांदळाचे प्रकार मी इथे तरी बगितलेत ते फिकट ब्राऊन ते गर्द ब्राऊन होते. उग्गीच खूप काही स्पेशल करू नका. जे आसपास बरं मिळतय ते खावा. एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

In reply to by रेवती

सूड Wed, 09/24/2014 - 21:53
>>एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा. करेक्ट!! मी फक्त पुस्तक वाचलंय पण त्यातही तिने जे काही लिहीलंय ते विचार करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ कसं खावं, आणि काय कधी खावं..तिच्या म्हणण्यानुसार बकाबका खाण्याने तुम्ही अन्नाची चव तर घेतच नाही पण अन्न पोत्यात भरल्यासारखं नुसतं भरत जाता. तसं न करता एकेक घास चव घेऊन नीट चावून खा (लोक म्हणतील आमची आजी वैगरे काय वेगळं सांगत होती, पण काही गोष्टी आठवून देण्याची गरज पडते). एकदा खाण्याचा वेग कमी झाला की खाण्याचं प्रमाणही कमी होईल. दुसरं म्हणजे गोड खायचंच असेल तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा. दिवसभर कार्यरत राहिल्यामुळे ह्या क्यालरीज शरीर वापरु शकेल. *ह्या पुस्तक वाचल्यानंतर मला समजलेल्या गोष्टी तज्ञ व इतर लोकांच्या मतांचा आदर आहेच!! ॥इति लेखनसीमा॥

रेवती Wed, 09/24/2014 - 21:40
ग्रामीण भागात लोक ज्याप्रकारचे अन्न वर्षानुवर्ष्रे खातायत ते त्यांना खाऊ द्या, ते त्यांना पचणार आहे. आजकाल लोक लहानपणापासून जे सधं खात आलेत ते सोडून एकदम ब्राऊन राईस खातायत त्याबद्दल तसे तिचे म्हणणे आहे. त्यासाठे किन्वा या धान्यावर ती काहीवेळ बोलली. क्र.५ दोन दिवसाबद्दल तिचे म्हणणे नाही. ३ दिवसात सगळे संपवा असे म्हणणे आहे. फ्रीज स्वच्छ ठेवा, शिलेपाके काढून टाका, त्याने चांगले पदार्थ दुषित होणार नाहीत.

रेवती Wed, 09/24/2014 - 21:52
६. ऑरग्यानिक फूड, ब्राऊन ब्रेडबद्दलही तेच! ताजे खावा, मग ते ऑरग्यानिक नसले तरी चालेल. ७. त्याबद्दल तिचे काही म्हणणे नाही. संत्री नागपूरहून येऊ द्या, फक्त सिझनल असू द्या, जास्तीची औषधे टिकवण्यासाठी वापरू नका वगैरे. ८. भारतातून निघालेला हापूस हामेरिकेत येइपर्यंत एकतर तो नासतो (कच्चा, आढीत घातलेला) किंवा औषधे लावून टिकवल्यावर न्यूट्रीशनवर परिणाम होतो. तसे नको. आम्ही इथे मेक्सिकन आंबा खातो. चाम्गला असतो. पूर्वी केळ्यांचे कच्चे घड भरून ट्रक निघाला की त्यात लवंगा टाकत असत. त्यने केळी बाजारात येइपर्यंत दोनेक दिवसात पिकायची. आता कसल्याशा पावडरी लावतात असे ऐकून आहे. नैसर्गिक पिकलेली केळी खाणे चांगलेच पण तसे मिळत नसल्यास लवंगांनी पिकवलेली चांगली की पावडारीने?

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 22:14
डॉक्टरसाहेब, ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत. कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच. तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे. बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये) आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात? मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो. मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का? उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी Wed, 09/24/2014 - 22:58
मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.

In reply to by रामपुरी

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:35
मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे. असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 13:01
बाण साहेब जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे). पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे. निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/01/cancer_risk_from_grilled_meat_is_it_time_to_give_up_smoked_and_fried_foods.html मग आता खावे काय आणि कसे ? अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.

In reply to by सुबोध खरे

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:55
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा. ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by सुबोध खरे

रेवती गुरुवार, 09/25/2014 - 16:15
टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य! अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 03:10
सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये. हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते. ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा. सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 10:32
आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही. एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?

In reply to by सुबोध खरे

रेवती गुरुवार, 09/25/2014 - 16:10
आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.

अत्रन्गि पाउस गुरुवार, 09/25/2014 - 11:18
खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ? २ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको... शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे ह्ये आपले सध्या चालू आहे ...

मारवा Sun, 10/12/2014 - 15:07
लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला. रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले देहस्वीनी ची देहयष्टी आवडली चेहरा सुंदर असता तर ? असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख बाकी लेख आवडला

In reply to by मारवा

रेवती Sun, 10/12/2014 - 17:54
देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?

In reply to by मारवा

चतुरंग Sun, 10/12/2014 - 18:16
दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!! (खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!) (संतप्त) चतुरंग

In reply to by मारवा

सूड Tue, 10/14/2014 - 19:08
>>चेहरा सुंदर असता तर ? या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.

In reply to by मारवा

स्पंदना गुरुवार, 10/16/2014 - 06:51
काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती. दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो. काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 10/24/2014 - 15:32
काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)

In reply to by मारवा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/16/2014 - 23:20
तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 20:19
'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला. शुभेच्छा..

मारवा Mon, 10/13/2014 - 11:52
अहो जरा सबुरीन घ्या मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ? सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ? असो

ऋतुजा दिवेकर तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर , आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे, तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती गुरुवार, 10/16/2014 - 02:10
ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?

In reply to by रेवती

@रेवती ताई माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 14:09
ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण Fri, 10/24/2014 - 22:56
लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ... येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे. आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो, चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे

कपिलमुनी Wed, 10/22/2014 - 17:22
वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. "तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला

चित्रगुप्त Wed, 09/24/2014 - 03:16
छान. अमेरिकेत 'ऑनेस्ट वेट' दुकानांमधे अतिशय उत्कृष्ट दूध, भाज्या, फळे, आणि सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक खाद्यपदार्थ मिळतात. http://www.honestweight.coop/

In reply to by चित्रगुप्त

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 08:30
बघतोच एकदा हे दुकान. जवळपास असेल तर अतिउत्तम ! बाकी तुमच्या डीसी आणि एन वाय च्या कट्ट्याला प्रतिसाद दिलाय तेवढा बघा बरं का ! (कुठली जाहिरात कुठे)

रेवती Wed, 09/24/2014 - 03:24
तुम्ही लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. मला सध्या मिपावर टंकता येत नसल्यान्/वेळ लागत असल्याने अनाहितामध्ये हेच सगळे कसे लिहायचे हा प्रश्न पडला होता. तुमचा फोटू पाहण्याआधीच वाचताना ते तुम्हीच असणार हे ओळखले. तुमच्या पत्नीचे हसू तिथेही लक्षात रहिले होते. स्ट्रॉबेरी फिल्डस मध्ये मिपाकर असल्यबाद्दल समजले असते तर आपलाही क्विक कट्टा तिथेच पार पडला असता. लेख उत्तम झालाय. मी गेले दीड दिवस मनातल्यामनात तिचेच सल्ले आठवतीये. मायक्रोवेव्ह वापर थांबवण्याचा प्रयत्न करताना कळतेय की आपण किती त्याच्या आधीन झालो आहोत .. आता हळूहळू सगळे झिपलॉक बाहेर काढून टाकणार. आमचा फोटू आला नसल्याने त्यातील आम्ही कोण हे सांगता येणार नाही. एवढे टंकायला अर्धा तास लागलाय. काय करावे?

In reply to by रेवती

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 07:53
अर्रे? काय सांगता? मिपाकरसुद्धा या कार्यक्रमाला होते? धत. . मिस झाले कि हो. छोटासा क़्विक कट्टा नक्कीच झाला असता आपला. पुढच्या अशा एखाद्या कार्यक्रमाला आता आरोळीच ठोकतो "मिपाकरांनी इथे जमा व्हावे हो S S S" :) बाकी असा कुठला एखादा कार्यक्रम न्यूयॉर्क मध्ये किंवा बॉस्टन मध्ये असेल आणि तुम्ही येणार जाणार असाल तर सांगा. आम्ही यायचा प्रयत्न नक्की करू. घ्या! कार्यक्रमाची कशाला वाट बघायची? आमंत्रणच देतो कि घरी यायचे. नक्की या. :) तसे तुम्ही लिखाण वाचून फोटू न बघताच आम्हाला ओळखले म्हणजे आम्ही फ़ेमस झालो कि हो! तसं आमच्या व्यक्तिमत्वात काही फारसे विशेष नाही! (तो फोटो मध्ये वाढलेला पोटाचा आकार लेन्स एफ़्फ़ेक्ट आहे बरं का!) बाकी बायकोला तीचे स्माईल फ़ेमस झाले हे सांगताच काय लाजली अहाहा. दिन बना दिया आपने! तुमचा फोटू वाटल्यास व्यनि करा. नावामागाचा चेहरा दिसला म्हणजे जरा ओळख वाढते ना ! बाकी मिपाच्या लिखाण वहीवर (म्हणजे text editor हो) आपण सुद्धा नाराज आहोत बरं का! आम्हाला तर बुवा अजिबातच टंकता येत नाही मिपाच्या वेब साईटवर. आम्ही आपले गुगल मधून कॉपी पेस्ट करतो. लय सोप्पं हाय. अख्खा लेख तसाच लिहिलाय. हि घ्या लींक http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ तसे आम्ही ऋजुता निघेपर्यंत थांबलो होतो. लीमाऊसाठी थोडेसे आमचे रेकॉर्डींग कामी आले तर बघा. https://www.youtube.com/watch?v=lEli7a6t8Vw&feature=youtu.be

In reply to by अमित खोजे

रेवती Wed, 09/24/2014 - 18:37
आमंत्रणाबद्दल धन्यवाद. गूगल ट्राय करते. बॉस्टनास कट्ट्याला किंवा नुसते फिरायला आलात तरी आमच्याकडेच या. सध्या अन्न गरम करायला मावेमध्ये ठेवले की आम्ही लगेच बाहेर काढतोय. अर्रर्र! हे ग्यासवर गरम करायचेय नाही का? असे चालले आहे.

रेवती Wed, 09/24/2014 - 03:42
परवा तिकडे क्लायमेट मार्च असल्याने म्यानहट्टनमधून येताना अर्धा तासाच्या रस्त्याला २ तास लागले त्यामुळे आम्ही तब्बल सहा मिनिटे उशिरा आलो. सत्र संपल्यावर जेवण करून गर्दीतून निघायलाही वेळ लागला. रात्री बॉस्ट्नास पोहोचेपर्यंत साडेबारा झाले. वाईट गर्दी होती! माझ्याकडील पुस्तकावर ऋजुताची सही घेतली व फोटू काढला. मिपाकर लीमाऊसाठी छोटं क्लिपिंग आणलय. तिने तशी इच्छा व्यक्त केली होती. ऋजुता तेथून निघेपर्यंत थाम्बावेसे वाटत होते पण निघावे लागले. तुम्ही (मिपाकर) तिथे असून आपण भेटलो नाही याचे वाईट वाटतेय.

विटेकर Wed, 09/24/2014 - 09:57
लेखन विषय आणि लेखन शैली आवडली. वास्तविक ॠजुता सांगते तेच आमची आई पण सांगते , पण तिचे ऐकते कोण ? तूप खायला परवानगी आहे हे ऐकून मूठभर मास चढले आहे ! बाकी जग खरोखरच जवळ आले आहे ! भारतातील ( पुणे - मुंबई ) आणि अमेरिकेतील जीवनशैलीमध्ये फारसा फरक नाही ! (.....आणि कदाचित आण खी काही वर्षात त्यात मंगळाची भर पड्णार !) असो , इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद !

मदनबाण Wed, 09/24/2014 - 11:08
उदाहरणार्थ पोटावरील साचलेला मेद, ट्रायग्लीसराइड ची पातळी बहुतेक हीच पातळी माझ्या रिपोर्ट मधे प्रचंड आढळली होती होती अस माझ्या मध्यंतरी काढलेल्या रिपोर्ट मधे होते असे वाटते. :( अन्नावरील अत्याचाराचे हे उत्तम उदाहरण. अशा अन्नापासून किती पोषण मुल्य मिळते ते बिचार्या पोटुरावांनाच ठाऊक. मुळात ताजे अन्न या संकल्पनेलाच फाट्यावर मारले जाते. अन्न हे नेहमी सगळीकडून एकसमान आणि सावकाश गरम करावे. स्वयंपाकाचा गॅस हा उत्तम. सावकाश ढवळत आपली भाजी गरम करावी. मायक्रोवेव्हमुळे ते एकसमान गरम होत नाही. त्यातील पोषणमुल्य कमी होते ते वेगळेच. त्यामुळे मायक्रोवेव्हचा वापर शक्य तेवढा टाळलेला बरा. हे सर्व वाचुन मलाच माझा मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ? या धाग्यावरील हा प्रतिसाद आठवला ! मायक्रोवेव्ह वापरनेवालो जागे हो जाओ भाई. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

In reply to by मदनबाण

अमित खोजे गुरुवार, 09/25/2014 - 01:17
कोणती पातळी किती वाढल्याने काय होईल ते तुम्ही डॉक्टरांकडून समजावून घ्या पण तब्येतीची काळजी मात्र जरूर घ्या हो. दवाखान्यात जाउन औषधपाणी करण्यापेक्षा कैक पटीने स्वस्त असते ते. *shok*

In reply to by अमित खोजे

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:20
ओक्के, धन्यवाद ! आहार पद्धती बर्‍याच प्रमाणात बदलली आहे,पण व्यायामाचे मनावर घ्यायला हवे आहे अजुन.कामाचा ताण आणि कोणत्याही वेळी काम करण्यामुळे परिस्थीती जरा खराब झाली होती. उदा. संध्याकाळी ७ वाजता ऑफिस मधे पोहचुन युएस शिफ्ट करुन {कारण त्यांची माणसे सुट्टीवर} सकाळी ७ वाजता घरी यायचे मग ३ तास नावा पुरती झोप घेउन परत घरुन लॅपटॉपवरुन सपोरर्ट द्यायचा संध्याकाळी ५ वाजे पर्यंत {कारण या दिवसाचे बिलींग बुडता कामा नये ! } कधी कधी नक्की काय आणि कसा जगतोय त्याचाच पत्ता लागत नाही...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:07
आवडली. व्ह्डिओ क्लीप अगदि ओझरती पाहिली आहे (ऑफिसात असल्यामुळे). घरी जाउन आता निवांत पाहिन. बाय द वे तीने क्लीप मधे सांगीतल्याप्रमाणे "पनीर" ईज बेस्ट चीज सोर्स. तेव्हा मंडळी पनीर ला नाकं मुरडू नका.

सूड Wed, 09/24/2014 - 14:44
ह्या बाईंचे आपण तर फ्यान आहोत. ते डोन्ट लूज युअर माइंड पुस्तक एकदा वाचलं की आपलं आपल्यालाच कधी, काय, कसं खावं हे आपलं आपल्यालाच व्यवस्थित लक्षात येतं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 16:05
आम्ही पन आशेच म्हन्तो. - नवपुणेकर सूडचा फॅन. बाकी गुर्जी ठिपक्याच्या पण रांगोळ्या काढता काय? उभे १० आडवे ८ वगैरे?

In reply to by प्यारे१

सूड Wed, 09/24/2014 - 16:13
हँगओव्हर उतरला नाय का प्यारेकाका? अचानक गोग्गोड बोलताय म्हणून म्हटलं!! आणि हो या नादात सल्ले बिल्ले देऊ नका बरं का!! चोरुन पोळीवर तूप वाढाल आणि गावभर बोंबलून सांगाल. ;)

अनन्न्या Wed, 09/24/2014 - 16:39
ऋजुताने तुपाच्या वापरावर बराच भर दिला. अगदी तेलापेक्षा तुपामध्ये भाज्या बनवणे कसे चांगले आहे येथून ते तूप खाऊन वजन कसे कमी करायचे यापर्यंत सर्व मार्ग सांगितले........ याबद्दल जरा सविस्तर लिहा, तुपातल्या चमच्यासारखा हात आखडता घेतलायत लिहीताना पण!

In reply to by अनन्न्या

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 20:47
पण अहो ती एवढ्या भराभर माहिती सांगत होती कि मला एक मुद्दा नोंद करून घेण्यास जेवढा वेळ लागत होता त्यात ती तिसर्या मुद्द्यावर पोहोचत होती. तुपाची माहिती तिने एकाच वेळी अशी नाही तर लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अनेक वेळा दिली. ती सर्व माहिती मला संकलित नाही करता आली. मला सर्व सेशन रेकॉर्ड करायची आयडिया अगोदर आली असती तर संपूर्ण दोन तासाचे रेकॉर्डिंग मी नक्की केले असते. घरी आल्यावर लेख लिहिताना कितीतरी वेळा बायकोला मी हे बोलून दाखवले. सत्र संपल्यावर गर्दीमध्ये लोकं तिला प्रश्न विचारायला येतच होते तेव्हा मी हे मोबाइल वर रेकॉर्डिंग केले. १० मिनिटाचे रेकॉर्डिंग १.५ जी बी झाले. आता पुढच्या वेळेला छानसा चांगला कॅमेरा घेऊन जाईन.

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 16:48
ऋजुता मॅडमचे सल्ले कॉमन मेसमध्ये खाणारांना कितपत जमतील ते चेक करायला हवं. जमवायला पाहिजे पण. बाकी ते ७०० एकरचं पार्क खूपच देखणं दिसतंय. आवडलंच.

In reply to by प्यारे१

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 20:53
मेस मधील खाणे परवडले कारण ते रोज ताजे बनवलेले असते असे मला वाटते. मान्य त्यामध्ये आपण काय खातो त्यात आपल्याला फारसा पर्याय नसतो. पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा रोज रोज घरी बनवणे थोडेसे कष्टदायक ठरू शकते. मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. त्यामुळे अशा लोकांपेक्षा तुम्ही सुखी आहात असे मी म्हणेन. आमच्या मागच्या जन्माच्या पुण्याईने रोज घरी ताजा स्वयंपाक बनवणारी बायको आम्हाला मिळाली आहे. :)

In reply to by अमित खोजे

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 02:46
मग आळस येतो आणि मग २-३ दिवसाची भाजी एकदम बनवणे सुरु होते. बापरे! असे कांही स्वप्नात जरी आले तरी दचकून जागा होईन. देवाच्या दयेने वेळ आणि आवड दोन्ही असल्याने रोजचे जेवण रोज करतो. हां, कधी उरले तर दूसर्‍या काय तिसर्‍या दिवशीही खातो. पण सहसा उरतच नाही...

रेवती Wed, 09/24/2014 - 18:41
माझा फोटू व्य.नि. करीन पण अगदीच मोहरीवढा वर आलाय. त्यावेळी नवरा व मुलगा गाडीत विसरलेले पुस्तक आणायला गेले होते. एक पिवळा शर्टधारी महिला पांढरी पाटलोण घातलेली उभी आहे. तिच्या एका पायाशी एक मुलगी आहे (मोठे केसवाली) व दुसर्या पायाशी मी बसलीये (वितभर केसवाली). हाताला गुढग्याचा आधार घेतल्याने हात मात्र दिसतोय. असं जमिनीवर इतकावेळ बसायची सवय कुठे राहिलीये.

सुबोध खरे Wed, 09/24/2014 - 20:21
ऋजुता ताई आणी काही असहमती ऋजुता ताई नवीन वाचले कि लगेच त्याची भरमसाट स्तुती करायला लागतात. यात साजूक तूप आल्याचे आढळते. मागे त्यांचा एक व्हीडीओ पहिला होता त्यात त्यांनी तूप वर्ज्य करा असे सांगितल्याचे आठवते. १)कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. या प्रमाणेच प्रत्येक गोष्ट साजूक तुपातच शिजवा हे म्हणणे हि बरोबर नाही. आपण रोजच्या जेवणात वापरतो ते गोडे तेल किंवा तिळाचे हे तुपापेक्षा जास्त आरोग्यदायक आहे. सूर्यफुलाचे तेल किंवा तांदुळाचे तेल सुद्धा जास्त आरोग्यदायक आहे. ज्या गोष्टी तेलात तळायच्या त्या तेलातच तळाव्या आणि ज्याला तूप लागते त्याला तुपच वापरावे. सर्व गीष्टी प्रमाणात असाव्यात. २)फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे? स्किम्ड मिल्क मध्ये फक्त लोणी काढून टाकलेले असते. त्यातील प्रथिने, साखर, कॅल्शियम आणि अ ड ई आणि के जीवनसत्त्वे आहेतच कि. गायीच्या दुधात ३. २ ते ३.५ % आणि म्हशीच्या दुधात ५-६ % प्रथिने असतात. म्हणजे रोज दोन ग्लास दुध प्यायलात तर आपल्याला १४ ( गायीचे दुध) ते २४ ग्रॅम ( म्हशीचे) उत्तम दर्ज्याची प्रथिने मिळतात. मग ते पांढरे पाणी कसे? ३) ब्राऊन राइस मध्ये फक्त ३.५ टक्के फायबर( चोथा) असतो त्याने शरीरात फायबरचे प्रमाण कसे कमी होईल सध्या गाजरात किंवा फरसबी मध्येही २. ८ टक्के चोथा असतो मग त्या भातानेच काय घोडे मारले? ठाणे जिल्ह्यात किंवा तामिळनाडू मध्ये ग्रामीण लोक शतकानुशतके न सडलेला किंवा हातसडीचा तांदूळ खात आले आहेत त्यांचे कुठे काय वाईट झाले? शिवाय आपण जर अल्युमिनियम ची भांडी शिजवायला वापरतच नसाल तर अल्युमिनियम शरीरात शोषले जाईल च कसे? शिवाय जस्त( झिंक) भरपूर असलेल्या पदार्थात भात हा पहिल्या वीसातही येत नाही मग त्याची चिंता कशाला. त्याचे उत्तम सोर्स म्हणजे तिसर्या ,मासे, मटण , गहू , पालक , काजू आणि मुग मटकी सारखी कडधान्ये. ४) मायक्रो वेव्ह ओव्हन मध्येअन्न गरम केल्याने त्यातील पोषण मुल्ये कमी होतात याला अजून तरी कोणताही शास्त्राधार सापडलेला नाही. आपण प्लास्टिक मध्ये ते गरम न करता काचेच्या भांड्यात गरम करा आणि दर १५ ते २० सेकंदाने बाहेर काढून ढवळा म्हणजे सर्वत्र सारखे गरम होईल माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो खालील दुवे पहा http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutrition.shtml http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-should-we-believe-part2/ ५) शक्य असेल तर रोज ताज्या भाज्या खाव्यात या बद्दल शंकाच नाही. सोय म्हणून आठवड्याच्या भाज्या फ्रीज मध्ये ठेवण्यापेक्षा रोज किंवा एक दिवसाआड भाज्या आणून शक्य तितक्या ताज्या खाव्यात पण दोन चार दिवसांनी भाजी खाल्ल्यामुळे त्यातील पोषणमूल्ये खूप कमी होतात हे सत्य नाही. उलट काही भाज्या शेता जवळ ताबडतोब गोठवल्याने त्यांची पोषणमूल्ये जास्त टिकून राहतात हे आढळून आलेले आहे. उदा. मटार. ६) भारतात तरी ऑर्गनिक गोष्टी खरोखरच तशा आहेत हे सिद्ध करणे कठीण आहे त्या दृष्टीने कोणतेही नियामक सूत्र किंवा नियमवाली नाही. आपल्याला मिळणारा ब्राऊन ब्रेड हा ब्राऊन रंग घातलेला असतो. उदा http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-foods-we-think-are-totally-healthy/articleshow/18059375.cms अमेरिकेचे मला सांगता येणार नाही. ७) स्थानिक अन्न खावे हे ठीक आहे पण संत्री खायची असतील तर ती नागपूरचीच मग नागपूर महाराष्ट्रात असेल तरी ८५० किमी आहे मग एकतर रायगड किंवा ठाणे जिल्ह्यातीलच अन्न खावे हे शक्य आहे काय ?. ८) देवगडचा हापूस काही आपण झाडावर पिकलेला खात नाही. मग तो आढीत घालून मुंबईला न्या किंवा अमेरिकेला तो पिकला कि चांगला लागेल जास्त पिकला तर नाही. झाडावर पिकलेल्या फळांची/ भाज्यांची गोष्ट वेगळी आहे. बाकी त्यांनी सांगितलेल्या व्यायाम किंवा इतर गोष्टी स्वागतार्ह आहेतच.

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Wed, 09/24/2014 - 20:56
सहमत. सुरुवातीला दिवेकर यांच्या लेखनाने मी बराच प्रभावित झालो होतो. पण त्यांच्या लेखनात आशय कमी आणि मार्केटिंग जास्त आहे असं नंतर लक्षात आलं.

In reply to by सुबोध खरे

रामपुरी Wed, 09/24/2014 - 22:24
बहुतांश आहारतज्ञांची बहुतांश मते ही वाचून सोडून देण्यासारखीच असतात. ब्राऊन राईस, ब्राऊन ब्रेड, ऑरगॅनिक फूड, इत्यादी बद्दलची मते वाचून हहपुवा. खालील संकेतस्थळ यासंदर्भात थोडी माहीती देईल. http://www.nongmoproject.org/ रच्याकने.. कोण ऋजुता दिवेकर?

In reply to by सुबोध खरे

सहमत. बहुतेक आहारतज्ञ (विशेषतः ज्यांच्या नावे पुस्तक आहे किंवा खास आहार (डाएट प्लॅन) आहे ते) आपल्या बाजूचा मुद्दा जरा जास्तच ताणून सांगतात असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

फुल फैट वाले दूधच चांगले आणि बाकी सर्व पांढरे पाणी याला काय शास्त्राधार आहे?
अमेरिकेत मिळणारे दुध खरेच तसे असते हो. मी शास्त्रीय प्रयोग केले नाहीत, फक्त पिउन पाहिले. लई बेचव असते राव.

रेवती Wed, 09/24/2014 - 21:33
क्र. ३ मध्ये आपण म्हणताय तेच तिने मुख्य व्याख्यानात सांगितले. पूर्वीपासून तीच रित चालत आल्याचे सांगताना वारली चित्रकलेचा आधार घेतलाय. तांदूळ सडल्यावर जेवढा आहे तेवढा चोथा पुरेसा आहे. अगदी चकाचक पॉलीशवाला नको. तसेच ब्राऊन तांदळाचे प्रकार मी इथे तरी बगितलेत ते फिकट ब्राऊन ते गर्द ब्राऊन होते. उग्गीच खूप काही स्पेशल करू नका. जे आसपास बरं मिळतय ते खावा. एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा.

In reply to by रेवती

सूड Wed, 09/24/2014 - 21:53
>>एकंदरीत, तिचे म्हणणे असे वाटले की आजूबाजूला मिळणार्‍या वस्तू, आपले गाव्,शहर, व्यवसाय याम्चा विचार करून आहार ठरवा. करेक्ट!! मी फक्त पुस्तक वाचलंय पण त्यातही तिने जे काही लिहीलंय ते विचार करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ कसं खावं, आणि काय कधी खावं..तिच्या म्हणण्यानुसार बकाबका खाण्याने तुम्ही अन्नाची चव तर घेतच नाही पण अन्न पोत्यात भरल्यासारखं नुसतं भरत जाता. तसं न करता एकेक घास चव घेऊन नीट चावून खा (लोक म्हणतील आमची आजी वैगरे काय वेगळं सांगत होती, पण काही गोष्टी आठवून देण्याची गरज पडते). एकदा खाण्याचा वेग कमी झाला की खाण्याचं प्रमाणही कमी होईल. दुसरं म्हणजे गोड खायचंच असेल तर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खा. दिवसभर कार्यरत राहिल्यामुळे ह्या क्यालरीज शरीर वापरु शकेल. *ह्या पुस्तक वाचल्यानंतर मला समजलेल्या गोष्टी तज्ञ व इतर लोकांच्या मतांचा आदर आहेच!! ॥इति लेखनसीमा॥

रेवती Wed, 09/24/2014 - 21:40
ग्रामीण भागात लोक ज्याप्रकारचे अन्न वर्षानुवर्ष्रे खातायत ते त्यांना खाऊ द्या, ते त्यांना पचणार आहे. आजकाल लोक लहानपणापासून जे सधं खात आलेत ते सोडून एकदम ब्राऊन राईस खातायत त्याबद्दल तसे तिचे म्हणणे आहे. त्यासाठे किन्वा या धान्यावर ती काहीवेळ बोलली. क्र.५ दोन दिवसाबद्दल तिचे म्हणणे नाही. ३ दिवसात सगळे संपवा असे म्हणणे आहे. फ्रीज स्वच्छ ठेवा, शिलेपाके काढून टाका, त्याने चांगले पदार्थ दुषित होणार नाहीत.

रेवती Wed, 09/24/2014 - 21:52
६. ऑरग्यानिक फूड, ब्राऊन ब्रेडबद्दलही तेच! ताजे खावा, मग ते ऑरग्यानिक नसले तरी चालेल. ७. त्याबद्दल तिचे काही म्हणणे नाही. संत्री नागपूरहून येऊ द्या, फक्त सिझनल असू द्या, जास्तीची औषधे टिकवण्यासाठी वापरू नका वगैरे. ८. भारतातून निघालेला हापूस हामेरिकेत येइपर्यंत एकतर तो नासतो (कच्चा, आढीत घातलेला) किंवा औषधे लावून टिकवल्यावर न्यूट्रीशनवर परिणाम होतो. तसे नको. आम्ही इथे मेक्सिकन आंबा खातो. चाम्गला असतो. पूर्वी केळ्यांचे कच्चे घड भरून ट्रक निघाला की त्यात लवंगा टाकत असत. त्यने केळी बाजारात येइपर्यंत दोनेक दिवसात पिकायची. आता कसल्याशा पावडरी लावतात असे ऐकून आहे. नैसर्गिक पिकलेली केळी खाणे चांगलेच पण तसे मिळत नसल्यास लवंगांनी पिकवलेली चांगली की पावडारीने?

अमित खोजे Wed, 09/24/2014 - 22:14
डॉक्टरसाहेब, ज्या प्रतिक्रियेची मी आवर्जून वाट पाहत होतो ती टाकल्या बद्दल खरंच मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आपल्याशी चर्चा करावयास मिळेल असे वाटते. बाकी आपल्या सर्व लेखांचा आणि इतरांच्या लेखांवरील प्रतिक्रियांचा आपण तर बाबा पंखा आहोत. कोणतीही गोष्ट अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीप्रमाणेच असावी. ह्या वाक्याला कोणी आक्षेप घेईल असे मला वाटत नाही. प्रतिक्रियांमध्ये पोस्ट केलेल्या त्या व्हिडीओ मध्ये मी ऋजुताला साबुदाण्याबद्दल प्रश्न विचारला होता. कि साबुदाणा खाल्लेलं चांगलं का? साबुदाण्याची खिचडी खाल्ली कि मला पोटात जड झाल्यासारखे वाटते. त्यावर तिने सांगितलेच कि साबुदाणा खिचडी खाऊ शकता परंतु प्रमाणात खा. जास्त खाल्लं कि त्रास हा होणारच. तसेच तिने तुपाबद्दल पण सांगितले. तुपाचा वापर मर्यादितच करावा. भाजीत तळण्यासाठी रोज नाही पण करू शकता असा मानस होता. आजकालच्या शाळेतील मुली 'फिगर सांभाळायची म्हणून' अजिबात तूप खायचे नाही, अजिबात तेलकट खायचे नाही असे करतात. त्यामुळे त्या स्निग्ध पदार्थांपासून मिळणारे पोषणतत्वे त्यांना मिळत नाही. त्या विषयावर बोलताना (आणि अशा इतर अनेक विषयांवर बोलताना) तिने तुपाचे उदाहरण दिले. तूप खाणे चांगले आणि ते खा असा तिचा मंत्र आहे. बाकी तुमचे दुधाबद्दलचे/ मायक्रोवेव्हबद्दलचे विचार शास्त्रीय दृष्ट्या बरोबर असतील हि. परंतु हे सर्व शास्त्र नवीन आहे. गेल्या ५० - ७० वर्षातील प्रगती आहे. ते पूर्णपणे नाकारायची चूक मी करणार नाही. परंतु त्यात नवीन नवीन भर रोज होत असते. व्हिडीओमध्ये तिने सांगितल्या प्रमाणे अन्नाला आणि त्यातील पोषण मूल्याला या Food Science आणि Food Industry ने जे ठराविक भागांमध्ये (प्रोटीन, कर्बोदके, मेद, इत्यादी) विभागले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक अन्नाच्या पोषणमूल्याबद्दल समजणे अजून बाकी आहे जे शास्त्राला आणि पर्यायाने आपल्याला अजूनही माहित नाही. रोज नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने अगोदरच्या अर्धवट माहिती मध्ये भर पडली जाते आणि काही अंशी ती चुकीचीहि ठरवली जाते. (कृपया विदा मागू नये) आपल्या ज्ञानाच्या विस्तारासाठी आपण विदा वगैरे शोधतो. हार्वर्डने ते संशोधन केले आहे म्हणून ते परिपूर्ण समजायचे का? तुम्ही दिलेल्या विदामध्येसुद्धा स्पेन मधील ज्या शास्त्रज्ञांनी २००३ मध्ये प्रयोग केला होता त्यातील चुका दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माओ कसा चांगला हे दाखवून दिले आहे. कशावरून असे रिसर्च हे माओ कंपनी पुरस्कृत नसतात? मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. मला एवढेच म्हणायचे कि शास्त्राने जी काही प्रगती केलेली असते ती कालसापेक्ष असते किंवा ती त्या काळापर्यंत मिळालेल्या ज्ञानानुसार बरोबर असते असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आपल्या सुदैवाने आपल्याला आयुर्वेदाची देणगी आहे. हा अन्नावरील रिसर्च अगोदरच आपल्या पूर्वजांनी करून ठेवला आहे. नक्कीच तो आंधळेपणाने जरी स्वीकारायचा नाही म्हटला तरीही आजचे शास्त्र वापरून आपण तो कन्फर्म करून वापरू शकतो. मग शास्त्राचे तात्कालिक शोध - तेच सत्य म्हणून स्वीकारून, आपली आपण आपली जीवन पद्धती लाक्षणिकरित्या बदलून भविष्यामध्ये येणाऱ्या परिणामांना सामोरे जायचे का? उदाहरण एक खाली देतो. नक्कीच डॉक्टर असल्याने हे तुम्हाला माहिती असेल. बाकी वाचकांसाठी हि माहिती. हा मुद्दा खरंतर संपादकांना विनंती करून मूळ लेखात टाकण्याचा विचार होता परंतु आता इथेच लिहितो. शौचास बसण्याची पद्धत: अमेरिकेतील बर्याच प्रौढांना गुदद्वाराचे बरेच आजार होतात. कॅन्सरहि होतात. ५० वर्षांनतर कॉलोनोस्कॉपी करून घ्यावी असे डॉक्टर्स सांगतात. बाळाचे दुधाचे दात पडणे जसे नॉर्मल तशी इथे कॉलोनोस्कॉपी आता नॉर्मल झाली आहे. बर्याच संशोधनाअंती शास्त्रज्ञांच्या लक्षात आले कि याचे मूळ शौचास बसण्याच्या "मॉडर्न" आधुनिक पद्धतीमध्ये आहे. इथे शौचास कमोड वापरतात. आतिशय आरामात खुर्चीवर बसल्यासारखे शी करायला बसायचे. परंतु त्यामुळे शरीरातील आतल्या भागावर काय परिणाम होतात त्याचा अभ्यास कमोड बनवणार्या कंपन्यांनी केला नाही. याचे परिणाम अमेरिकेतील आजची म्हातारी पिढी भोगती आहे. आणि आता आपण ती पद्धती अवलंबली आहे. वर्षानुवर्षे शौचास खुर्चीवर बसल्याप्रमाणे बसल्याने त्यांना आता कॅन्सरसारख्या रोगाला तोंड द्यावे लागते आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि काय शोधून काढले ते पहा. squattypotty ऋजुतानेही तिच्या सत्रात शौचास बसण्याची आपली भारतीय बैठक कशी बरोबर आहे हे न लाजता सर्वांसमोर बसून दाखवले. मी देखील न लाजता इथे नमूद करू इच्छितो कि (अमेरिकेत सगळीकडेच कमोड असल्याने दुसरा मार्ग नसल्याने शेवटी कमोडवर चढून बसून) भारतीय बैठकीप्रमाणे शौचास बसतो. त्याशिवाय होतच नाही राव आपला कोठा खाली. त्याचबरोबर ऋजुताने सकाळी सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे कसे चांगले हे सांगितले. गार पाणी पिले जात नसेल तर थोडेसे कोमट करून प्या पण कमीत कमी एक ग्लास पाणी प्या. माझे ७० वर्षांचे बाबा अजूनही नित्यनियमाने पितात. त्यांचे बघून मी हि पिऊ लागलो. सगळ्यांचे आजी आजोबा बाबा पीत असतील. पण आजचे किती पालक स्वतः सकाळी पाणी पितात आणि आपल्या मुलांना सकाळी पाणी पिण्याची सवय लावतात?

In reply to by आजानुकर्ण

रामपुरी Wed, 09/24/2014 - 22:58
मांसाहाराचा जास्तीत जास्त समावेश, कमीत कमी भाज्या फळे, कमी शारिरीक श्रम/चालणे (जर शक्य झालं तर हे लोक शौचकूपात सुद्धा गाडीतून जातील) ही प्रमुख कारणे असावीत असं वाटतं.

In reply to by रामपुरी

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 10:35
मी मूळ लेखात दिलेला प्लास्टीकचा दुआ जर तुम्ही वाचलात तर तुमच्याही लक्षात येईल कि अगोदर प्लास्टिक BPA Free असेल तर चांगले असा निष्कर्ष निघाला आणि सर्वांनी BPA Free प्लास्टिक वापरायला सुरुवात केली. आता आज अजून एक शास्त्रज्ञ प्रयोग करतो आणि सप्रमाण सिद्ध करतो कि फक्त BPA Free प्लास्टिक वापरून उपयोग नाही. ते सुद्धा estrogen सोडतच. मग लोकांनी त्याच्या प्रयोगपद्धतीवर, त्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली. त्याचा रिसर्च बरोबर असेल नसेल (इथे लक्षात घेण्याची गोष्ट कि त्याने त्याचे रिझल्ट्स सप्रमाण सिद्ध केलेले आहेत) पण अर्थ असाच निघालाना कि सुरुवातीचे प्ल्रास्तिक विषयी संशोधन हे अंतिम (absolute) नाही. शास्त्र हे नेहमीच नविन नविन शोध लावतच राहणार. त्याला बाकीचे शास्त्रज्ञ आव्हान देतच राहणार, त्या संशोधनाची मर्यादा काढताच राहणार. च्यामारी या मायक्रोवेव्हमुळे मी अजुन कणफ्युज झालो आहे... खरचं त्रास होउ शकतो की नाही ? जालावर अनेक दावे प्रतिदावे वाचावयास मिळत आहेत ! पण त्यामुळे अजुन गोंधळ उडतो आहे. असाच एक अजुन दुवा उघडुन वाचला :- http://www.health101.org/art_microwaving.htm अजुनही कळत नाही की मायक्रोवेव्ह सेफ आहे की नाही ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by मदनबाण

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 13:01
बाण साहेब जोपर्यंत संशय आहे तोवर मायक्रो वेव्ह मध्ये किंवा साठवणी साठी काचेच्या बाटल्याच वापराव्या. एक टप्पर वेअर नावाचे फॅड बायकांमध्ये फार आहे. ते सुद्धा एक प्लास्टीकच आहे आणि भरपूर महागही आहे. तेंव्हा ते वापरण्यापेक्षा चांगल्या कंपनीची ( बोरोसील/ कॉर्निंग) काचेची भांडी साठवणीसाठी वापरावीत असे मला वाटते. ( बर्याच अनाहिता माझ्या अंगावर धावून येण्याची शक्यता आहे). पण मायक्रो वेव्ह मध्ये पदार्थात विषे मिसळली जातात म्हणून ते वापरायचे नाही आणि विविध प्रकारची शीतपेये (कोक इ ) किंवा मदिरेचे प्रकार प्यायचे यात काय साध्य होणार आहे. निखार्यावर शिजवलेले मांस यामुळे पण कर्करोग होतो असे आता दिसून आले आहे http://www.slate.com/articles/health_and_science/medical_examiner/2014/01/cancer_risk_from_grilled_meat_is_it_time_to_give_up_smoked_and_fried_foods.html मग आता खावे काय आणि कसे ? अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा.

In reply to by सुबोध खरे

मदनबाण गुरुवार, 09/25/2014 - 13:55
अतिसर्वत्र वर्जयेत हेच एक ध्येय ठेवा आणि आरामातखा आणि मजा करा. ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टोलकोंडी नुसतीच लूट!

In reply to by सुबोध खरे

रेवती गुरुवार, 09/25/2014 - 16:15
टपरवेअरबाबत अगदी सहमत. वापरूच नये असे नाही पण प्रमाणात! तसेही काचेचे कंटेनर वापरणे जास्त योग्य! अ‍ॅल्युमिनिअम फॉईममध्ये पदार्थ गुंडाळून नेणे, पदार्थांवर झाकण म्हणून फॉईलचा उपयोगही टाळायला सांगितले आहे. या सगळ्याचा अर्थ कोणताच अतिरेक नको इतपत घेतला की बरेचसे नियम ताण न येता पाळले जातील असे वाटते.

In reply to by रेवती

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 03:10
सर्वसाधारण तापमानाला फूड सेफ प्लॅस्टीक कंटेनर्सचा अन्नावर विपरीत परिणाम होत नाही. पण अतिउष्ण आणि अतिशीत तापमानाला प्लॅस्टीक मधील धोकादायक रसायनं अन्नात मिसळतात. त्यामुळे पाण्याच्या बाटल्याही डिपफ्रिज मध्ये ठेवू नये. (पाणी लवकर थंड करण्यासाठी) आणि पाण्याची बाटली चुकून गाडीत राहिली असेल आणि बाहेरील तापमान ३५-४० सेंटी असेल तर ते पाणी पिऊ नये. हल्ली वॉट्स अप, फेसबुक आणि आंतरजालावरील इतर संस्थळावरून एव्हढी परस्पर विरोधी माहिती वाचनात येते की मन गोंधळून जाते. ताजे अन्न खा, प्रोसेस्ड आणि कॅन्ड फुट टाळा. मैदा टाळा, पॉलीश्ड बासमती भात टाळा, फळे धुवून घ्या, रोज कमीत कमी २० मिनिटे जलद चालण्याचा व्यायाम करा, कमीत कमी ७ तास झोप घ्या. सुट्टीच्या दिवशी दुपारी एक तासाहून जास्त झोपू नका. सॉफ्ट ड्रिंक्स, केक्स, आइस्क्रिम, बर्गर, हॉट डॉग, अंड्यातील पिवळे टाळा, पांढरा बलक कितीही खा. सकाळी मोठा नाश्ता करा, दुपारी मध्यम जेवण घ्या, रात्री अत्यल्प जेवण घ्या.

सुबोध खरे गुरुवार, 09/25/2014 - 10:32
आहारतज्ञ बर्याच वेळेस सल्ला तांत्रिकदृष्ट्या बरोबर देतात परंतु तो व्यवहार्य असतोच असे नाही. एखाद्या नोकरी करणाऱ्या स्त्रीला तुम्ही संपूर्णपणे पोळी वर्ज्य करा सांगणे कितपत व्यवहार्य आहे?

In reply to by सुबोध खरे

रेवती गुरुवार, 09/25/2014 - 16:10
आँ? असं ती कुठं म्हणातीये? साऊथींडयनांना जर सवय नसेल तर ते खात नाहीत. प्रत्येकाने ज्या त्या प्रदेशात पिकणारे मुख्य अन्न खावे. एखाद्या गोष्टीचा खाल्ल्याने त्रास होत असेल तर टाळावे.

अत्रन्गि पाउस गुरुवार, 09/25/2014 - 11:18
खरे तर ते जेनेटिक सवयी .. आहार वगैरे पटते ...पण हल्ली वेगवेगळे रस ब्रोकोली, झुकीनी, दुधी भोपळा आणि आणखीन काय काय...कसे काय करायचे ? २ पिढ्यांपासून ज्या खाण्याच्या सवयी लागल्यात त्यात फार बदल करू नये आणि तसे ते फार जमतही नाही ... कुठीलीही गोष्ट वर्ज्य नको आणि अति तर नकोच नको... शरीराच्या बारीक सारीक सिग्नल्स कडे अजिबात दुर्लक्ष नको आणि ४८ तासांपेक्षा जास्त काही त्रास झाला तर तडक डॉक्टर गाठणे ह्ये आपले सध्या चालू आहे ...

मारवा Sun, 10/12/2014 - 15:07
लेख माहीतीपुर्ण आहे फार आवडला. रुजुता चे फोटो पहील्यांदा च बघितले देहस्वीनी ची देहयष्टी आवडली चेहरा सुंदर असता तर ? असो आणि ते टॉयलेट च्या फोटु ने फार च रसभंग केला हो आणि काय ते सारख सारख बाकी लेख आवडला

In reply to by मारवा

रेवती Sun, 10/12/2014 - 17:54
देहयष्टी वगैरे ठीक आहे मारावाजी, पण चेहऱ्याबद्दल, दिसण्याबद्दल कोणीही बोलूच नये. दिसणे आपल्या हातात नसते, असणे मात्र असते. तुमचे असणे प्रतीसादातून कळतेच आहे. नसेल बघवत चेहरा तर नका बघू! कोणीही आमंत्रण दिलेले नाही. तिने केल्या कामाच्या १ टक्का तरी करता आलेय का तुम्हाला?

In reply to by मारवा

चतुरंग Sun, 10/12/2014 - 18:16
दाखवल्याबद्दल तीव्र निषेध!! (खरंतर मनात असं येतंय की असल्या मनोवृत्तीच्या लोकांना चाबकाने फोडून काढायला हवे!!) (संतप्त) चतुरंग

In reply to by मारवा

सूड Tue, 10/14/2014 - 19:08
>>चेहरा सुंदर असता तर ? या ओळीनं माती केलीत!! अशाच लोकांच्या दिसण्यावर (कुणी शष्प विचारत नसतानाही) मिपावर आणि बाहेरही कमेंटी मारणार्‍या एक स्वघोषित समीक्षिका आठवल्या. त्यांच्या प्रतिक्रियांना आताशा कोणी हिंग लावूनही विचारत नाही, तुमची तशी गत होऊ देऊ नका.

In reply to by मारवा

स्पंदना गुरुवार, 10/16/2014 - 06:51
काय हो? दिसणं आपल्या हातात असत का? पण असणं आपल्याला हवं तस असू शकत. दिसण हातात असत तर सगळेच बागडू बच्चन अन सगऴ्याच रुपसुंदर्‍या झाल्या असत्या. अन तसेही नुसत दिसण्यावर नशिब ठरल असत तर लेडी डायना सारखी परी आयुष्यात इतकी सफर झाली नसती. दुसरं म्हणजे टॉयलेटचा फोटो पाहुन तुमचा रसभंग झाला म्हणे. अस करा त्या निषेधार्थ दोन दिवस जाउ नका तिकडे. पाहू कसा रसभंग होतोय तो. काय माणस तरी असतात एकेक. जाइल तिकडे दिसणं, शरीर या पलिकडे नजर पोहोचतच नाही यांची. इतकी सगळी माणस जमुन काही ऐकतात, विचार करतात ते राहिलं बाजुला. देहयष्टी आवडली म्हणे.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 10/24/2014 - 15:32
काय कटकटे, देहयष्टी आवडली म्हटले तर लगेच शेरेमार केलाच पाहिजे का? असो, असते हौस एकेकाची/एकेकीची. :)

In reply to by मारवा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/16/2014 - 23:20
तुमच्या नेहमीच्या लेखनाकडे पाहता इतका खालच्या स्तराचा शेरा माराल असे वाटले नव्हते. पण असो. इतकेच पुरे आहे !

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 20:19
'बाह्य सौंदर्य' ज्याला शारीरिक सौंदर्य म्हणता येईल आणि 'आंतरीक सौंदर्य' ज्यात ज्ञान, स्वभाव, वृत्ती थोडक्यात 'व्यक्तीमत्व' हे सुद्धा सौंदर्यच आहे. पहिले अशास्वत आणि वयोमानानुसार र्‍हास पावणारे तर दुसरे शास्वत आणि वयोमानानुसार वृद्धींगत होणारे आहे. आता प्रत्येकाने ठरवायचे आहे की अशास्वताला महत्त्व द्यायचे की शास्वताला. शुभेच्छा..

मारवा Mon, 10/13/2014 - 11:52
अहो जरा सबुरीन घ्या मी त्यांच्या लेखनाचा चाहता आहे. मी पहील्यांदा च त्यांचे फोटो बघितले मला कुतुहुल होत की करीना ला झिरो फिगर देणारयांची स्वतःची फिगर त्या कशी मेंटेन ठेवत असेल कशी असेल. फोटो बघितल्यावर मला त्यांचे प्रमाणबद्ध शरीरयष्टी आवडली. त्यांचा विषय च फिटनेस आहे शरीरासंदर्भात आरोग्या संदर्भात आहे चांगली फिगर मेंटेन करण्यासाठी शिस्त संयम अनेक गुण लागतात. ते त्यांच्यात आहेत व आरोग्याचा त्या अतिशय सकारात्मक असा प्रचार प्रसार करतात. व विषय च शरीर संदर्भात असल्याने कौतुकाने मी तसे बोललो आता त्यानंतर चेहरा सुंदर असता तर असे जे म्हणालो त्यात अधिक सुंदर असता तर छान योग जुळुन आला असता इतकेच सुचवायचे होते. ते नसल्याने काहीही फरक पडत नसतो हे मला समजते हो लगेच आंतरीक बाह्य सौंदर्य काय सडकी मनोवृत्ती काय कमाल आहे ? सहज लाइटली तुम्ही कधी म्हणत नाही का नविन कोणी हिरो हिरोइन आली तर तिच्या सौंदर्यावर एकुण टीप्पणी तुम्ही कधीच करत नाही का ? असो

ऋतुजा दिवेकर तिच्याशी मराठीतून स्व ताशी ओळख करून दिली असती तर , आपण आपल्या लोकांशी आपल्या भाषेत सुरवातीला संवाद साधायला संकोचतो किंवा राणीच्या भाषेचा आपल्यावर पगडा असतो , कुणास ठाऊक लेखातील माहिती रंजक करून सांगितली त्या बद्दल धन्यवाद ऋजुता व तिचे घरचे एकदम मराठमोळे आहेत. आयुर्वेद योग ह्यांना आधुनिक काळात वेगळे परिमाण तिने दिले आहे करीना च्या शून्यकटी मागे हि हिरकणी आहे त्यामुळे तिचा पंचतारांकित दुनियेत खूपच बोलबाला झाला आहे, तूप भरपूर खा असे ती जेव्हा तार्किक दृष्ट्या पटवून देते तेव्हा वर्षोवर्ष आहारातील अश्या किती अंध श्रद्धा बालपणापासून जोपासत आलो आहे प्रश्न पडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

रेवती गुरुवार, 10/16/2014 - 02:10
ती एक व्यावसायिक आहे. विविध भाषिक तेथे होते त्यामुळे सगळ्यांना समजेल अशी भाषा वापरण्याचा संकेत तिने पाळला. सगळे मिळून दीड तासात काय नि किती करणार?

In reply to by रेवती

@रेवती ताई माझा प्रतिसाद धागाकर्त्यास उद्देशून होता. त्याने स्वतःहून ओळख मराठीतून केली असती तर तिने मराठीतून उत्तर दिले असते हे स्वानुभवाने सांगू शकतो.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/16/2014 - 14:09
ऋजुता दिवेकर ह्या दिसतात कशा आणि त्यांची देहयष्टी कशी आहे, त्या मराठी असून कुठल्या भाषेत बोलतात ह्या पेक्षा त्यांच्या भाषणात 'आशय' काय आहे आणि किती महत्त्वाचा आहे ह्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

In reply to by बॅटमॅन

आजानुकर्ण Fri, 10/24/2014 - 22:56
लोकांच्या देहयष्टीवर कमेंटा करतच ऋजुता बाईंनी पैशे कमावलेयंत. मारवा यांनी त्यांच्याच औषधाचा ढोस त्यांना दिला असे वाटले. (बाकी प्रतिक्रिया वाचून माफक मनोरंजन झाले.)

In reply to by प्रभाकर पेठकर

मी येथे सोप्या मराठीत लिहिले, तिच्याशी मराठी भाषेत स्वतःची ओळख ... येथे दिवे कर ह्यांना उद्देशून अजिबात लिहिले नाही आहे. आमच्या पंचतारांकित विश्वात ते एक मानाचे नाव आहे. त्यांचे सल्ले अनेक कुबेरपती मुंबईत घेतात ह्याचा मला अभिमान वाटतो, चाकोरीबद्ध पांढरपेशा समाजात असे वेगळे शेत्र निवडून त्यात अव्वल होणे आणि औद्योगिक शेत्रात ट्रेंड सेटर बनणे

कपिलमुनी Wed, 10/22/2014 - 17:22
वर मुलाखत पाहिली . छान मराठी मधून बोलत सर्व प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरे दिली. "तुमच्या शरीररचनेला समजून घ्या " .. सरसकट पुस्तक / डायट फॉलो करू नका हे वाक्य खूप महत्वाच वाटला
लेखनविषय:
लेखनप्रकार
२१ सप्टेंबर २०१४: प्रसिद्ध आहारतज्ञ 'ऋजुता दिवेकर' यांचे न्यूयॉर्कमध्ये सेन्ट्रल पार्क मध्ये एक छोटेसे सत्र होते. सेन्ट्रल पार्क हे सुद्धा न्यूयॉर्क मधील आश्चर्यच म्हणायला हवे. जगातल्या सर्वात महाग शहरांपैकी एक अशा या न्यूयॉर्कमध्ये ७०० एकर एवढा मोठा भूभाग बागेसाठी राखवून ठेवला आहे याचे मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.

मराठी शिलालेखांतील शापवचने

प्रचेतस ·

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 23:48
मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

मार्क ट्वेन Wed, 09/24/2014 - 00:31
एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

रामपुरी Wed, 09/24/2014 - 01:13
गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

In reply to by कवितानागेश

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:53
त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)

In reply to by विलासराव

नाव आडनाव Wed, 09/24/2014 - 10:48
:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Wed, 09/24/2014 - 12:43
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

गवि Wed, 09/24/2014 - 11:56
वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

In reply to by गवि

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:47
बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

In reply to by गवि

काउबॉय Fri, 09/26/2014 - 14:18
पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

In reply to by प्यारे१

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:48
झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)

जेपी Wed, 09/24/2014 - 12:42
लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

In reply to by सस्नेह

विलासराव Wed, 09/24/2014 - 12:58
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:49
इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 19:21
हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. a

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 02:49
ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

सूड Wed, 09/24/2014 - 14:59
मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

आतिवास Wed, 09/24/2014 - 15:22
धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

In reply to by आतिवास

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 19:24
सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

In reply to by प्रचेतस

पैसा Wed, 09/24/2014 - 21:21
त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

राजेश घासकडवी Wed, 09/24/2014 - 22:05
मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 16:54
शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

In reply to by मनीषा

सूड गुरुवार, 09/25/2014 - 17:11
>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 15:12
अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?

बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 23:48
मी पयला!!!!!!!!!! वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

मार्क ट्वेन Wed, 09/24/2014 - 00:31
एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास. उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

रामपुरी Wed, 09/24/2014 - 01:13
गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

In reply to by कवितानागेश

पिवळा डांबिस Fri, 09/26/2014 - 02:53
त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!! आणि सर्वांशी औधत्याने वागेन. माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!! :) (आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!) :)

In reply to by विलासराव

नाव आडनाव Wed, 09/24/2014 - 10:48
:) वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

विलासराव Wed, 09/24/2014 - 12:43
बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

गवि Wed, 09/24/2014 - 11:56
वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

In reply to by गवि

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:47
बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास, किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

In reply to by गवि

काउबॉय Fri, 09/26/2014 - 14:18
पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

In reply to by प्यारे१

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम. झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर. चला कांडी टाकली आता पळा!!!

In reply to by प्रमोद देर्देकर

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:48
झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.
अश्लील, अश्लील ;)

जेपी Wed, 09/24/2014 - 12:42
लै भारी. लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

In reply to by सस्नेह

विलासराव Wed, 09/24/2014 - 12:58
बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील. अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात. जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई. दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच. संशोधन करावे, ही इणंती इशेष ! वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा. फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते. सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;) वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन Wed, 09/24/2014 - 14:49
इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 19:21
हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ. दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा. a

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन गुरुवार, 09/25/2014 - 02:49
ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

सूड Wed, 09/24/2014 - 14:59
मिपाशापवाणी !! ;) अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

आतिवास Wed, 09/24/2014 - 15:22
धन्यवाद. आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच. काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

In reply to by आतिवास

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 19:24
सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

In reply to by प्रचेतस

पैसा Wed, 09/24/2014 - 21:21
त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

राजेश घासकडवी Wed, 09/24/2014 - 22:05
मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 16:54
शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

In reply to by मनीषा

सूड गुरुवार, 09/25/2014 - 17:11
>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 15:12
अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत.

विचारपूस करणारे आत्मीय (?) सहकर्मी

विवेकपटाईत ·

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 20:16
चायला....डाव्या हाताने टंकताना* १ला नंबर गेला :( *उजव्या हाताने जेवत होतो...उगाच जास्त विचार करु नये

सुहास.. Tue, 09/23/2014 - 20:52
http://misalpav.com/node/21478 ता.क. : ही जाहीरात नव्हे , कृपया धागा उपसुन वर आणु नये हि नम्र विनंती :)

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 23:01
>>> जिवंत असल्याचा पुरावा सात (अंकी ७) दिवसाच्या आत दिला नाही तर पेन्शन मिळणार नाही. >>> -हुकूमावरुन. ह्या महिन्या च्या सुरुवातीला आम्ही 'कळफलकावर फॉक्कन कॉफी सांडणार्‍या कपाला' केलेली ही खरड.

शिद Wed, 09/24/2014 - 15:18
आमच्या शाळेतील व इंजिनिअरींगच्या मित्रांची बोलण्याची सुरूवात व शेवट अजूनही 'प्रेमळ' शिव्यांनीच होते. डिप्लोमाचे मित्र थोडे सभ्य आहेत याबाबत.

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 20:16
चायला....डाव्या हाताने टंकताना* १ला नंबर गेला :( *उजव्या हाताने जेवत होतो...उगाच जास्त विचार करु नये

सुहास.. Tue, 09/23/2014 - 20:52
http://misalpav.com/node/21478 ता.क. : ही जाहीरात नव्हे , कृपया धागा उपसुन वर आणु नये हि नम्र विनंती :)

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 23:01
>>> जिवंत असल्याचा पुरावा सात (अंकी ७) दिवसाच्या आत दिला नाही तर पेन्शन मिळणार नाही. >>> -हुकूमावरुन. ह्या महिन्या च्या सुरुवातीला आम्ही 'कळफलकावर फॉक्कन कॉफी सांडणार्‍या कपाला' केलेली ही खरड.

शिद Wed, 09/24/2014 - 15:18
आमच्या शाळेतील व इंजिनिअरींगच्या मित्रांची बोलण्याची सुरूवात व शेवट अजूनही 'प्रेमळ' शिव्यांनीच होते. डिप्लोमाचे मित्र थोडे सभ्य आहेत याबाबत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जवळपास तीन महिन्यापूर्वी एस्कॉर्ट हॉस्पिटल मध्ये हृदयाची बाय पास सर्जरी झाली होती. प्रदीर्घ सुट्टीनंतर आज प्रथमच कार्यालयात गेलो. आजारी माणूस ठीकठाक होऊन परतल्यावर त्याची विचारपूस करायची आपल्यात पद्धत आहेच. साहजिकच आत्मीय (?) सहकर्मींचे फोन हे येणारच किंवा ते भेटायला तरी येतीलच. मी ही तैयार होतोच. पहिला फोन सुनीलचा आला. हा ही एक औलिया आहे आणि त्याच माझ्यावर अत्यंत स्नेह आहे. फोनवर जोरदार आवाजात म्हणाला, पटाईत कसा आहे? मी म्हणालो मस्त आहे. तो म्हणाला, काही लाज नाही वाटली तुला, धर्मराजाने पुन्हा धक्का देऊन परत पाठवीले याची.

कोळाच्या शेंगा

दिपक.कुवेत ·

In reply to by सुहास झेले

सस्नेह Tue, 09/23/2014 - 14:50
शेवग्याच्या शेन्गा लै आवडीच्या

In reply to by कवितानागेश

मी पण कोळाच्या भरीताचा मी पण लै म्हणजे लै मोठा पंखा आहे दिपकशेठ, हा प्रकार पण टेस्ट करुन बघण्यात येईल. आणि हो ताटाचा फोटो फारच आवडला. पैजारबुवा,

In reply to by आदूबाळ

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 14:34
हो. नेहमी भरीत करायला भाजून सोलतो तसंच. फोडणीवर ते वांगे थोडे परतून, त्यात चिन्चेचा कोळ आणि नारळाचे दूध, कोथिंबीर असे घालून पुन्हा थोडा वेळ गॅसवर राहू द्यायचं. अशा कोळाच्या पदार्थांबरोबर बाजूला पोह्याचा पापड हवाच. :)

In reply to by कवितानागेश

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 14:39
'ह्या विषयावर एकदा तुमच्याशी चर्चा करायचीच आहे.' जाऊ दे नं! चर्चा कशाला डायरेक्ट कोळाचे भरीतच करून पाहतो. शिवाय, दिपकच्या पाककृतीनुसार कोळाच्या शेंगाही करणेत येतील.

In reply to by कवितानागेश

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 16:57
भारतातून येताना आणलेले आमचे पोह्याचे पापड नेमके संपलेत त्यामूळे उडदाच्या पापडावर भागवावं लागलं.

In reply to by दिपक.कुवेत

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 17:00
चला आता करुन खाल्ल्याशीवाय चैन पडायचं नाहि...

@गरमागरम भाताबरोबर भुरके मारत, जोडिला खारातली मिरची तोंडि लावत जेवण्यातच खरी मजा आहे.>>> अस्सं वर्णन नै करायचं!!! :-/ .. :-/ .. :-/ पहिला फोटू पाहुन गतप्राण आणि शेवटचा (वरील वाक्यासह! :-/ ) पाहून मुक्ती! http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif =============== आजपासून तुमचं नावः- दीपू दी ग्रेट!* http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif =================== * चंपक-साभार! ;)

कंजूस Tue, 09/23/2014 - 20:15
रसिक बलमा कोण रे तो ? ?सजावट बहाद्दर! आमच्या गच्चीवर मी लाल माठ लावला होता. काही झाडे चार पाच फुट उंच होऊन त्याला तुरा येऊन नंतर वरीचे तांदुळ आल्यावर मी झाडे उपटली. ती मी टाकणारच होतो इतक्यात शेजारच्या आजी म्हणाल्या "आणा इकडे त्याची भाजी करते मी." त्यांनी त्या झाडाचे बोटभर जाड गुलाबी गाभा काढून त्याची रस्सा भाजी केली. किती छान दिसत आणि लागत होती या भाजीला काय म्हणतात?कशी करतात दिपक?

In reply to by कंजूस

भिंगरी Tue, 09/23/2014 - 21:57
आमच्याकडे लाल माठाच्या देठांना ढेसे म्हणतात. तीळ खोबर्‍याची लाल चटणी तेलात परतून त्यात हे उकडून घेतलेले देठ घालून सुकी भाजी करतात. आवडत असल्यास चिंच गुळ टाकून आंबट गोडही छन लागतात.

In reply to by भिंगरी

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:13
लाल माठाच्या देठाच्या पाकॄचा नवा प्रकार कळला. ह्या पुढे आता लाल माठ आणला कि देठं पण उपयोगात आणीन. जरा सवीस्तर पाकृ देशील का?

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 12:36
व्हॉटसॅप वर आलेला एक पालेभाजीयुक्त विनोदः शिक्षक विद्यार्थ्या ला : अरे मुला, तू अक्षरशः 'माठ' आहेस. किती 'चुका' करतोस? उद्याच्या उद्या 'पालकां'ना घेऊन ये.

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 20:39
कोळाचे भरीत, कोळाचे पोहे आणी आता कोळाच्या शेंगा. तिन्ही पदार्थ माझे अतिशय आवडते आहेत. आमची बायको देशावरची( मराठवाड्याची) असल्याने तिला येत नाहीत. पण आई नागाव(अलिबाग) ची असल्याने हे पदार्थ फारच छान करते आता तिला सांगायलाच लागेल. बाकी फोटो पाहून फारच जळजळ होत आहे. आता आईला भरीला घालायलाच लागेल. रच्याकने-- हे पदार्थ कोकणातील आहेत काय?

In reply to by सुबोध खरे

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 11:49
हो सुबोधजी. पोह्यांचे अगणित प्रकार आणि ओल्या खोबर्‍याचा सढळ वापर मुख्यत्वे करुन कोकणातच करतात. घाटावरच्या जेवणात शेंगदाण्याचा वापर जास्त असतो. अर्थात ते हि जेवण अप्रतिम चविचं असतं ह्यात शंका नाहि.

विटेकर Wed, 09/24/2014 - 11:51
फोटो पाहून अन्नाला पूर्णब्रह्म का मह्णतात हे पुन्हा एकदा उमजले ! अहाहा !

सौंदाळा Wed, 09/24/2014 - 11:53
अप्रतिम, अतिशय आवडता प्रकार. बरोबर तोंडी लावायला वांग्याची कापं असतील तर मी या कोळाच्या शेंगांबरोबर पाउण ते एक वाटी भात फस्त करायचो

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:11
खरं तर कोळ जरासं गोडसर असल्यामूळे तोंडिलावण जरासं तिखटं/चमचमीत असेल तर भात हा हा म्हणता फस्त होतो म्हणून झटपट होणार्‍या बटाटाच्या काचर्‍या केल्या.

कंजूस Wed, 09/24/2014 - 13:47
एक सांगायचं राहिलं. शेवग्याचा पाला आणि 'माठा'ची पाने A व्हिटमिनचे बाप आहेत.C साठी चिंच आहेच.हातसडीच्या तांदुळाचा भात(दुर्लभ) B साठी आणि उन्हात बसून खाल तर D पण येईल.

In reply to by सुहास झेले

सस्नेह Tue, 09/23/2014 - 14:50
शेवग्याच्या शेन्गा लै आवडीच्या

In reply to by कवितानागेश

मी पण कोळाच्या भरीताचा मी पण लै म्हणजे लै मोठा पंखा आहे दिपकशेठ, हा प्रकार पण टेस्ट करुन बघण्यात येईल. आणि हो ताटाचा फोटो फारच आवडला. पैजारबुवा,

In reply to by आदूबाळ

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 14:34
हो. नेहमी भरीत करायला भाजून सोलतो तसंच. फोडणीवर ते वांगे थोडे परतून, त्यात चिन्चेचा कोळ आणि नारळाचे दूध, कोथिंबीर असे घालून पुन्हा थोडा वेळ गॅसवर राहू द्यायचं. अशा कोळाच्या पदार्थांबरोबर बाजूला पोह्याचा पापड हवाच. :)

In reply to by कवितानागेश

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 14:39
'ह्या विषयावर एकदा तुमच्याशी चर्चा करायचीच आहे.' जाऊ दे नं! चर्चा कशाला डायरेक्ट कोळाचे भरीतच करून पाहतो. शिवाय, दिपकच्या पाककृतीनुसार कोळाच्या शेंगाही करणेत येतील.

In reply to by कवितानागेश

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 16:57
भारतातून येताना आणलेले आमचे पोह्याचे पापड नेमके संपलेत त्यामूळे उडदाच्या पापडावर भागवावं लागलं.

In reply to by दिपक.कुवेत

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 17:00
चला आता करुन खाल्ल्याशीवाय चैन पडायचं नाहि...

@गरमागरम भाताबरोबर भुरके मारत, जोडिला खारातली मिरची तोंडि लावत जेवण्यातच खरी मजा आहे.>>> अस्सं वर्णन नै करायचं!!! :-/ .. :-/ .. :-/ पहिला फोटू पाहुन गतप्राण आणि शेवटचा (वरील वाक्यासह! :-/ ) पाहून मुक्ती! http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif =============== आजपासून तुमचं नावः- दीपू दी ग्रेट!* http://www.sherv.net/cm/emoticons/cook/cooking.gif =================== * चंपक-साभार! ;)

कंजूस Tue, 09/23/2014 - 20:15
रसिक बलमा कोण रे तो ? ?सजावट बहाद्दर! आमच्या गच्चीवर मी लाल माठ लावला होता. काही झाडे चार पाच फुट उंच होऊन त्याला तुरा येऊन नंतर वरीचे तांदुळ आल्यावर मी झाडे उपटली. ती मी टाकणारच होतो इतक्यात शेजारच्या आजी म्हणाल्या "आणा इकडे त्याची भाजी करते मी." त्यांनी त्या झाडाचे बोटभर जाड गुलाबी गाभा काढून त्याची रस्सा भाजी केली. किती छान दिसत आणि लागत होती या भाजीला काय म्हणतात?कशी करतात दिपक?

In reply to by कंजूस

भिंगरी Tue, 09/23/2014 - 21:57
आमच्याकडे लाल माठाच्या देठांना ढेसे म्हणतात. तीळ खोबर्‍याची लाल चटणी तेलात परतून त्यात हे उकडून घेतलेले देठ घालून सुकी भाजी करतात. आवडत असल्यास चिंच गुळ टाकून आंबट गोडही छन लागतात.

In reply to by भिंगरी

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:13
लाल माठाच्या देठाच्या पाकॄचा नवा प्रकार कळला. ह्या पुढे आता लाल माठ आणला कि देठं पण उपयोगात आणीन. जरा सवीस्तर पाकृ देशील का?

In reply to by दिपक.कुवेत

प्यारे१ Wed, 09/24/2014 - 12:36
व्हॉटसॅप वर आलेला एक पालेभाजीयुक्त विनोदः शिक्षक विद्यार्थ्या ला : अरे मुला, तू अक्षरशः 'माठ' आहेस. किती 'चुका' करतोस? उद्याच्या उद्या 'पालकां'ना घेऊन ये.

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 20:39
कोळाचे भरीत, कोळाचे पोहे आणी आता कोळाच्या शेंगा. तिन्ही पदार्थ माझे अतिशय आवडते आहेत. आमची बायको देशावरची( मराठवाड्याची) असल्याने तिला येत नाहीत. पण आई नागाव(अलिबाग) ची असल्याने हे पदार्थ फारच छान करते आता तिला सांगायलाच लागेल. बाकी फोटो पाहून फारच जळजळ होत आहे. आता आईला भरीला घालायलाच लागेल. रच्याकने-- हे पदार्थ कोकणातील आहेत काय?

In reply to by सुबोध खरे

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 11:49
हो सुबोधजी. पोह्यांचे अगणित प्रकार आणि ओल्या खोबर्‍याचा सढळ वापर मुख्यत्वे करुन कोकणातच करतात. घाटावरच्या जेवणात शेंगदाण्याचा वापर जास्त असतो. अर्थात ते हि जेवण अप्रतिम चविचं असतं ह्यात शंका नाहि.

विटेकर Wed, 09/24/2014 - 11:51
फोटो पाहून अन्नाला पूर्णब्रह्म का मह्णतात हे पुन्हा एकदा उमजले ! अहाहा !

सौंदाळा Wed, 09/24/2014 - 11:53
अप्रतिम, अतिशय आवडता प्रकार. बरोबर तोंडी लावायला वांग्याची कापं असतील तर मी या कोळाच्या शेंगांबरोबर पाउण ते एक वाटी भात फस्त करायचो

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

दिपक.कुवेत Wed, 09/24/2014 - 12:11
खरं तर कोळ जरासं गोडसर असल्यामूळे तोंडिलावण जरासं तिखटं/चमचमीत असेल तर भात हा हा म्हणता फस्त होतो म्हणून झटपट होणार्‍या बटाटाच्या काचर्‍या केल्या.

कंजूस Wed, 09/24/2014 - 13:47
एक सांगायचं राहिलं. शेवग्याचा पाला आणि 'माठा'ची पाने A व्हिटमिनचे बाप आहेत.C साठी चिंच आहेच.हातसडीच्या तांदुळाचा भात(दुर्लभ) B साठी आणि उन्हात बसून खाल तर D पण येईल.
मागे जसे कोळ-पोहे दिलेले त्याच कोळातल्या ह्या शेंगा. जीरा राईस किंवा साध्या वाफाळणार्‍या भाताबरोबर अप्रतिम लागतात. सोबत पापड आणि लोणचं/खारातली मिरची द्यायला विसरू नका. Shenga 1 साहित्यः १. उकडलेल्या शेंगा - १ बाउल २. अर्ध्या नारळाचं घट्ट दुध ३. चिंचेचा कोळ - पाव वाटि ४. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे ५.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ४

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१८३६ मध्ये पीटर वॉरन डीसने नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर प्रस्थान ठेवलं. डीसच्या मोहीमेत एकूण १२ जणांचा समावेश होता. मॅकेंझी नदीच्या मुखापासून पश्चिमेला पॉईंट बॅरो आणि पूर्वेला हडसनच्या उपसागरापर्यंत किनार्‍याने प्रवास करण्याची डीसची योजना होती. फोर्ट चिपेव्यॅन गाठून त्यांनी हिवाळ्यासाठी मुक्काम केला. १ जून १८३७ ला डीसने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि महिन्याभरात ग्रेट बेअर सरोवर गाठलं. तिथून निघाल्यावर ९ जुलैला त्यांनी मॅकेंझी नदीच्या मुखाने आर्क्टीकचा किनारा गाठला.

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

बबन ताम्बे ·

प्रचेतस Mon, 09/22/2014 - 22:26
संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय?
ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत. उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्‍या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते. कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.

In reply to by मोगा

तेच ना औरंगजेबाने प्रेमळ पित्याप्रमाणे संभाजीराजांचा सांभाळ केला. त्यांच्या दासीपुत्रांना मोठ्या मानाने इस्लाम मधे स्थान दिले. राजांच्या दासींपासून झालेल्या कन्यांचे निकाह मुसलमान मुलांबरोबर मोठ्या सन्मानाने आणि आजाच्या मायेने लावले. हो ना! मोगली मोगा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मोगा गुरुवार, 12/10/2015 - 06:29
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे ! इस्टेटीत वाटणी टाळायला मस्तानीच्या मुलाला हिंदू ब्राह्मण्मानले नाही... अगदी म्हाभारताचाच कित्ता गिरवला. हिडिंबापुत्राला क्षत्रिय राजकुमाराचा दर्जा दिला नाही. पण लढाईच्यावेळेला मात्र पानपतावर समशेरबहाद्दूर आणि कुरुक्षेत्रावर घटोत्कच लढायला आणि मरायला पुढे ! ... पेशव्याचा ब्राह्मण वंश खुंटला व फक्त मस्तानीचा मुसुलमान वंश आजही सुरु आहे , असे ऐकले , खरे आहे का ?

In reply to by मोगा

अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 07:30
स्वतः औरंगजेब आणि त्याची मुलं आपापल्या भावंडांना इस्टेटीचा न्याय्य वाटा मिळावा म्हणुन उपोषणाला बसली होती हा इतीहास आहे.

In reply to by अर्धवटराव

मोगा गुरुवार, 12/10/2015 - 09:16
इस्टेटीसाठी खुले आम द्वंद्व खेळ्णं हे तर सर्वच राजा / पुत्राना अलाउड होतं - सर्वच धर्माच्या ! पण कर्तव्य / धर्म असली भुतं उभी करून कुणाला बिनल्ग्नाचा ठे, कुणाला जंगलात पाठव , कुणाची मुंजच नाकार ... असे करणारे दांभिक तत्वद्नान आम्हाला तरी आवडत नाही. .... ते काही का असेना , मस्तानी मुसलमान होती म्हणून आज बाजीरावाचा मूळ अंश शिल्लक आहे , हे वास्तव आहे. ती किंवा तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !

In reply to by मोगा

pacificready गुरुवार, 12/10/2015 - 11:18
हे सगळे आता नाकारायचे असं ठरलंय ना तुमचं? तुम्ही तिकडे जाणार असं गेली साडेतीन युगं ऐकतोय. तिकडे काय better package आहे ते सांगा की.

In reply to by मोगा

अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 11:06
सर्व जग एकाच रंगात रंगवावे, आणि कोणि ऐकत नसल्यास सरळ रक्ताचा लाल रंग फासावा... हे कर्तव्य कित्ती उदात्त आहे.

In reply to by मोगा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 12:15
@तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !>> आणि आता कशावरूण अली...हस्सन्/हुस्सेन होणार नाही म्हणे!? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif

In reply to by मोगा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/10/2015 - 17:47
हो का मोगा! मग सगळ्यांना इस्टेटीत वाटा मिळाला का त्या मुसलमान सरदारांच्या घरात का बेदखल केले गेले? तुमच्याकडे प्रेमळ औरंगजेबाने रेकॉर्ड दिले असेलच ना!

In reply to by मोगा

हेमंत लाटकर गुरुवार, 12/10/2015 - 18:53
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
मोगॅम्बो, पेशवे भंपक. बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.

In reply to by सर्वसाक्षी

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 10:04
हो. तेच ते. शिवाजी राजांना यांना तुमच्या पुत्रास वतन देऊ असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. शिवाजी राजेंच्या मृत्युनंतर ह्यांची वतनाची लालसा परत जागृत झाली.

या विषयावर संजय सोनवणी यांची त्यांच्या फेबु खात्यावर एक मोठी अभ्यासपूर्ण पोस्ट आहे . त्याचा सार असा की महाराजांच्या सुटकेचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आणि मंत्री मंडळाकडे तेवढी इच्छाशक्ती पण नवती . इच्छुकांनी ती पोस्ट शोधावी

In reply to by प्रचेतस

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:12
अमोलजी, तुम्हाला या विषयात इंटरेस्ट दिसतोय. आगे बढो... तेंव्हा खूप वाचा, खूप विचार करा... इतिहासाचे अभ्यासक कुरंदकर, शेजवलकर आणि इत्यादिंचे विचार वाचा... केवळ इंटरनेटवर ब्लॉग उपलब्ध आहे म्हणुन सोनवणींसारख्यांचे लिखाण वाचून आपले मत बनवू नका हो! हे कळकळीने सांगतोय!! याउप्पर तुमची मर्जी....

In reply to by कवितानागेश

मालोजीराव Wed, 12/09/2015 - 21:23
थोर इतिहासकार सोनवणी म्हणतात "युद्ध झाले नाही. किरकोळ चकमक झाली. ती देखाव्यापुरती असु शकेल"...अर्थात हि त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. मोगलाकडील साकी मुस्तैद,खाफीखान,मनुची व शहाजीराजे कैफियत मात्र संगमेश्वरी लढाई झाली,ति देखिल संभाजीराजे याना खानाची बातमी कळताच पुढे येऊन खानास संभाजीराजे,कवी कलश,सरनौबत मालोजी घोरपडे,संताजी घोरपडे आदिनी चढाई केली व धुमश्चक्री सुरु झाली,,परंतु या धुमश्चक्रीत सरनौबत पडले,कवी कलश जखमी झाले व मोगल सैन्य संख्येने जास्त होते,आणी संभाजीराजे यानाच पकडण्याचे आदेश होते,त्यामुळे मोगल सैन्यानी महाराज व कलश हे हाती लागताच तेथुन निसटले,यातुन संताजी व इतर सैन्य माघे राहिले ते वरकड रायगडी गेले,परंतु पळुन गेले असा अस्सल साधनात कुठेच उल्लेख नाही, तसेच संभाजी महाराजासमवेत सरनौबत मालोजी,कवी कलश,संताजी,आदी सह फक्त थोडकेच सैन्यच होते,व मोगल मात्र संख्येने जास्त होते.त्यामुळे बळ कमी पडले,परंतु लढाई झाली असे समकालीन सर्व इतिहासकारानी नोंद करुन ठेवलेले आहे संभाजीराजे अप्रिय असते तर त्यांची फौज औरंगजेबाला एवढी जड गेली असती का? त्रयस्थ व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया पहा १३ नोहेंबर १६८८ ला इंग्रज अधिकार्याने इंग्लंड ला हिंदुस्तान च्या अस्थिर स्थितीबद्दल कळवले तो म्हणतो "दक्खनेतील स्थिती अस्थिर झाली आहे सर्व मोगली ठाणी,किल्ले यांची व्यवस्था बिघडली आहे. मराठ्यांनी किल्ले मजबूत ठेवून परतीचे हल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. जंजिरा ते पोर्ट नोव्हा चा प्रदेश अजूनही संभाजीच्या सैन्याकडे आहे" संभाजीराजे अप्रिय झाले होते म्हणून त्यांना मोगलाकडून सोडण्यास कोणी गेले नाही हे तुणतुणे पुनःपुन्हा वाजवणाय्रांनी शंभूराजे सतत नऊ वर्षे अहोरात्र औरंगजेबाच्या अफाट फौजेविरूढ लढले ते जनमानसाच्या आणि सैन्याच्या पाठिंब्याशिवाय काय ? संभाजीराजांच्या हत्येनंतर चवताळून उठलेल्या मराठ्यांनी ठिकठिकाणी मोगली छाव्णायांवर हल्ले केले, रायगड पायथा,कराड, फलटण येथे मोगलांना पराभूत केले

In reply to by सुहास झेले

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 11:13
सभागृहातील आसन संख्या (केवळ १५०) मर्यादित असल्याने या परीपत्रकाद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की आपण खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि जागा निश्चित करावी हे विनंती. वि.सु. : कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि विषय सोबत जोडले आहेत. पराग लिमये ...(अंधेरी/ विलेपारले) ९९८७५६५७३८ अमोल मांडके ...(कांजुरमार्ग आणि दादर) ९००४६५७६६३ संजय तळेकर ...(चारकोप आणि बोरीवली) ९८२०२३८१७७

In reply to by खटपट्या

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 11:29
तिथे ते अपलोड होत नाही, पण काही आठवड्यात कार्यक्रमाची डीव्हीडी विक्रीसाठी उपलब्ध होते (रुपये १५०)...

In reply to by काळा पहाड

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 14:36
जनसेवा समितीचुया कार्यक्रम असेल तेव्हा त्या विक्रीला ठेवल्या जातात... मी सांगेन उपलब्ध झाल्यावर. हव्या असतील तर एक कॉपी पाठवून पण देईन... काळजी नसावी :)

दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 15:54
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच ही शंका आणि त्याला पूरक असे लेखन करून ठेवले आहे. नेटवर शोधल्यास मिळू शकेल. सोयराबाई यांची महत्वाकांक्षा (आपला मुलगा राजाराम छत्रपती व्हावा) आणि त्याना इतर दरबारी /सरदार यांची साथ होती. अंतर्गत राजकारणामुळे संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही. संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न जाणेवपूर्वक झाले नाहीत यासाठी सोयराबाई-राजाराम यांच्या बाजूच्या सर्व सरदार/ दरबारी यांची मान्यता होती असे मानायला वाव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 16:34
खिक्क्क... विषप्रयोगानंतरच्या दुसऱ्या कटानंतर राजांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवले होते. त्यातच त्यांच्या मृत्यु झाला. (१६८३/८४) मग सोयराबाईसाहेबांनी राजांना कैदेतून सोडवायला जाण्याचा प्रश्नच कुठे येतो?

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 16:53
:). असले इतिहास अभ्यासक असले की प्रश्नच मिटला. एकुणात गण्याने फसवले, भावाने वार्‍यावर सोडले पण तरीही दोष मात्र इतरांचा असा काहिसा काही थोर इतिहास तोडफोड्यांचा दावा आहे आणि जो पुर्णपणे मुर्खपणाचा आहे.

In reply to by मृत्युन्जय

कुणीतरी स्वतःला शाहीर म्हणवायचे, भाटगिरी करणारे त्यांना इतिहासकार म्हणणार. त्यापेक्षा इतिहास अभ्यासक म्हणवुन घेणारे निदान तत्वाशी तरी प्रामाणिक आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:52
आमच्या गल्लीतला दुसरीतला शेंबडीचा पोरगा सुद्धा इतिहासाचे पुस्तक वाचताना स्वत:ला इतिहास अभ्यासक म्हणवुन घेतो. हे नव इतिहासवादी आणि तो पोरगा यांमध्ये फारसा फरक नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. बाकी सध्या भाटांची संख्या वाढली आहे हे मात्र खरे. अवांतरः तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. (आजकाल या दांभिक लोकांना त्यांचेच अनुयायी क्रिटीकली घ्यायला लागलेत हेहीनसेथोडके)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 12:21
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. अवांतरः आईन्स्टाइन म्हणे सगळ्या जर्मन शासन पुरस्कृत शासकीय समित्यांपासुन नेहमीचे दूर राहिला. अण्वस्त्रे निर्बुद्ध लोकांच्या हाती लागण्याला त्याचा असलेला कडाडुन विरोध त्याने शासनाला सहकार्य न करुन जाहिर केला. थोडे वेगळे उदाहरण आहे. पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर,

In reply to by मृत्युन्जय

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 12:33
अशा लोकांमुळं फारसं नुकसान होणार नाही असं बर्‍याच जणांना वाटतं. पण पहा नायजेरिया, सोमालिया इत्यादी देशांकडे. देश किती खाली जाऊ शकतो याची हे देश उदाहरणे आहेत. या लोकांचं असंच चालू दिलं तर हा देश सुद्धा तिथेच पोचेल. आणि त्याची या लोकांना ना खंत असेल ना खेद. वर आणि समतेसाठी सर्व समाजाला या पातळीवर आणणं गरजेचं होतं वगैरे जातीयवादी पोपटपंची पण बोबड्याकडून ऐकावी लागेल.

In reply to by मृत्युन्जय

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 12:35
क्रुपया धाग्याचा विषय कोण इतिहास संशोधक आहे अथवा नाही हा नाहीय. आम्हा पामरांच्या ज्ञानात काही भर पडेल या हेतूने हा धागा लिहीला आहे. आपल्या जवळ धाग्यातील विषयाला धरून काही माहीती असेल तर क्रुपया आमच्या ज्ञानात भर घालणे.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:04
>>> शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. + १ नानांनी पुन्हा एकदा माती खाल्ली.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:02
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. खंडणी, दांडगाई, दंगेधोपे, जातीय विद्वेष पसरवून समाजात दुफळी माजविणे हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या किळसवाण्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग २०-२५ वर्षात जन्मले हे निव्वळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व महान ऐतिहासिक व्यक्तींचे दुर्देव. आपल्याच पक्षाचे सत्ताधारी असल्याने व सर्व सत्तास्थानावर आपलेच जातभाई असल्याने हे नवइतिहासकार शासकीय मान्यताप्राप्त कसे होतात व त्यांच्या गलिच्छ व असत्य बरळण्याला शासन कशी मान्यता देते हे लोकांनी पाहीले आहे. बादवे, खंडणी, भ्रष्टाचार, दांडगाई इ. व्यवसायांवर आपले पोट भरण्यापेक्षा जनतेला शिवचरीत्र सांगून पोट भरणे कितीतरी चांगले.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 12:28
शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:32
>>> शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे. ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 12:56
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी अचानक प्रकट होतात आणि राजांना आशिर्वाद देतात हा प्रसंग एका नाटकात एका पोटार्थीने दाखवला होता,अशी कोणतीच घटना इतिहासात घडली नसताना दाखवण्याचे प्रयोजन काय हे पोटार्थी सांगत नाहीत. अर्थात महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला मुस्लिमविरोधी बनवण्याचा हा खटाटोप होता व त्याचा सोशिओपॉलिटीकल लाभ उठवायचा यांचा प्रयत्न नेहमीच चालू असतो .अशा पोटार्थींच्या भाकडकथांना इतिहास मानणारे खरे मुर्ख.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 16:38
एका नाटकात नाटक म्हणजे काय असते ते माहिती आहे ना तुम्हाला नेफळे? नसेल तर आधी ते माहिती करुन घ्या. काही पोटार्थी तर सध्या पिसाळा आणि गण्या हरामी नव्हते हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांच्याइतके दुर्दैवी पोटार्थी तेच.

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 17:32
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि काल्पनिक विषयावरचे नाटक यातला फरक समजतो का मृत्युंजय? उद्या मी समर्थांवर नाटक लिहिले आणि त्यात समर्थांना मुस्लिम साधू म्हणुन दाखवले तर 'आर्टीस्ट लिबर्टीच्या' नावाखाली मला सूट देणार का?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 18:08
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का नेफळे साहेब? सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार कळतो का आपल्याला? जवळ जवळ सग्ळ्या ऐतिहासिक / पौराणिक नाटकात / चित्रपटात ती घेतली जातेच. बाकी भवानी तलवारीबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 18:17
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला प्रत्येकालाच सूट आहे, परंतु ऐतिहासिक विषयात जास्त लिबर्टी नको. उदा:- अफजलखानाचा वध या प्रसंगात खानाचे शिवाजींशी झालेले संभाषणाचा पुरावा नाही ,परंतु प्रसंगानुरुप संवाद घातले तर ठीक आहे. शिवराज्याभिषेकात रामदास स्वामी उपस्थीत असल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे ती घटना घुसडणे ही इतिहासाची मोडतोड आहे व अशी मोडतोड करण्यासाठी काही धार्मिक संघटनाही तथाकथीत इतिहासकारांना(?) फूस लावत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 18:26
भवानी तलवारीविषयी काय मत आहे
हा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:04
आजचे पोटार्थी स्वतःच्या मतानुसार नसती लिबर्टी घेउन प्रसंगांचे निराळेच अर्थ लावुन नविन इतिहास लिहुन पिसाळ आणी गण्यासारख्या हराम्यांना निर्दोष ठरवण्याच्या भानगडीत आहेत हे तुम्हाल खुपत नाहिसे दिसते. ज्याने स्वतःच्या बहिणीला आणी मेव्हण्याला विकले तो कसला आलाय निर्दोष म्हणा. त्याची लायकी दिसतेच, अश्या लोकांना काय म्हणतात ते ही सगळ्यांना माहिती आहेच. असो. समर्थ रामदास महाराजांचे गुरु असल्याने त्यांचे आशिर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी होते. ते राज्यरोहणाप्रसंगी उपस्थित होते की नव्हते ते गौण आहे.

In reply to by मृत्युन्जय

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते
इतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 12:27
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच हिंदु राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द महाराजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. तथाकथित इतिहास मोडतोडक तसे करताना दिसत नाहित. स्वतःला पाहिजे तेवढेच निष्कर्ष काढणे याला सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 16:43
जल्लां काय कल्लां नाय. रामदासस्वामींना नमस्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी कसे ठरतात? खर्र सांगा. तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या देवळात गेला नाहीत का एखाद्या देवाला नमस्कार केला नाही. बरोबर ना!

In reply to by पैसा

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 17:39
काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?

In reply to by पैसा

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 17:42
हेच की महाराज फक्त हिंदू संतांचे आशिर्वाद घ्यायचे असे दाखवणे, वास्तवात रामदासांच्या धार्मिक भूमिकेशी शिवाजींना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी हे राजकीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा Fri, 09/26/2014 - 12:34
कोण म्हणतोय असं की महाराज फक्त हिंदूना नमस्कार करत म्हणून? महाराजांनी कित्येक मशिदी दर्ग्यांना नेमणुका दिल्याचे पुरावे आहेत. अफझल्याच्या दर्ग्याला सुद्धा सगळी व्यवस्था लावून दिली होती. ते कोण नाकारतोय का? मग तुम्हीच असे एकांगी का विचार करताय? बादवे, मोगलाई हा शब्द वाचून अगदी काळजात कालवाकालव झाली हो! ते एक असोच. निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!

In reply to by पैसा

निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो! महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 12:39
महाराजांनी समर्थ रामदासांना नमस्कार केला म्हणजे ते मुस्लिम्द्वेष्टे कसे झाले ब्वॉ. म्हणजे उद्या आम्ही देहु ला जाउन डोके टेकवुन आलो की धर्मांध झालो की काय?

In reply to by मृत्युन्जय

राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध लढले, म्हणुन ते मुस्लिम विरोधक कसे ठरतात? स्वराज्य संस्थापक राजे होते, हिंदवी स्वराज्य हा कल्पनाविलास कुणाचा ब्वॉ? मुंबईतल्या परप्रांतियांना विरोध बहुतांशी मराठी माणसे करतात, बहुसंख्य परप्रांतिय हिंदु आहेत, याचा अर्थ मराठी माणुस हिंदूद्वेष्टा ठरतो काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 13:39
तुम्ही तुमचीच वाक्ये प्रश्नरुपात का टाकता आहात? नाही म्हणजे असे मी तरी कुठे लिहिलेले दिसत नाही म्हणुन विचारले.

In reply to by पैसा

इरसाल Fri, 09/26/2014 - 14:40
अस हेकलिंग करुन मी घाबरणार नाही. मिपावरील सन्मान्य धुरंदर हे मान्य करतील की शिवरायांनी ज्याची बोटे तोडली तो कोन होता, ज्याचा कोथळा काढला तो कोण होता, ज्याच्या मागे हात धुवुन लागले तो कोण होता,मग ते त्यांच्या विरुध्ध नव्हते असे कसे म्हणता तुम्ही ;)

In reply to by इरसाल

शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व होते ,ते फक्त दुजर्नांच्या विरोधात होते, कुठल्या धर्माच्या नाही. महाराजांना सर्वधर्मसमभाव असलेले स्वराज्य अपेक्षीत होते ,ते त्यांनी स्थापन केले, परंतु काही इतिहासकार(?) त्यांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा दावा करतात, जो अर्थात चूक आहे. राजेंनी मुस्लिम राज्यकर्त्यांना पराजीत केले, म्हणुन ते मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात, या न्यायाने राजे हिंदुविरोधी ठरतात काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

अनुप ढेरे Fri, 09/26/2014 - 15:35
मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात,
जर बाबासाहेब पुरंदर्‍यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्‍या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?

In reply to by इरसाल

पैसा Fri, 09/26/2014 - 18:02
गई भैंस पानी में! इरसालभौ, सन्माणणीय णेफळे यांणी डोळ्यावर चष्मा लावल्याणे तुमचा उपहास त्यांच्या डोक्यावरूण णिघूण गेला आहे हे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! =))

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ गुरुवार, 09/25/2014 - 21:03
हे सांगशील का ?? ते तसे दाखविणारा तो पोटार्थी कोण ?? त्याने (पोटार्थी) ते तसे दाखविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्ण तुला पडला, म्हणजेच तु त्या नाटकावर इतक्या बारकाइने सांगोपांग विचार करू शकतोस याचे मला आश्चर्य नाही वाटले पण चकीत मात्र झालो. बरे तो प्रसंग दाखविल्यामुळे महाराजांच्या सेकुलर प्रतिमेला धक्का बसला, अगदी तुलासुद्धा बसला असे तुझ्या प्रतिक्रियेवरुन जाणवले. तर अशा पोटार्थ्याने लिहीलेल्या व भाकडकथांनी सजविलेल्या नाटकांना तु मात्र न चुकता हजेरी का लावतोस हे सांग आधी.

In reply to by विनोद१८

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 22:33
देशात घटनेचं राज्य आहे, कुण्याही फडतुस पोटभरुने सुपार्या घेऊन इतिहासाची मोडतोड करावी वा तसे आपल्या कलाकृतीतून दाखवायला ही मोगलाई नाही, त्यामुळे मी नाटक का बघितले हा प्रश्न गौण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 22:50
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची केलेली मोडतोड हा ही पोटार्थी व राजकीय हेतुन प्रेरित प्रकार आहे, त्याचाही निषेध केला पाहीजे .परंतु या देशात इतिहासाचा वापर करुन धार्मिक वा जातीय सलोखा बिघडवण्याचे काम ज्या लोकांनी इमानेइतबारे केले, त्यांनीच पेरलेले काटे आज त्यांच्या पायात रुतत आहेत. ब्रिगेडींचा विखार हे त्यांना प्रत्युत्तर आहे, अर्थात त्यांचा मार्ग हा योग्य मार्ग नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:10
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर करुन या देशात धार्म्मिक अथवा जातीय सलोखा बिघडवला फक्त बीग्रेडींनी. इतर कोणीही कधीही इतिहासाचा वापर इतर लोकांच्या द्वेषाखातर केलेला नाही. शिवाय इतर कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देवांच्या मुर्ती फोडण्याची कामे केलेली नाहित. स्वातंत्र्यपुर्व काळात मुस्लिम धर्मांधांनी हिंदुंची देवळे फोडली त्याबद्द्ल मी काही बोलत नाही. अफजलखान आणि शाइस्तेखानाने ते पवित्र काम भोसले, मोरे इत्यादी मराठी सरदारांच्या साक्षीनेच केले. मराठी माणूसच जिथे गद्दार झाला होता तिथे त्या धर्मांधांना काय शिव्या घालायच्या म्हणा.

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ Fri, 09/26/2014 - 07:05
..म्हंजे नेमके काय रे नान्या ?? मी हे नवीनच काहीतरी प्रकरण वाचतोय आज, तु मिपाकरांचे याविषयीचे कुतुहल वाढ्विलेस हे नक्की. केवळ तुझ्यामुळेच आज आम्हा मिपाकरांना या विषयीची अधिक ज्ञानप्राप्ती होइल म्हणजेच आमचे याविषयीचे अज्ञान दूर होइल असे मी छातीठोकपणे समजु शकतो काय, नान्या. ?? तेव्हा याविषयी अधिक सविस्तर टंकण्याचे कष्ट यापुढच्या तुझ्या प्रतिसादात घे. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येउया. त्या कुणा एका फडतूस पोट्भरु व सुपार्या घेणार्या व इतिहासाची मोड्तोड करणार्या माणसाने लिहीलेल्या व तु ते तुझ्या घटनादत्त अधिकारात पाहिलेल्या नाटकाचे नाव रे काय ?? तुझ्यासारखेच मीसुद्धा ते माझ्या घटनादत्त अधिकारात पुन्हा पुन्हा पाहीन म्हणतो, ते तु मला सांगशील काय रे नान्या ?? बरे तुझ्या प्रतिसादातल्या १९वा शब्द नक्की 'मोगलाई' असा वाचावा कि 'मोदीशाही' ??? नान्या, तुझ्यासारख्या विद्वानाने एक भाकड नाटक वारंवार पाहणे हा प्रश्न गौण कसा काय ?? मला वाटते मी विचारलेल्या प्रश्णांना मुद्द्यापासुन न भरकटता उत्तरे द्यावीस.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड गुरुवार, 09/25/2014 - 13:22
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?
थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.

In reply to by मृत्युन्जय

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:26
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.

दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 16:49
गफलत झाली माफ करा मात्र नजरकैदेत असल्या तरी ते आणि त्यांचे समर्थक संभाजी राजाविरुद्ध कारस्थाने करत होतेच. सोयराबाई संभाजी हयात असतानाच गेल्या तेव्हा त्यांचा प्रश्न येत नाही हे मान्य मात्र त्यांचा म्हणजे राजारामांचा गट अस्तित्वात होताच. संभाजी राजांना अटक झाल्यावर लगेच राजाराम यांचे मंचकारोहण झाले. संभाजी राजे यांना अटक झाली फेब्रुवारी मध्ये (१ फेब १६८९ ) आणि मुघल त्यांना कोकणातून घेवून पुण्याजवळ तुळापुर येथे त्यांची निर्घृण हत्या झाली ११ मार्च १६८९ मध्ये एवढ्या काळात मराठ्यान्नी त्यांना सोडवण्याचा एकही मोठा प्रयत्न केला नाही याचे समाधानकारक कारण मिळत नाही.

In reply to by दुश्यन्त

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 17:09
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला. इतकेच नव्हे तर रायगड मुघलांच्या ताब्यात जात असताना राजारामांस वाघदरवाजातून पळून जाण्यास मदत केली व् स्वत: युवराज शाहूंसह मुघलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।

In reply to by प्रचेतस

औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही। अनुमोदन.

In reply to by प्रचेतस

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 22:43
नशीब कोणी अजून असे बोलले नाही, की राजाराम महाराजांनी घडवून आणले वगैरे वगैरे.... हल्ली इतिहास रचणारे चिक्कार इतिहासकर आहेत रे वल्ली.... ;-) ५० पानांचे शिवचरित्र आल्याचे वाचले होते, ज्यास पुरस्कारही (?) मिळाला होता... आता बोल =))

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:53
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन करणारा सुर्याजी पिसाळच ना? त्याच्यावरुनच देशद्रोह्याला सुर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत पडली ना?

In reply to by प्रचेतस

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:13
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला ?? पण मी तर वाचले आहे की संभाजी राजांबरोबर येसुबाई आणि शाहु पण औरंगजेबाच्या कैदेत होते . कारण त्यांच्या ( येसुबाईंच्या) माहेरी काही कार्यानिमित्त गेले असताना त्यांच्या (येसुबाईंच्या) सख्ख्या भावानेच दगा केला होता . आणि सोयराबाई नजरकैदेत होत्या पण राजाराम नसावेत बहुदा

In reply to by मनीषा

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 18:53
महाराणी येसूबाईंनी संभाजी राजांच्या हत्येच्या आधीच राजारामाला मंचकारोहण करून सुखरूप रायगडाबाहेर काढला होता. आणि स्वतः मात्र शाहूसह रायगडावरच राहिल्या होत्या.

In reply to by मनीषा

पैसा Fri, 09/26/2014 - 11:32
इथेच कुठेतरी जेधे शकावलीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे सुटून येऊ शक्त नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच राजारामाला संभाजीराजे हयात असतानाच मंचकारोहण केले. मंचकारोहण हे बहुतेक पूर्ण राज्याभिषेक नसावा, युवराज म्हणून नियुक्ती असे काहीसे असावे असे वाटते. येसूबाई गडावरच राहण्याचे सयुक्तिक कारण असे दिसते की जवळपासच्या इतर सर्व गडांनाच वेढे पडले होते, त्यामुळे रायगड हाच त्यातल्या त्यात सुरक्षित होता. आणि जर फितुरी झाली नसती तर गड आणखी कित्येक दिवस, महिने लढवता आला असता. राजाराम जिंजीकडे जाणार हे ठरले होते. त्यामुळे कोणीतरी जबाबदार माणसाने मराठी प्रदेशात रहाणे आवश्यक होते. तो निर्णय येसूबाईंचाच होता. त्यांना स्वतंत्र शिक्का सुरुवातीपासून होता आणि त्या अनेकदा कारभारही पहात होत्या असे उल्लेख आहेत.

In reply to by पैसा

मनो Sat, 09/27/2014 - 03:08
शकावलीतला उल्लेख असा आहे फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले याचा अर्थ असा कि कैदेतून सुटका करून आदराने एका आसनावर बसवले. तो काही राज्याभिषेक नव्हे, फक्त एक मान्यता अथवा आदराने मुक्तता अश्या अर्थाने ते घेतले पाहिजे.

In reply to by दुश्यन्त

पैसा Tue, 09/23/2014 - 17:10
राजाराम सुद्धा रायगडावर होते. त्याना येसूबाईंनी शिताफीने बाहेर काढले आणि मग ते जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे गेले. मंचकारोहण हे येसूबाईंच्या धोरणीपणामुळेच घडल. एवढेच नव्हे तर राजारामाला पळायला अवधी मिळावा म्हणून येसूबाई रायगडावरच राहिल्या. जेणेकरून मोगलांचे लक्ष तिकडेच राहिले. आता संभाजीराजांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत असे हे सगळे बोलणारी मंडळी अप्रत्यक्षरीत्या येसूबाईंना जबाबदार धरत आहेत आणि राजारामावर आरोप ठेवत आहेत असे तुम्हाला वाटत नाही? हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या आधीच गेले. त्यांच्यासारखा पराक्रमी सरदार त्यावेळेस कोणीच नव्हता. शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.

In reply to by पैसा

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 17:18
शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> हे अगदी पटतंय. बातमी पोचली तरी, ती बातमी खरी आहे की नाही, खरंच राजे पकडले गेले आहेत, की नुसतीच आवई उठवली आहे, याची खतरजमा होईपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल.

In reply to by कवितानागेश

खटपट्या Tue, 09/23/2014 - 23:20
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात असेही लिहिलेय कि धूर्त औरंगजेबाला मराठे उठाव करतील हे माहित होते. म्हणून त्याने बाकीच्या किल्ल्यांचा बंदोबस्त केलाच पण संभाजी महाराजांना जेथे कैदेत ठेवले होते त्याच्या आजूबाजूच्या गावामधील सर्व पुरुष मंडळीना हग्या मार दिला. बैल, घोडे जप्त केले. आणि जनता उठाव करणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला. संगमेश्वरहून कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना नेहमी बुरखा घालून झाकूनच नेले गेले. जेणे करून कैदी कोण आहे याचा वाटेतल्या लोकांना थांगपत्ता लागू नये.

In reply to by खटपट्या

इतिहास या विषयावर कथाकादंबरीकार त्यांच्या साहीत्यात कल्पनाविलास करत असतात, त्याला खरा इतिहास समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकात वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक पात्र घुसडले, पूढे तोच इतिहास लोक खरे मानायला लागले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका प्रसिद्ध नाटकात अनेक कल्पनाविलास केले गेले आहेत ,परंतु बरेच लोक त्याला खरा इतिहास मानतात हे दुर्दैव आहे आणि या असल्या मुर्खपणावर आक्षेप घेणार्यांना मुर्खात काढण्याचा महामुर्खपणाही सुप्त धार्मिक अस्मितेच्या नावाखाली चालू असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 23:48
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. गडकर्‍यांनी राजसंन्यासमध्ये वाघ्या घुसडलं का नाही ते माहीत नाही पण इंदूरच्या होळकरांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला मदत केली तेव्हा त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक पण उभारले गेले असे काहीसे गोनीदांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिल्याचे आठवते. बाकी विश्वास पाटलांनी 'संभाजी' कादंबरीत बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. मात्र औरंगजेबाने तेव्हा भौतेक किल्ल्यांना मोर्चे लावले होते हे नक्कीच खरे आहे. मात्र लोकांना हग्या दम दिला हे कल्पित असावे.

In reply to by प्रचेतस

पैसा Wed, 09/24/2014 - 00:03
http://www.misalpav.com/node/22418 या धाग्यावर वाघ्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे आणि त्यात नाना आणि जागोमोहनप्यारे यांचा भरपूर सहभाग होता. आता या धाग्यावर वाघ्याबद्दल लिहू नये. एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!

In reply to by पैसा

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:56
त्या लेखातील खालील वाक्य वाचुन खुप मौज वाटली: य द वे, राष्ट्रवादीचे दोन पराक्रमी पुरुष -आदरणीय भुजबळसाहेब व तटकरेसाहेब यांच्याभोवती तूर्तास त्यांनी केलेल्या काही घोटाळ्याचा फास अडकू पहात आहे. त्यामुळे साहजिकच
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवाले बर्‍यापैकी अडचणीत येऊ पहात असतात तेव्हा तेव्हा ते संभाजी ब्रिगेडला 'छ्छू.........' केले जाते आणि ती मंडळी जोमाने एक नवा पुरुषार्थ करायला सज्ज होतात..!

In reply to by पैसा

एस Wed, 09/24/2014 - 13:11
एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?

In reply to by एस

पैसा Wed, 09/24/2014 - 15:19
मग दुसरा धागा काढा! हाकानाका! आणि प्यारेकाकांसारख्या जुन्या जाणत्या मिपाकराने इतके अवांतर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे.. ओ प्यारेकाका अवांतर करण्यासाठी दुसरे पेश्शल धागे आहेत की हो!

In reply to by पैसा

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:43
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते. हे उत्तर संयुक्तिक वाटते........

शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> संयुक्तीक वाटते.

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 11:32
माझे मत असे आहे. कदाचित त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर शिवाजी राजांच्या तोडीचा कुणीही धुरंधर, मुत्सद्दी मराठमंडळात नव्हता. शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. औरंगजेबाच्या अफाट फौजेची भिती मराठ्यांना नव्ह्ती. गनिमी काव्याने त्यांनी सतत मोगली फौजेला हैराण केले होते. त्यामुळे असे वाटते की शिवाजीराजां सारखा विचार करणारा एखादा धोरणी, मुत्सद्दी त्यावेळी कुणी असता, तर संभाजी राजांची कदाचित सुटका होऊ शकली असती. कदाचित प्रयत्न झालेही असतील. पण इतिहासाला ते अज्ञात आहेत.

In reply to by बबन ताम्बे

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:46
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना.......

In reply to by अतुल झोड

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 15:56
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना ! आपल्या या मताशी सहमत.

In reply to by बबन ताम्बे

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:23
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी सुटका होऊ शकली नस्तीच बहुदा औरंगजेब चांगलाच धूर्तं होता . आग्र्याला गमावलेली संधी त्याने कदापीही हातची जाऊ दिली नसती.

In reply to by मनीषा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 17:33
ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत, (शहेनशहा) त्यांनी असे दाखवीलेय की शिवाजी महाराजांची सुटका पडद्यामागे राहून औरंगजेबानेच केली. त्यात त्याचे राजकारण होते. शिवाजी राजां सारख्या शूर योद्ध्याचा वापर (त्यांना मुघलांची सरदारकी देऊन) त्याला दक्षिणेत अदीलशाही, कुतुबशाही नष्ट करण्यासाठी करायचा होता. अर्थात कादंबरी प्रकाशित झाल्या नंतर ना. स. इनामदारांवर (या मताबाबत) टीका पण खूप झाली.

In reply to by मनीषा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 18:04
ना.स.ईनामदारांनी महामहोपाध्याय द.वा.पोतदारांचा दाखला दिला होता असे वृत्तपत्रात वाचल्याचे आठवतेय.

In reply to by मनीषा

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:50
माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर (कदाचित आधी सुद्धा) आपल्याला त्यांच्या तोडीचा धूर्त नेता मिळालेला नाही. त्यांच्या बरोबर काम करणारांमध्ये सुद्धा असं कुणी पासंगाला पुरणारं देखील नव्हतं. अन्यथा एक सेनापती महाराज रागावल्यानंतर एक सेनापती अवघ्या सहा शिलेदारांबरोबर शत्रूवर तुटून पडला नसता. दुसरा सेनापती महाराज रागावले म्हणून सोडून गेला नसता. संभाजी राजांनी महाराजांकडून नुसता रागच घेतला होता का काय असं वाटतं. (वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही)

In reply to by मनीषा

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:27
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा आणि संभाजीला पकडल्यावर लगेच मारुन टाकण्याची राजकीय समज्/स्वार्थ, आग्र्यात शिवाजी महाराज पकडले गेले तेंव्हा कुठे गेला होता हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.

In reply to by प्रसाद१९७१

शिद गुरुवार, 09/25/2014 - 18:54
मागच्या अनुभवांवरुन औंरगजेबानं धडा घेतला असेल व त्याची पुनरावॄत्ती टाळण्यासाठी लगेच शिक्षा केली असेल असं मला वाटतं. जाणकार काय तो प्रकाश टाकतीलच.

In reply to by शिद

थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 10:49
सहमत... तोवर औरंगजेबाला मांडलिक करून किंवा इतर मार्गाने येऊन मिळालेल्या राजांकडून असे अनुभव नव्हते. ते आपले येउन मिळाले की उगाच प्राण जाय पर वचन ना जाय वगैरे मुर्खपणा उगाळत बसायचे. त्यामुळे आता शिवाजी आपल्या हाताखाली आलाय तर त्याला दक्षिणेत पाय रोवायला वापरून घेऊ असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण ऐन दरबारात शिवाजी महाराजांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले असावे (तेव्हाही महाराजांच्या कर्तुत्वावर त्याचा विश्वास असावा आणि आपण यांना आपल्या बाजूने वळवू अशी आशाही; नाहीतर राजांना तिथल्या तिथे शिक्षा होऊ शकली असती.) तसेच निव्वळ जयसिंगाने दिलेले वचन पाळण्यासाठी राजेंना मारण्यात आले नाही असेही म्हटले जाते. (स्थानबद्ध करून बरेच दिवस झाल्यावरही राजे बधत नाहीत म्हटल्यावर त्यांना ठार करण्यासाठी मारेकरी धाडण्याची योजना रचली जात आहे ही बातमी राजांना कळली आणि मग त्यांनी पळून जाण्याचे ठरवले असे कुठेतरी वाचले आहे.) अर्थात याविषयीचे संदर्भ माझ्यकडे नाहीत त्यामुळे जाणकारांनी खरे खोटे सांगेपर्यंत हे कयास आहेत असेच म्हणावे लागेल.

चौथा कोनाडा Wed, 09/24/2014 - 11:35
माहितीपुर्ण धागा ! आमच्या सारख्या साधारण माणसाना विचारात येणार नाही असा मुद्दा बबन ताम्बे यानी मांडला आहे. प्रतिसाद ही माहितीपुर्ण आहेत. या विषयावर अजून चर्चा वाचायला आवडेल.तुळापुर बद्दल अजून काही माहिती उपलब्ध आहे ?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 12:58
चौथा कोनाडा साहेब, तुळापूर अतिशय रम्य ठिकाण आहे. संभाजी महाराजांची समाधी, तसेच तीन नद्यांचा संगम, अदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने बांधलेले शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. पुणे-नगर हाय वे पासून अगदी जवळ आहे. जाऊन या एकदा.

In reply to by बबन ताम्बे

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:15
तुळापूरला समाधी नसून स्मारक आहे. समाधी वढू बुद्रूक येथे आहे. हे वढू बुद्रूक नदीचा पलीकडे. होडीने गेल्यास झटकन जाता येते मात्र गाडीरस्त्याने १५/२० किमी अंतर आहे. राजाचे डोळे मात्र पेडगावच्या बहादूरगडावर काढले. मात्र तेथून त्यांना कोरेगावी नेण्यत आले. राजांना तुळापूरलाच ठार मारले याचा पक्का पुरावा मिळत नाही. कदाचित तुळापूर अथवा वढू बुद्रूक ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी ठार मारीले असावे मात्र वढू बुद्रूक येथे समाधी असल्याचे पुरावे आहेत. धनकवडीच्या कुळकर्णीच्या १७१९ सालच्या कागदपत्रांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. पातशहा वढू कोरेगावी येथे येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे आणिला आणि वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा आणि बाईका आपल्या जालीत ठेविली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार मुअज्जम अर्थात आझमशहाने शाहू राजांची कैदेतून सुटका केली. सुटून आल्यावर वढू बुद्रूक येथे त्यांनी संभाजी राजांचे वृंदावन बांधले. या संदर्भात पेशवे दफ्तरात पुढीलप्रमाणे मजकूर आहे. राजमंडळ वृंदावने: महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मौजे वढू ता| पाबळ प्र| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकाररीणो वृंदावनाचे शुषृषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन समस अशर मौजे मजकूरपैकी इनाम कमीन नूतन ५ बागाईत जमीन १० बहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यापैकी .|||. पड जमीन - तीन प्रतीची १| असामी इनाम जमिनी घातली आहे. या वृंदावनासमीप गोविंद मंगोजी हा झाडलोट करून निगा राखत असे म्हणून त्यासही राजश्री शाहूंनी जमीन दान दिली होती. गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वढू तर्फ पाबळ राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती.....

In reply to by प्रचेतस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 20:37
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
या नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?

In reply to by हाडक्या

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:50
नक्की माहीत नाही ब्वा. पण बहुधा शिवकाळात तरी नाव आडनाव अशीच होती. येथे दोन तीन पिढ्यांची नावे देण्यामागचे कारण बहुधा नामसाधर्म्यामुळे इनाम जमिनीत पुढे मागे वारसदारांची अडचण होऊ नये हाच असावा.

In reply to by प्रचेतस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 21:38
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, जाधव, हे लोक मात्र आडनाव लावतायत. तर काही लोक जसे की 'अनाजी दत्तो' असे दोनच शब्द असेलेली नावे वापरतायत तर काही आपण वर उल्लेखल्याप्रमाणे लांब्लचक अगदी पणजोबांपर्यंत नावे लावतायत.. हे पाहून थोडी उत्सुकता वाटली.

In reply to by आदूबाळ

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 12:08
रा चिं ढेरे यांनी सविस्तर लिहिलंय. हा निसर्गातल्या शक्तींना देव मानणारा संप्रदाय. धरणी आणि पाणदेव. आता 'लज्जागौरी' हे पुस्तक काढून पाहिले तर वर वल्लीने दिलेला उतारा त्यात समाविष्ट आहे. द.वा. पोतदारांनीही ते "ढगो मेघो" असल्याची पुष्टी केली आहे. ढगो मेघो हे त्या संप्रदायाचे गुरूचे पद आहे. हे "ढगो मेघो" पौरोहित्य, लग्ने लावणे इ. कामे करत असत. सध्याची स्थिती माहित नाही. पण मराठेशाही आणि पेशवाईत हा संप्रदाय मुख्यतः महार आणि मांग यांच्यात चालत आलेला होता. हे मातंगी देवीचे उपासक. तांत्रिक संप्रदायात गेल्यामुळे ब्राह्मणातून बहिष्कृत झालेला कृष्णंभट आणि त्याच्या ५ मुलांनी ढगो मेघो संप्रदायाचा स्वीकार केला असा उल्लेख आहे. त्यामुळे तंत्रपूजा काही प्रमाणात या संप्रदायात आली असावी.

In reply to by पैसा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 12:43
लहाणपणी (७०- ७१ साली) आम्ही पोरेटोरे पाऊस लांबणी वर पडला की लाकडी पाटावर चिखलाचा गोळा थापायचो आणि त्यावर हळद कूंकू टाकून , उदबत्त्या खोचून तो पाट डोक्यावर घेऊन गावात "ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या, आमच्या गावाला पीक येऊ दया" अश्या घोषणा देत फिरत असू त्याची आठवण झाली. ढगो मेघोचा इथे काही संबंध आहे की नाही माहीत नाही. जाणकार प्रकाश पाडू शकतील.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:57
ऐकीव माहिती नुसार, तुळापुरच्या ग्रामस्थांनी शंभुराजेंच्या विटंबित मृतदेह शिवून, त्यावर वढू येथे शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केले होते, त्या मुळे एका समुहाचे आडनांव "शिवले" असे लावतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. (चुक-भूल देणे घेणे)

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड Fri, 09/26/2014 - 13:34
मराठ्यांच्या राजाला अशा प्रकारे मरण यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आपल्या राजावर या प्रकारे अंत्यसंस्कार कराव्या लागणार्‍या समाजाच्या दु:ख्खी मनःस्थितीची कल्पनाच करवत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस Fri, 09/26/2014 - 20:22
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर पडले ही एक दंतकथा आहे. शिवपूर्वकाळापासून सिवले पाटील आडनावाचे संदर्भ सापडतात.

विलासराव Wed, 09/24/2014 - 11:42
हायला!!!! मी त्या तुळापुरला जाउन साष्टांग नमस्कार करुन आलो होतो. एवधा मोठा इतिहासप्रपंच आहे होय त्या तुळापुरच्या घटनेमागे? ईतिहासाची आवड नसलेला आनी ईतिहासातुन काहीच धडा न घेतलेला विलासराव....

माहितगार Wed, 09/24/2014 - 13:17
मला वाटते भोसले घराण्याचा प्रमुख विरोधकांच्या हाती लागण्याचा संभाजी राजांच्या बाबतीतला प्रसंग तसा तीसरा प्रसंग. छ. (शिवाजी महाराजांचे थोरले बंधूही रणांगणावर धारातीर्थी पडले ते मोजले तर चौथा) पहिला प्रसंग शहाजी महाराजांना आदिलशाहीतील अटक मला वाटते हा प्रसंग मुत्सद्देगिरीने सुटला, दुसरा खुद्द छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेला आग्र्याचा प्रसंग चातुर्याने सुटला. पण या दोन्ही प्रसंगी हाती पुरेसा कालावधी होता. संभाजी महाराजांच्या बाबतीत आधीच्या प्रसंगांएवढा कालावधी आणि मोकळीक मिळाली नसावी. दुसरे तर मराठ्यांच्या चातुर्य आणि गनिमी काव्यांशी तो पर्यंत औरंगजेब आणि त्याचे सरदार अगदीच परिचीत असल्यामुळे गाफील न राहण्याबद्दल मोगल अधिक दक्ष राहीले असतील शिवाय संभाजी महाराजांच्या रुपाने मराठ्यांना पुन्हा संधी देण्यास औरंगजेब तयार राहीला नसेल असे होऊ शकते. मोगलांनी असलच कौर्य शीख धर्मांच्या काही प्रमुखांबद्दल दाखवल. शीख धर्मीयांवरच्या प्रसंगांचा पुर्ण इतिहास माहित नाही पण एका प्रसंगात बादशाही करता रस्सी खेच चालू असताना एका मोगल भावाला सुटून जाण्यात शीख समुदायाने मदत केल्याचा मोगल सम्राटास संशय आला असावा. गुरू गोबींद सिंगांची हत्या औरंगजेबाच्या मृत्यू नंतर झाली तरी त्यांचा पाठलाग औरंगजेब असतानाच चालू झालेला असावा. गुरू गोबींद सिंगांच्या बाबतीत त्यांनी स्वतः औरंगजेबास पत्र पाठवले होते आणि औरंगजेबाशी मुत्सद्देगिरीची अथवा तडजोडीची बोलणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राकडे निघाले होते. पण पंजाबातील मोगल सुभेदाराने गुरू गोबिंदसिंगांच्या मागावर तेथूनच मारेकरी पाठवले होते. एकुण औरंगजेब किंवा त्या पेक्षा त्याच्या सुभेदार आणि सरदारांच्या भूमिका स्वार्थ अथवा वतनांच्या लालसेपोटी अधिक ताठ झाल्या असतील का हे अभ्यासकांनी अभ्यासावयास हवे असे वाटते. मागील आंतरजालीय वाचनाच्या आठवणीवरून संदर्भ न देता लिहितोय या बद्दल क्षमस्व आणि चु.भू. दे.घे.

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 09/24/2014 - 13:34
बेरार आणि मराठवाड्यातील काही गावांची ब्रिटीशकालीन गॅझेटीयर्स मध्ये त्या त्या परिसराचा इतिहासकारांनी इतिहास लिहिताना औरंगजेब महाराष्ट्रात असताना मराठा सरदारांनी मराठवाडा आणि बेरार प्रांतास काही स्वार्‍या केल्याची वर्णने आहेत अर्थात त्या स्वार्‍यांचे कालावधींची मला कल्पना नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर आणि रायगडावर दबाव वाढलेला असताना काही मराठा सरदार औरंगजेबाच्या ताब्यातील कमी लक्ष असलेल्या प्रदेशात स्वार्‍या करून औरंगजेबाचे लक्ष दुसरी कडे वळवणे वगैरे अशी काही शक्कल लढवली असण्याची आणि संभाजीराजांवर प्रसंग गुदरला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर असतील असे काही झाले असू शकते का ? हि केवळ एक सहज सुचलेली पृच्छा/ शंका आहे कोणताही निष्कर्ष नव्हे .

In reply to by माहितगार

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:20
बेरार प्रांती मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता. खुद्द औरंगजेबाचे अत्यंत महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बर्‍हाणपूरावर स्वतः संभाजीराजांनी धाड घालून भलीमोठी लूट गोळा केली होती. अर्थत हे प्रकार राजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडले. मात्र १६८६ साली विजापूरची आदिलशाही आणि १६८७ साली गोळकोंड्याची कुतुबशाही ह्या संपवयावर औंरंगजेब पूर्णांशाने महाराष्ट्रात वळला व राजांचे मराठवाड्यावरील हल्ले आक्रसत गेले. अर्थात लहानसहान चकमकी चालूच होत्या. पण मोठे युद्ध असे कधीच झाले नाही.

मनो गुरुवार, 09/25/2014 - 04:23
या प्रसंगाविषयीच्या मराठ्यांकडील अस्सल आणि विश्वसनीय नोंदी खालीलप्रमाणे आहेत. जेधे शकावली (निवडक नोंदी) शके १६१० विभव सवछरे कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले कलश पळोन खिलणियावर गेला तेच मासी संभाजी राजे रायेगडाहून कलशाचे मदतीस आले समगे स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास पलउन खलणियास आले मार्गासीर्ष मासी संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रह्लादपंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले तेच मासी औरंगजेब विजापुरीहून तुलापुर नजीक भीमातीर येथे आले माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व काविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येउन उभायेतास जीवतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले फालगुण वद्य १३ त्रायोदसी हारजी माहडिक याणी केसो त्रीमाल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिले फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कविकलश यास जीवे मारून सिरछेद केले बाकीच्या गोष्टीबद्दल मराठ्यांकडील अस्सल माहिती उपलग्ध नाही कारण १) या प्रसंगात प्रत्यक्ष हजर असणारी सर्व महत्वाची माणसे (स्वतः राजे, मुख्य कारभारी कवी कलश, सेनापती म्हलोजी घोरपडे) एक तर कैद झाली किंवा मारली गेली २) वरकड माणसे ( यात म्हलोजीचा मुलगा संताजी घोरपडे हाही होता कि नाही याची कल्पना नाही) रायगडाकडे गेली आणि त्यांनी ही बातमी येसूबाईस दिली. पण यानंतर रायगडच शत्रूच्या ताब्यात गेला आणि मूळ सरकारी दफ्तरखाना नष्ट झाला. ३) फारसी साधने औरंगझेबाच्या दरबारात म्हणजे ३०० किलोमीटर दूर अर्थातच ऐकीव माहितीवर आधारित लिहिली गेली आणि शत्रुपक्षाकडील असल्यामुळे मोगलांना कमीपणा आणणारी माहिती अर्थातच त्यात नसणार त्यामुळे कादंबरीकारांनी जे तपशील भरले आहेत ते तर्क आणि कल्पना वापरूनच ठरवले आहेत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझे काही तर्क. (यांना कोणताही आधार नाही) १) तो काळच अराजकाचा आणि अनिश्चिततेने भरलेला होता. विजापूर आणि गोलकोंड्याची राज्ये दोन वर्षापूर्वीच नष्ट झाली होती. त्यांचे सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते. मुकर्रबखान शेख निजाम पूर्वी विजापुरी मनसबदार होता आणि त्याला शिर्के अथवा विजापुरी मुलुखाची चांगली माहिती असणे अशक्य नव्हते. तसेच त्याला संभाजी राजांची बातमी मिळणेहि अवघड नव्हते कारण संभाजीराजे पूर्वी विजापूरच्या मदतीनेच मोगलांशी लढत होते. मुकर्रबखानच्या दृष्टीने त्याची स्वतःची उपयुक्तता मोगलांना सिद्ध करण्यासाठी हि उत्तम संधी होती. संभाजी राजांनी कित्येक लोक कैदेत ठेवले होते वातावरण एकंदरीत भीतीदायक आणि गोंधळाचे असले पाहिजे. २) नुसते सैन्य असून अशा गोष्टी करणे शक्य नसते, त्याला नेतृत्व लागते. संभाजी राजांना सोडवू शकणारी आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसे खालीलप्रमाणे होती. हंबीरराव मोहिते १६८७ साली साली वाईच्या लढाईत मारले गेले. कवी कलश मुख्य कारभारी (पकडले गेले) सेनापती म्हलोजी घोरपडे (मारले गेले) येसाजी कंक (रायगडावर होते म्हणून त्यांच्यावर शाहू, राजाराम आणि येसूबाई यांच्या रक्षणाची जबादारी होती) येसूबाई (बखरीत रायगडचा खजिना रिकामा आहे, पुरेसे सैन्यही जवळ नाही अशी वाक्ये आहेत.) त्यामुळे त्यांना फार काही करणे शक्य नव्हते असे वाटते राजाराम नजरकैदेत असल्याकारणाने त्याच्याकडे सैन्य नव्हते, त्याचे समर्थकही अटकेत होते. ३) इतिहासात जसे शत्रूच्या मुलुखातून औरंगझेबाच्या कैदेतून सुटून जाणे जमते तसेच अचानक छाप्यात पकडले जाणेही होते. शिवाजीराजांच्या काळी त्यांच्याकडे मोगल विरुद्ध विजापूर असे राजकारण करण्याची संधी होती आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला (जसे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळी). पण एकदा विजापूरचे राज्य नष्ट झाल्यावर आणि पकडले गेल्यावर संभाजी राजांकडे असा काही पर्यायच उरला नाही. ४) जेधे शकावलीनुसार राजारामाचे मंचकारोहण संभाजी राजांच्या वधापुर्वी झाले. त्यावरून असे वाटते की मराठ्यांनी संभाजी राजे जिवंत परत येण्याची आशा आधीच सोडली होती. ५) संभाजी राजांचे सैन्य शिर्क्यांच्या मोहिमेसाठी पुरेसे असावे पण खानाच्या सैन्याचा पराभव करण्याइतपत जास्त नसावे. त्यामुळे लगेच सुटकेचे काही प्रयत्न शक्य झाले नसावे.

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 11:13
शहेनशहा मधे एक वाक्य आहे, औरंगजेब दानिष्मंद्खान (का शहजादी झेबुन्निसाला) म्हणतो. माझ्या हातात मराठ्यांच्या तिन्ही पिढ्या लागल्या पण मी प्रत्येकाबरोबर वेगळा व्यवहार केला. १. शिवाजीला मी जाऊ दिले शिवाजी मुघलांच्या बाजुने वळेल किंवा जयसिंगाला दिलेले वचन मोडेल हे कारण असावे.असे माझे मत) २. संभाजीला मी ठार केले (आदिलशाह, कुतुबशाह ताब्यात होतेच मात्र संभाजीने प्रखर विरोध केल्यामुळे दृष्टीपथात आलेला आणि आयुष्यभर उराशी बाळगलेला दक्षिण विजयाचा क्षण निसटेल की काय असे त्याला वाटत असावे.असे माझे मत) ३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. (म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Fri, 09/26/2014 - 13:30
८९ वर्षे जगलेल्या कोणत्याही व्यक्तीला साधारणतः तीन पिढ्यांच दर्शन सहाजिकच घडत औरंगजेबाने तीन पिढ्या पाहिल्या हे नोंदवण्यासाठी कपोलकल्पित कादंबरीच्या आधाराची गरज रिव्हिजिट करून पहाण्याची गरज वाटते.
१. शिवाजीला मी जाऊ दिले
यात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ? औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
२. संभाजीला मी ठार केले
सत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्‍यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ? समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. .......लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल. तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 09/26/2014 - 13:43
म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा
माझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Fri, 09/26/2014 - 14:26
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत. अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच. धन्यवाद

In reply to by माहितगार

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 14:31
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले
पटले म्हणुन तर मिपावर येत असतो

हेमंत लाटकर Wed, 12/09/2015 - 19:23
सोयराबाई व अष्टप्रधान मंडळाच्या मनात राजारामाला गादीवर आणायचे होते. हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिल्यामुळे कोणाचे चालले नाही व संभाजीराजे सत्तेवर आले. संभाजीराजांनी सोयराबाईंना कैदेत टाकले. जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.

प्रचेतस Mon, 09/22/2014 - 22:26
संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय?
ऐतिहासिक साधनांत त्याचे उल्लेख नाहीत. संभाजीराजांना पकडून आणल्याचे उल्लेख समकालीन पुराव्यांत बहुत करून फारसी साधनांतले आहेत. मराठी साधनांतील उल्लेख हे तदनंतरच्या राजाराम महाराजांच्या कालखंडांतील बखरींमध्ये आले आहेत. उल्लेख जास्ती नसल्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघलांची तेव्हा कोल्हापूरपर्यंत फौज असून तिथे छावणीच केली होती शिवाय पन्हाळा आणि खेळण्याला मोर्चे लावले होते. अडचणीची बाब होती ती कोल्हापूरपासून संगमेश्वरपर्यंत जाण्याची. ह्या वाटेत निबीड अरण्ये, दुर्गम घाटवाटा, खोल दर्‍या असे अडथळे होते. हा प्रदेश शिर्क्यांचा. इथेच गणोजी शिर्क्याने मुकर्रबखानास वाट दाखवली. खानाने राजांवर अचानक झडप घातली. यावेळी राजांजवळ फारसे सैन्य नव्हते. तशाही स्थितीत राजे संगमेश्वराजवळच्या नावडी गावात मुंडण करून व वेष पालटून लपून बसले. तिथेही लढाई होऊन राजांचे सेनापती म्हाळोजीराजे घोरपडे कामी आले. खानाने राजांच्या पायांतील सोन्याच्या तोड्यांवरून राजांस ओळखले व तसेच मळेघाट चढून कोल्हापूर गाठले. हा वघड टप्पा खानाने केवळ २/३ दिवसांत पार केला. पुढे कोल्हापूरला मुघलांची मोठी फौज असल्याने मराठा सैन्याला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करता आला नाही. ह्याच वेळी खुद्द रायगडालाही झुल्फिकारखानाने मोर्चे लावले होते. कोल्हापूरला पोचल्यानंतरही खानाने फौजेला लगेच पुढची चाल देत बहादुरगड गाठला व पुढचा दुर्दैवी प्रकार घडला.

In reply to by मोगा

तेच ना औरंगजेबाने प्रेमळ पित्याप्रमाणे संभाजीराजांचा सांभाळ केला. त्यांच्या दासीपुत्रांना मोठ्या मानाने इस्लाम मधे स्थान दिले. राजांच्या दासींपासून झालेल्या कन्यांचे निकाह मुसलमान मुलांबरोबर मोठ्या सन्मानाने आणि आजाच्या मायेने लावले. हो ना! मोगली मोगा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मोगा गुरुवार, 12/10/2015 - 06:29
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे ! इस्टेटीत वाटणी टाळायला मस्तानीच्या मुलाला हिंदू ब्राह्मण्मानले नाही... अगदी म्हाभारताचाच कित्ता गिरवला. हिडिंबापुत्राला क्षत्रिय राजकुमाराचा दर्जा दिला नाही. पण लढाईच्यावेळेला मात्र पानपतावर समशेरबहाद्दूर आणि कुरुक्षेत्रावर घटोत्कच लढायला आणि मरायला पुढे ! ... पेशव्याचा ब्राह्मण वंश खुंटला व फक्त मस्तानीचा मुसुलमान वंश आजही सुरु आहे , असे ऐकले , खरे आहे का ?

In reply to by मोगा

अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 07:30
स्वतः औरंगजेब आणि त्याची मुलं आपापल्या भावंडांना इस्टेटीचा न्याय्य वाटा मिळावा म्हणुन उपोषणाला बसली होती हा इतीहास आहे.

In reply to by अर्धवटराव

मोगा गुरुवार, 12/10/2015 - 09:16
इस्टेटीसाठी खुले आम द्वंद्व खेळ्णं हे तर सर्वच राजा / पुत्राना अलाउड होतं - सर्वच धर्माच्या ! पण कर्तव्य / धर्म असली भुतं उभी करून कुणाला बिनल्ग्नाचा ठे, कुणाला जंगलात पाठव , कुणाची मुंजच नाकार ... असे करणारे दांभिक तत्वद्नान आम्हाला तरी आवडत नाही. .... ते काही का असेना , मस्तानी मुसलमान होती म्हणून आज बाजीरावाचा मूळ अंश शिल्लक आहे , हे वास्तव आहे. ती किंवा तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !

In reply to by मोगा

pacificready गुरुवार, 12/10/2015 - 11:18
हे सगळे आता नाकारायचे असं ठरलंय ना तुमचं? तुम्ही तिकडे जाणार असं गेली साडेतीन युगं ऐकतोय. तिकडे काय better package आहे ते सांगा की.

In reply to by मोगा

अर्धवटराव गुरुवार, 12/10/2015 - 11:06
सर्व जग एकाच रंगात रंगवावे, आणि कोणि ऐकत नसल्यास सरळ रक्ताचा लाल रंग फासावा... हे कर्तव्य कित्ती उदात्त आहे.

In reply to by मोगा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 12:15
@तिचा अंश हिंदू झाला असता तर कदाचित गृहकलहात त्याचाही नारायणराव झाला असता !>> आणि आता कशावरूण अली...हस्सन्/हुस्सेन होणार नाही म्हणे!? http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif

In reply to by मोगा

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 12/10/2015 - 17:47
हो का मोगा! मग सगळ्यांना इस्टेटीत वाटा मिळाला का त्या मुसलमान सरदारांच्या घरात का बेदखल केले गेले? तुमच्याकडे प्रेमळ औरंगजेबाने रेकॉर्ड दिले असेलच ना!

In reply to by मोगा

हेमंत लाटकर गुरुवार, 12/10/2015 - 18:53
नायतर ते पुण्याचे भंपक पेशवे
मोगॅम्बो, पेशवे भंपक. बाळाजी विश्वनाथांनी व पहिल्या बाजीरावांनी आपल्या पराक्रम व बुद्धिने शिवाजीराजांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत वाढविले. मस्तानीला बाजीरावांच्या आई गोपिकाबाईचा जास्त विरोध होता. बाजीरावांनंतर नानासाहेबांनाच पेशवेपद मिळाले असते. समशेरबहाद्दरला पेशवेपद कसे काय मिळेल. जेष्ठ पुत्र नानासाहेब असतांना. पानिपतमध्ये झालेले मराठ्यांचे नुकसान माधवराव पेशवेंनी आपल्या 10 वर्षाच्या कारर्कीदित भरून काढले. माधवरावानंतर पेशव्यांमध्ये पराक्रमी व बुद्धिवान पेशवा नसल्यामुळे तसेच सरदारांच्या वतनाच्या हव्यासापायी मराठ्यांच्या साम्राज्याची अधोगती सुरू झाली.

In reply to by सर्वसाक्षी

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 10:04
हो. तेच ते. शिवाजी राजांना यांना तुमच्या पुत्रास वतन देऊ असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या होत्या. शिवाजी राजेंच्या मृत्युनंतर ह्यांची वतनाची लालसा परत जागृत झाली.

या विषयावर संजय सोनवणी यांची त्यांच्या फेबु खात्यावर एक मोठी अभ्यासपूर्ण पोस्ट आहे . त्याचा सार असा की महाराजांच्या सुटकेचे पुरेसे प्रयत्न झाले नाहीत आणि मंत्री मंडळाकडे तेवढी इच्छाशक्ती पण नवती . इच्छुकांनी ती पोस्ट शोधावी

In reply to by प्रचेतस

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:12
अमोलजी, तुम्हाला या विषयात इंटरेस्ट दिसतोय. आगे बढो... तेंव्हा खूप वाचा, खूप विचार करा... इतिहासाचे अभ्यासक कुरंदकर, शेजवलकर आणि इत्यादिंचे विचार वाचा... केवळ इंटरनेटवर ब्लॉग उपलब्ध आहे म्हणुन सोनवणींसारख्यांचे लिखाण वाचून आपले मत बनवू नका हो! हे कळकळीने सांगतोय!! याउप्पर तुमची मर्जी....

In reply to by कवितानागेश

मालोजीराव Wed, 12/09/2015 - 21:23
थोर इतिहासकार सोनवणी म्हणतात "युद्ध झाले नाही. किरकोळ चकमक झाली. ती देखाव्यापुरती असु शकेल"...अर्थात हि त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे. मोगलाकडील साकी मुस्तैद,खाफीखान,मनुची व शहाजीराजे कैफियत मात्र संगमेश्वरी लढाई झाली,ति देखिल संभाजीराजे याना खानाची बातमी कळताच पुढे येऊन खानास संभाजीराजे,कवी कलश,सरनौबत मालोजी घोरपडे,संताजी घोरपडे आदिनी चढाई केली व धुमश्चक्री सुरु झाली,,परंतु या धुमश्चक्रीत सरनौबत पडले,कवी कलश जखमी झाले व मोगल सैन्य संख्येने जास्त होते,आणी संभाजीराजे यानाच पकडण्याचे आदेश होते,त्यामुळे मोगल सैन्यानी महाराज व कलश हे हाती लागताच तेथुन निसटले,यातुन संताजी व इतर सैन्य माघे राहिले ते वरकड रायगडी गेले,परंतु पळुन गेले असा अस्सल साधनात कुठेच उल्लेख नाही, तसेच संभाजी महाराजासमवेत सरनौबत मालोजी,कवी कलश,संताजी,आदी सह फक्त थोडकेच सैन्यच होते,व मोगल मात्र संख्येने जास्त होते.त्यामुळे बळ कमी पडले,परंतु लढाई झाली असे समकालीन सर्व इतिहासकारानी नोंद करुन ठेवलेले आहे संभाजीराजे अप्रिय असते तर त्यांची फौज औरंगजेबाला एवढी जड गेली असती का? त्रयस्थ व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया पहा १३ नोहेंबर १६८८ ला इंग्रज अधिकार्याने इंग्लंड ला हिंदुस्तान च्या अस्थिर स्थितीबद्दल कळवले तो म्हणतो "दक्खनेतील स्थिती अस्थिर झाली आहे सर्व मोगली ठाणी,किल्ले यांची व्यवस्था बिघडली आहे. मराठ्यांनी किल्ले मजबूत ठेवून परतीचे हल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी आपल्या प्रदेशात त्यांनी मोगलांचा पराभव केला आहे. जंजिरा ते पोर्ट नोव्हा चा प्रदेश अजूनही संभाजीच्या सैन्याकडे आहे" संभाजीराजे अप्रिय झाले होते म्हणून त्यांना मोगलाकडून सोडण्यास कोणी गेले नाही हे तुणतुणे पुनःपुन्हा वाजवणाय्रांनी शंभूराजे सतत नऊ वर्षे अहोरात्र औरंगजेबाच्या अफाट फौजेविरूढ लढले ते जनमानसाच्या आणि सैन्याच्या पाठिंब्याशिवाय काय ? संभाजीराजांच्या हत्येनंतर चवताळून उठलेल्या मराठ्यांनी ठिकठिकाणी मोगली छाव्णायांवर हल्ले केले, रायगड पायथा,कराड, फलटण येथे मोगलांना पराभूत केले

In reply to by सुहास झेले

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 11:13
सभागृहातील आसन संख्या (केवळ १५०) मर्यादित असल्याने या परीपत्रकाद्वारे आपणास सुचित करण्यात येत आहे की आपण खालील व्यक्तींशी लवकरात लवकर संपर्क साधून आपली नावनोंदणी आणि जागा निश्चित करावी हे विनंती. वि.सु. : कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि विषय सोबत जोडले आहेत. पराग लिमये ...(अंधेरी/ विलेपारले) ९९८७५६५७३८ अमोल मांडके ...(कांजुरमार्ग आणि दादर) ९००४६५७६६३ संजय तळेकर ...(चारकोप आणि बोरीवली) ९८२०२३८१७७

In reply to by खटपट्या

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 11:29
तिथे ते अपलोड होत नाही, पण काही आठवड्यात कार्यक्रमाची डीव्हीडी विक्रीसाठी उपलब्ध होते (रुपये १५०)...

In reply to by काळा पहाड

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 14:36
जनसेवा समितीचुया कार्यक्रम असेल तेव्हा त्या विक्रीला ठेवल्या जातात... मी सांगेन उपलब्ध झाल्यावर. हव्या असतील तर एक कॉपी पाठवून पण देईन... काळजी नसावी :)

दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 15:54
श्री संजय सोणवणी यांनी याआधीच ही शंका आणि त्याला पूरक असे लेखन करून ठेवले आहे. नेटवर शोधल्यास मिळू शकेल. सोयराबाई यांची महत्वाकांक्षा (आपला मुलगा राजाराम छत्रपती व्हावा) आणि त्याना इतर दरबारी /सरदार यांची साथ होती. अंतर्गत राजकारणामुळे संभाजी महाराजांची सुटका होऊ शकली नाही. संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न जाणेवपूर्वक झाले नाहीत यासाठी सोयराबाई-राजाराम यांच्या बाजूच्या सर्व सरदार/ दरबारी यांची मान्यता होती असे मानायला वाव आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 16:34
खिक्क्क... विषप्रयोगानंतरच्या दुसऱ्या कटानंतर राजांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवले होते. त्यातच त्यांच्या मृत्यु झाला. (१६८३/८४) मग सोयराबाईसाहेबांनी राजांना कैदेतून सोडवायला जाण्याचा प्रश्नच कुठे येतो?

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Tue, 09/23/2014 - 16:53
:). असले इतिहास अभ्यासक असले की प्रश्नच मिटला. एकुणात गण्याने फसवले, भावाने वार्‍यावर सोडले पण तरीही दोष मात्र इतरांचा असा काहिसा काही थोर इतिहास तोडफोड्यांचा दावा आहे आणि जो पुर्णपणे मुर्खपणाचा आहे.

In reply to by मृत्युन्जय

कुणीतरी स्वतःला शाहीर म्हणवायचे, भाटगिरी करणारे त्यांना इतिहासकार म्हणणार. त्यापेक्षा इतिहास अभ्यासक म्हणवुन घेणारे निदान तत्वाशी तरी प्रामाणिक आहेत.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:52
आमच्या गल्लीतला दुसरीतला शेंबडीचा पोरगा सुद्धा इतिहासाचे पुस्तक वाचताना स्वत:ला इतिहास अभ्यासक म्हणवुन घेतो. हे नव इतिहासवादी आणि तो पोरगा यांमध्ये फारसा फरक नाही हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. बाकी सध्या भाटांची संख्या वाढली आहे हे मात्र खरे. अवांतरः तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.

In reply to by मृत्युन्जय

शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. (आजकाल या दांभिक लोकांना त्यांचेच अनुयायी क्रिटीकली घ्यायला लागलेत हेहीनसेथोडके)

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 12:21
शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. अवांतरः आईन्स्टाइन म्हणे सगळ्या जर्मन शासन पुरस्कृत शासकीय समित्यांपासुन नेहमीचे दूर राहिला. अण्वस्त्रे निर्बुद्ध लोकांच्या हाती लागण्याला त्याचा असलेला कडाडुन विरोध त्याने शासनाला सहकार्य न करुन जाहिर केला. थोडे वेगळे उदाहरण आहे. पण बघा त्यातुन काही बोध घेता आला तर,

In reply to by मृत्युन्जय

काळा पहाड Wed, 09/24/2014 - 12:33
अशा लोकांमुळं फारसं नुकसान होणार नाही असं बर्‍याच जणांना वाटतं. पण पहा नायजेरिया, सोमालिया इत्यादी देशांकडे. देश किती खाली जाऊ शकतो याची हे देश उदाहरणे आहेत. या लोकांचं असंच चालू दिलं तर हा देश सुद्धा तिथेच पोचेल. आणि त्याची या लोकांना ना खंत असेल ना खेद. वर आणि समतेसाठी सर्व समाजाला या पातळीवर आणणं गरजेचं होतं वगैरे जातीयवादी पोपटपंची पण बोबड्याकडून ऐकावी लागेल.

In reply to by मृत्युन्जय

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 12:35
क्रुपया धाग्याचा विषय कोण इतिहास संशोधक आहे अथवा नाही हा नाहीय. आम्हा पामरांच्या ज्ञानात काही भर पडेल या हेतूने हा धागा लिहीला आहे. आपल्या जवळ धाग्यातील विषयाला धरून काही माहीती असेल तर क्रुपया आमच्या ज्ञानात भर घालणे.

In reply to by मृत्युन्जय

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:04
>>> शिवचरित्राशी ज्यांचा काहिच संबंध नाही असे जातीय विद्वेष पसरवणारे लोक स्वतःला इतिहास अभ्यासक म्हणवुन घ्यायला लागले तेव्हापासुन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा इतका घसरला आहे की त्यानंतर इतिहास संशोधन आणि अभ्यासाची व्याख्याच बदलली. सरस्वतीची मुर्ती फोडणारे, त्यांना ७२ बहाद्दर म्हणुन संबोधणारे आणि दंग्याधोप्यांना स्वतःची ओळख बनवणारे नतद्रष्ट लोक आणि त्यांनी पोसलेले सो कॉल्ड अभ्यासक आणि या सर्वांना पाठीशी घालणारे राजकारणी असल्यावर शासकीत समित्यांमध्ये राहुन माती खाण्यापेक्षा त्यापासुन ४ हात दूर राहिलेलेच बरे. + १ नानांनी पुन्हा एकदा माती खाल्ली.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:02
>>> शिवचरीत्र हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग मागच्या शंभर वर्षात जन्मले हे महाराष्ट्राचे दुर्देव. अशा लोकांपेक्षा नवइतिहासवादी परवडले, ते निदान जाहिर चर्चेची तयारी दाखवतात व ज्यांनी सो कॉल्ड इतिहासासाठी आयुष्य वेचलेले आहे ते जाहिर चर्चा आणि शासनाच्या समितीतूनही कसा पळ काढतात हे लोकांनी पाहीले आहे. खंडणी, दांडगाई, दंगेधोपे, जातीय विद्वेष पसरवून समाजात दुफळी माजविणे हा ज्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे अशा लोकांनी केलेल्या किळसवाण्या कल्पनाविलासाला खरा इतिहास माणणारे गणंग २०-२५ वर्षात जन्मले हे निव्वळ महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्व महान ऐतिहासिक व्यक्तींचे दुर्देव. आपल्याच पक्षाचे सत्ताधारी असल्याने व सर्व सत्तास्थानावर आपलेच जातभाई असल्याने हे नवइतिहासकार शासकीय मान्यताप्राप्त कसे होतात व त्यांच्या गलिच्छ व असत्य बरळण्याला शासन कशी मान्यता देते हे लोकांनी पाहीले आहे. बादवे, खंडणी, भ्रष्टाचार, दांडगाई इ. व्यवसायांवर आपले पोट भरण्यापेक्षा जनतेला शिवचरीत्र सांगून पोट भरणे कितीतरी चांगले.

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 12:28
शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 12:32
>>> शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे. ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?

In reply to by श्रीगुरुजी

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 12:56
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी अचानक प्रकट होतात आणि राजांना आशिर्वाद देतात हा प्रसंग एका नाटकात एका पोटार्थीने दाखवला होता,अशी कोणतीच घटना इतिहासात घडली नसताना दाखवण्याचे प्रयोजन काय हे पोटार्थी सांगत नाहीत. अर्थात महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला मुस्लिमविरोधी बनवण्याचा हा खटाटोप होता व त्याचा सोशिओपॉलिटीकल लाभ उठवायचा यांचा प्रयत्न नेहमीच चालू असतो .अशा पोटार्थींच्या भाकडकथांना इतिहास मानणारे खरे मुर्ख.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 16:38
एका नाटकात नाटक म्हणजे काय असते ते माहिती आहे ना तुम्हाला नेफळे? नसेल तर आधी ते माहिती करुन घ्या. काही पोटार्थी तर सध्या पिसाळा आणि गण्या हरामी नव्हते हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांच्याइतके दुर्दैवी पोटार्थी तेच.

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 17:32
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि काल्पनिक विषयावरचे नाटक यातला फरक समजतो का मृत्युंजय? उद्या मी समर्थांवर नाटक लिहिले आणि त्यात समर्थांना मुस्लिम साधू म्हणुन दाखवले तर 'आर्टीस्ट लिबर्टीच्या' नावाखाली मला सूट देणार का?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 18:08
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का नेफळे साहेब? सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार कळतो का आपल्याला? जवळ जवळ सग्ळ्या ऐतिहासिक / पौराणिक नाटकात / चित्रपटात ती घेतली जातेच. बाकी भवानी तलवारीबद्दल आपले काय मत आहे?

In reply to by मृत्युन्जय

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 18:17
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला प्रत्येकालाच सूट आहे, परंतु ऐतिहासिक विषयात जास्त लिबर्टी नको. उदा:- अफजलखानाचा वध या प्रसंगात खानाचे शिवाजींशी झालेले संभाषणाचा पुरावा नाही ,परंतु प्रसंगानुरुप संवाद घातले तर ठीक आहे. शिवराज्याभिषेकात रामदास स्वामी उपस्थीत असल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे ती घटना घुसडणे ही इतिहासाची मोडतोड आहे व अशी मोडतोड करण्यासाठी काही धार्मिक संघटनाही तथाकथीत इतिहासकारांना(?) फूस लावत असतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 18:26
भवानी तलवारीविषयी काय मत आहे
हा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:04
आजचे पोटार्थी स्वतःच्या मतानुसार नसती लिबर्टी घेउन प्रसंगांचे निराळेच अर्थ लावुन नविन इतिहास लिहुन पिसाळ आणी गण्यासारख्या हराम्यांना निर्दोष ठरवण्याच्या भानगडीत आहेत हे तुम्हाल खुपत नाहिसे दिसते. ज्याने स्वतःच्या बहिणीला आणी मेव्हण्याला विकले तो कसला आलाय निर्दोष म्हणा. त्याची लायकी दिसतेच, अश्या लोकांना काय म्हणतात ते ही सगळ्यांना माहिती आहेच. असो. समर्थ रामदास महाराजांचे गुरु असल्याने त्यांचे आशिर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी होते. ते राज्यरोहणाप्रसंगी उपस्थित होते की नव्हते ते गौण आहे.

In reply to by मृत्युन्जय

समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते
इतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 12:27
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच हिंदु राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द महाराजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. तथाकथित इतिहास मोडतोडक तसे करताना दिसत नाहित. स्वतःला पाहिजे तेवढेच निष्कर्ष काढणे याला सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणतात.

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 16:43
जल्लां काय कल्लां नाय. रामदासस्वामींना नमस्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी कसे ठरतात? खर्र सांगा. तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या देवळात गेला नाहीत का एखाद्या देवाला नमस्कार केला नाही. बरोबर ना!

In reply to by पैसा

पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 17:39
काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?

In reply to by पैसा

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 17:42
हेच की महाराज फक्त हिंदू संतांचे आशिर्वाद घ्यायचे असे दाखवणे, वास्तवात रामदासांच्या धार्मिक भूमिकेशी शिवाजींना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी हे राजकीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by नानासाहेब नेफळे

पैसा Fri, 09/26/2014 - 12:34
कोण म्हणतोय असं की महाराज फक्त हिंदूना नमस्कार करत म्हणून? महाराजांनी कित्येक मशिदी दर्ग्यांना नेमणुका दिल्याचे पुरावे आहेत. अफझल्याच्या दर्ग्याला सुद्धा सगळी व्यवस्था लावून दिली होती. ते कोण नाकारतोय का? मग तुम्हीच असे एकांगी का विचार करताय? बादवे, मोगलाई हा शब्द वाचून अगदी काळजात कालवाकालव झाली हो! ते एक असोच. निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!

In reply to by पैसा

निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो! महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 12:39
महाराजांनी समर्थ रामदासांना नमस्कार केला म्हणजे ते मुस्लिम्द्वेष्टे कसे झाले ब्वॉ. म्हणजे उद्या आम्ही देहु ला जाउन डोके टेकवुन आलो की धर्मांध झालो की काय?

In reply to by मृत्युन्जय

राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध लढले, म्हणुन ते मुस्लिम विरोधक कसे ठरतात? स्वराज्य संस्थापक राजे होते, हिंदवी स्वराज्य हा कल्पनाविलास कुणाचा ब्वॉ? मुंबईतल्या परप्रांतियांना विरोध बहुतांशी मराठी माणसे करतात, बहुसंख्य परप्रांतिय हिंदु आहेत, याचा अर्थ मराठी माणुस हिंदूद्वेष्टा ठरतो काय?

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 13:39
तुम्ही तुमचीच वाक्ये प्रश्नरुपात का टाकता आहात? नाही म्हणजे असे मी तरी कुठे लिहिलेले दिसत नाही म्हणुन विचारले.

In reply to by पैसा

इरसाल Fri, 09/26/2014 - 14:40
अस हेकलिंग करुन मी घाबरणार नाही. मिपावरील सन्मान्य धुरंदर हे मान्य करतील की शिवरायांनी ज्याची बोटे तोडली तो कोन होता, ज्याचा कोथळा काढला तो कोण होता, ज्याच्या मागे हात धुवुन लागले तो कोण होता,मग ते त्यांच्या विरुध्ध नव्हते असे कसे म्हणता तुम्ही ;)

In reply to by इरसाल

शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व होते ,ते फक्त दुजर्नांच्या विरोधात होते, कुठल्या धर्माच्या नाही. महाराजांना सर्वधर्मसमभाव असलेले स्वराज्य अपेक्षीत होते ,ते त्यांनी स्थापन केले, परंतु काही इतिहासकार(?) त्यांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा दावा करतात, जो अर्थात चूक आहे. राजेंनी मुस्लिम राज्यकर्त्यांना पराजीत केले, म्हणुन ते मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात, या न्यायाने राजे हिंदुविरोधी ठरतात काय!

In reply to by नानासाहेब नेफळे

अनुप ढेरे Fri, 09/26/2014 - 15:35
मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात,
जर बाबासाहेब पुरंदर्‍यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्‍या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?

In reply to by इरसाल

पैसा Fri, 09/26/2014 - 18:02
गई भैंस पानी में! इरसालभौ, सन्माणणीय णेफळे यांणी डोळ्यावर चष्मा लावल्याणे तुमचा उपहास त्यांच्या डोक्यावरूण णिघूण गेला आहे हे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! =))

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ गुरुवार, 09/25/2014 - 21:03
हे सांगशील का ?? ते तसे दाखविणारा तो पोटार्थी कोण ?? त्याने (पोटार्थी) ते तसे दाखविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्ण तुला पडला, म्हणजेच तु त्या नाटकावर इतक्या बारकाइने सांगोपांग विचार करू शकतोस याचे मला आश्चर्य नाही वाटले पण चकीत मात्र झालो. बरे तो प्रसंग दाखविल्यामुळे महाराजांच्या सेकुलर प्रतिमेला धक्का बसला, अगदी तुलासुद्धा बसला असे तुझ्या प्रतिक्रियेवरुन जाणवले. तर अशा पोटार्थ्याने लिहीलेल्या व भाकडकथांनी सजविलेल्या नाटकांना तु मात्र न चुकता हजेरी का लावतोस हे सांग आधी.

In reply to by विनोद१८

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 22:33
देशात घटनेचं राज्य आहे, कुण्याही फडतुस पोटभरुने सुपार्या घेऊन इतिहासाची मोडतोड करावी वा तसे आपल्या कलाकृतीतून दाखवायला ही मोगलाई नाही, त्यामुळे मी नाटक का बघितले हा प्रश्न गौण आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 22:50
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची केलेली मोडतोड हा ही पोटार्थी व राजकीय हेतुन प्रेरित प्रकार आहे, त्याचाही निषेध केला पाहीजे .परंतु या देशात इतिहासाचा वापर करुन धार्मिक वा जातीय सलोखा बिघडवण्याचे काम ज्या लोकांनी इमानेइतबारे केले, त्यांनीच पेरलेले काटे आज त्यांच्या पायात रुतत आहेत. ब्रिगेडींचा विखार हे त्यांना प्रत्युत्तर आहे, अर्थात त्यांचा मार्ग हा योग्य मार्ग नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 11:10
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर करुन या देशात धार्म्मिक अथवा जातीय सलोखा बिघडवला फक्त बीग्रेडींनी. इतर कोणीही कधीही इतिहासाचा वापर इतर लोकांच्या द्वेषाखातर केलेला नाही. शिवाय इतर कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देवांच्या मुर्ती फोडण्याची कामे केलेली नाहित. स्वातंत्र्यपुर्व काळात मुस्लिम धर्मांधांनी हिंदुंची देवळे फोडली त्याबद्द्ल मी काही बोलत नाही. अफजलखान आणि शाइस्तेखानाने ते पवित्र काम भोसले, मोरे इत्यादी मराठी सरदारांच्या साक्षीनेच केले. मराठी माणूसच जिथे गद्दार झाला होता तिथे त्या धर्मांधांना काय शिव्या घालायच्या म्हणा.

In reply to by नानासाहेब नेफळे

विनोद१८ Fri, 09/26/2014 - 07:05
..म्हंजे नेमके काय रे नान्या ?? मी हे नवीनच काहीतरी प्रकरण वाचतोय आज, तु मिपाकरांचे याविषयीचे कुतुहल वाढ्विलेस हे नक्की. केवळ तुझ्यामुळेच आज आम्हा मिपाकरांना या विषयीची अधिक ज्ञानप्राप्ती होइल म्हणजेच आमचे याविषयीचे अज्ञान दूर होइल असे मी छातीठोकपणे समजु शकतो काय, नान्या. ?? तेव्हा याविषयी अधिक सविस्तर टंकण्याचे कष्ट यापुढच्या तुझ्या प्रतिसादात घे. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येउया. त्या कुणा एका फडतूस पोट्भरु व सुपार्या घेणार्या व इतिहासाची मोड्तोड करणार्या माणसाने लिहीलेल्या व तु ते तुझ्या घटनादत्त अधिकारात पाहिलेल्या नाटकाचे नाव रे काय ?? तुझ्यासारखेच मीसुद्धा ते माझ्या घटनादत्त अधिकारात पुन्हा पुन्हा पाहीन म्हणतो, ते तु मला सांगशील काय रे नान्या ?? बरे तुझ्या प्रतिसादातल्या १९वा शब्द नक्की 'मोगलाई' असा वाचावा कि 'मोदीशाही' ??? नान्या, तुझ्यासारख्या विद्वानाने एक भाकड नाटक वारंवार पाहणे हा प्रश्न गौण कसा काय ?? मला वाटते मी विचारलेल्या प्रश्णांना मुद्द्यापासुन न भरकटता उत्तरे द्यावीस.

In reply to by श्रीगुरुजी

काळा पहाड गुरुवार, 09/25/2014 - 13:22
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?
थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.

In reply to by मृत्युन्जय

विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 11:26
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.

दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 16:49
गफलत झाली माफ करा मात्र नजरकैदेत असल्या तरी ते आणि त्यांचे समर्थक संभाजी राजाविरुद्ध कारस्थाने करत होतेच. सोयराबाई संभाजी हयात असतानाच गेल्या तेव्हा त्यांचा प्रश्न येत नाही हे मान्य मात्र त्यांचा म्हणजे राजारामांचा गट अस्तित्वात होताच. संभाजी राजांना अटक झाल्यावर लगेच राजाराम यांचे मंचकारोहण झाले. संभाजी राजे यांना अटक झाली फेब्रुवारी मध्ये (१ फेब १६८९ ) आणि मुघल त्यांना कोकणातून घेवून पुण्याजवळ तुळापुर येथे त्यांची निर्घृण हत्या झाली ११ मार्च १६८९ मध्ये एवढ्या काळात मराठ्यान्नी त्यांना सोडवण्याचा एकही मोठा प्रयत्न केला नाही याचे समाधानकारक कारण मिळत नाही.

In reply to by दुश्यन्त

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 17:09
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला. इतकेच नव्हे तर रायगड मुघलांच्या ताब्यात जात असताना राजारामांस वाघदरवाजातून पळून जाण्यास मदत केली व् स्वत: युवराज शाहूंसह मुघलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।

In reply to by प्रचेतस

औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही। अनुमोदन.

In reply to by प्रचेतस

सुहास झेले Tue, 09/23/2014 - 22:43
नशीब कोणी अजून असे बोलले नाही, की राजाराम महाराजांनी घडवून आणले वगैरे वगैरे.... हल्ली इतिहास रचणारे चिक्कार इतिहासकर आहेत रे वल्ली.... ;-) ५० पानांचे शिवचरित्र आल्याचे वाचले होते, ज्यास पुरस्कारही (?) मिळाला होता... आता बोल =))

In reply to by प्रचेतस

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:53
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन करणारा सुर्याजी पिसाळच ना? त्याच्यावरुनच देशद्रोह्याला सुर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत पडली ना?

In reply to by प्रचेतस

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:13
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला ?? पण मी तर वाचले आहे की संभाजी राजांबरोबर येसुबाई आणि शाहु पण औरंगजेबाच्या कैदेत होते . कारण त्यांच्या ( येसुबाईंच्या) माहेरी काही कार्यानिमित्त गेले असताना त्यांच्या (येसुबाईंच्या) सख्ख्या भावानेच दगा केला होता . आणि सोयराबाई नजरकैदेत होत्या पण राजाराम नसावेत बहुदा

In reply to by मनीषा

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 18:53
महाराणी येसूबाईंनी संभाजी राजांच्या हत्येच्या आधीच राजारामाला मंचकारोहण करून सुखरूप रायगडाबाहेर काढला होता. आणि स्वतः मात्र शाहूसह रायगडावरच राहिल्या होत्या.

In reply to by मनीषा

पैसा Fri, 09/26/2014 - 11:32
इथेच कुठेतरी जेधे शकावलीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे सुटून येऊ शक्त नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच राजारामाला संभाजीराजे हयात असतानाच मंचकारोहण केले. मंचकारोहण हे बहुतेक पूर्ण राज्याभिषेक नसावा, युवराज म्हणून नियुक्ती असे काहीसे असावे असे वाटते. येसूबाई गडावरच राहण्याचे सयुक्तिक कारण असे दिसते की जवळपासच्या इतर सर्व गडांनाच वेढे पडले होते, त्यामुळे रायगड हाच त्यातल्या त्यात सुरक्षित होता. आणि जर फितुरी झाली नसती तर गड आणखी कित्येक दिवस, महिने लढवता आला असता. राजाराम जिंजीकडे जाणार हे ठरले होते. त्यामुळे कोणीतरी जबाबदार माणसाने मराठी प्रदेशात रहाणे आवश्यक होते. तो निर्णय येसूबाईंचाच होता. त्यांना स्वतंत्र शिक्का सुरुवातीपासून होता आणि त्या अनेकदा कारभारही पहात होत्या असे उल्लेख आहेत.

In reply to by पैसा

मनो Sat, 09/27/2014 - 03:08
शकावलीतला उल्लेख असा आहे फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले याचा अर्थ असा कि कैदेतून सुटका करून आदराने एका आसनावर बसवले. तो काही राज्याभिषेक नव्हे, फक्त एक मान्यता अथवा आदराने मुक्तता अश्या अर्थाने ते घेतले पाहिजे.

In reply to by दुश्यन्त

पैसा Tue, 09/23/2014 - 17:10
राजाराम सुद्धा रायगडावर होते. त्याना येसूबाईंनी शिताफीने बाहेर काढले आणि मग ते जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे गेले. मंचकारोहण हे येसूबाईंच्या धोरणीपणामुळेच घडल. एवढेच नव्हे तर राजारामाला पळायला अवधी मिळावा म्हणून येसूबाई रायगडावरच राहिल्या. जेणेकरून मोगलांचे लक्ष तिकडेच राहिले. आता संभाजीराजांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत असे हे सगळे बोलणारी मंडळी अप्रत्यक्षरीत्या येसूबाईंना जबाबदार धरत आहेत आणि राजारामावर आरोप ठेवत आहेत असे तुम्हाला वाटत नाही? हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या आधीच गेले. त्यांच्यासारखा पराक्रमी सरदार त्यावेळेस कोणीच नव्हता. शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.

In reply to by पैसा

कवितानागेश Tue, 09/23/2014 - 17:18
शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> हे अगदी पटतंय. बातमी पोचली तरी, ती बातमी खरी आहे की नाही, खरंच राजे पकडले गेले आहेत, की नुसतीच आवई उठवली आहे, याची खतरजमा होईपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल.

In reply to by कवितानागेश

खटपट्या Tue, 09/23/2014 - 23:20
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात असेही लिहिलेय कि धूर्त औरंगजेबाला मराठे उठाव करतील हे माहित होते. म्हणून त्याने बाकीच्या किल्ल्यांचा बंदोबस्त केलाच पण संभाजी महाराजांना जेथे कैदेत ठेवले होते त्याच्या आजूबाजूच्या गावामधील सर्व पुरुष मंडळीना हग्या मार दिला. बैल, घोडे जप्त केले. आणि जनता उठाव करणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला. संगमेश्वरहून कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना नेहमी बुरखा घालून झाकूनच नेले गेले. जेणे करून कैदी कोण आहे याचा वाटेतल्या लोकांना थांगपत्ता लागू नये.

In reply to by खटपट्या

इतिहास या विषयावर कथाकादंबरीकार त्यांच्या साहीत्यात कल्पनाविलास करत असतात, त्याला खरा इतिहास समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या राजसंन्यास या नाटकात वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक पात्र घुसडले, पूढे तोच इतिहास लोक खरे मानायला लागले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत एका प्रसिद्ध नाटकात अनेक कल्पनाविलास केले गेले आहेत ,परंतु बरेच लोक त्याला खरा इतिहास मानतात हे दुर्दैव आहे आणि या असल्या मुर्खपणावर आक्षेप घेणार्यांना मुर्खात काढण्याचा महामुर्खपणाही सुप्त धार्मिक अस्मितेच्या नावाखाली चालू असतो.

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रचेतस Tue, 09/23/2014 - 23:48
नेफ़ळ्यांशी अशतः सहमत. गडकर्‍यांनी राजसंन्यासमध्ये वाघ्या घुसडलं का नाही ते माहीत नाही पण इंदूरच्या होळकरांनी शिवाजी राजेंच्या समाधीचा जीर्णोद्धार करायला मदत केली तेव्हा त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक पण उभारले गेले असे काहीसे गोनीदांनी दुर्गभ्रमणगाथेत लिहिल्याचे आठवते. बाकी विश्वास पाटलांनी 'संभाजी' कादंबरीत बरेच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे. मात्र औरंगजेबाने तेव्हा भौतेक किल्ल्यांना मोर्चे लावले होते हे नक्कीच खरे आहे. मात्र लोकांना हग्या दम दिला हे कल्पित असावे.

In reply to by प्रचेतस

पैसा Wed, 09/24/2014 - 00:03
http://www.misalpav.com/node/22418 या धाग्यावर वाघ्याबद्दल भरपूर चर्चा झाली आहे आणि त्यात नाना आणि जागोमोहनप्यारे यांचा भरपूर सहभाग होता. आता या धाग्यावर वाघ्याबद्दल लिहू नये. एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!

In reply to by पैसा

मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 10:56
त्या लेखातील खालील वाक्य वाचुन खुप मौज वाटली: य द वे, राष्ट्रवादीचे दोन पराक्रमी पुरुष -आदरणीय भुजबळसाहेब व तटकरेसाहेब यांच्याभोवती तूर्तास त्यांनी केलेल्या काही घोटाळ्याचा फास अडकू पहात आहे. त्यामुळे साहजिकच
जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवाले बर्‍यापैकी अडचणीत येऊ पहात असतात तेव्हा तेव्हा ते संभाजी ब्रिगेडला 'छ्छू.........' केले जाते आणि ती मंडळी जोमाने एक नवा पुरुषार्थ करायला सज्ज होतात..!

In reply to by पैसा

एस Wed, 09/24/2014 - 13:11
एकतर तो धागा वर काढा नायतर दुसरा धागा लिहा!
वाचनमात्र झालेला धागा 'वर' कसा हो काढायचा पैअक्का? आम्ही काय सम्पाद्क हाय व्हयं?

In reply to by एस

पैसा Wed, 09/24/2014 - 15:19
मग दुसरा धागा काढा! हाकानाका! आणि प्यारेकाकांसारख्या जुन्या जाणत्या मिपाकराने इतके अवांतर केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे वगैरे.. ओ प्यारेकाका अवांतर करण्यासाठी दुसरे पेश्शल धागे आहेत की हो!

In reply to by पैसा

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:43
४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते. हे उत्तर संयुक्तिक वाटते........

शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> संयुक्तीक वाटते.

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 11:32
माझे मत असे आहे. कदाचित त्यावेळी निर्नायकी अवस्थेमुळे मराठे काही काळ भांबावले असतील. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर शिवाजी राजांच्या तोडीचा कुणीही धुरंधर, मुत्सद्दी मराठमंडळात नव्हता. शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. औरंगजेबाच्या अफाट फौजेची भिती मराठ्यांना नव्ह्ती. गनिमी काव्याने त्यांनी सतत मोगली फौजेला हैराण केले होते. त्यामुळे असे वाटते की शिवाजीराजां सारखा विचार करणारा एखादा धोरणी, मुत्सद्दी त्यावेळी कुणी असता, तर संभाजी राजांची कदाचित सुटका होऊ शकली असती. कदाचित प्रयत्न झालेही असतील. पण इतिहासाला ते अज्ञात आहेत.

In reply to by बबन ताम्बे

अतुल झोड Wed, 09/24/2014 - 15:46
शिवाजी राजांचा इतिहास बघितला तर अशा संकट काळी त्यांनी शांत चित्ताने, मुत्सद्दीपणे आणि विचार् पुर्वक पावले उचलून शत्रूचा मुकाबला केला आणि राज्य राखले. अफजलखानासारख्या ताकदवार शत्रूचा खात्मा, पन्हाळ्यावरून सिद्धी जौहरच्या वेढ्यातून यशस्वी पलायन, आग्र्याहून औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुटका या घटना शिवाजी राजांच्या अंगी असलेले अलौकीक गुण दर्शवितात. तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना.......

In reply to by अतुल झोड

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 15:56
तसेच पुष्कळ ठिकाणी मासाहेब जिजाऊ यांचे नेत्रुत्व (राजे नसतांना) पण होतेच ना ! आपल्या या मताशी सहमत.

In reply to by बबन ताम्बे

मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 17:23
असा धोरणी, मुत्सुदी असता तरी सुटका होऊ शकली नस्तीच बहुदा औरंगजेब चांगलाच धूर्तं होता . आग्र्याला गमावलेली संधी त्याने कदापीही हातची जाऊ दिली नसती.

In reply to by मनीषा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 17:33
ना. स. ईनामदारांच्या कादंबरीत, (शहेनशहा) त्यांनी असे दाखवीलेय की शिवाजी महाराजांची सुटका पडद्यामागे राहून औरंगजेबानेच केली. त्यात त्याचे राजकारण होते. शिवाजी राजां सारख्या शूर योद्ध्याचा वापर (त्यांना मुघलांची सरदारकी देऊन) त्याला दक्षिणेत अदीलशाही, कुतुबशाही नष्ट करण्यासाठी करायचा होता. अर्थात कादंबरी प्रकाशित झाल्या नंतर ना. स. इनामदारांवर (या मताबाबत) टीका पण खूप झाली.

In reply to by मनीषा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 18:04
ना.स.ईनामदारांनी महामहोपाध्याय द.वा.पोतदारांचा दाखला दिला होता असे वृत्तपत्रात वाचल्याचे आठवतेय.

In reply to by मनीषा

प्यारे१ गुरुवार, 09/25/2014 - 17:50
माझ्या मते शिवाजी महाराजांनंतर (कदाचित आधी सुद्धा) आपल्याला त्यांच्या तोडीचा धूर्त नेता मिळालेला नाही. त्यांच्या बरोबर काम करणारांमध्ये सुद्धा असं कुणी पासंगाला पुरणारं देखील नव्हतं. अन्यथा एक सेनापती महाराज रागावल्यानंतर एक सेनापती अवघ्या सहा शिलेदारांबरोबर शत्रूवर तुटून पडला नसता. दुसरा सेनापती महाराज रागावले म्हणून सोडून गेला नसता. संभाजी राजांनी महाराजांकडून नुसता रागच घेतला होता का काय असं वाटतं. (वैयक्तिक मत आहे. कुणाच्याही कसल्याही भावना दुखावण्याचा कुठलाही हेतू नाही)

In reply to by मनीषा

प्रसाद१९७१ गुरुवार, 09/25/2014 - 18:27
औरंगजेबाचा हा इतका धुर्त पणा आणि संभाजीला पकडल्यावर लगेच मारुन टाकण्याची राजकीय समज्/स्वार्थ, आग्र्यात शिवाजी महाराज पकडले गेले तेंव्हा कुठे गेला होता हा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला आहे.

In reply to by प्रसाद१९७१

शिद गुरुवार, 09/25/2014 - 18:54
मागच्या अनुभवांवरुन औंरगजेबानं धडा घेतला असेल व त्याची पुनरावॄत्ती टाळण्यासाठी लगेच शिक्षा केली असेल असं मला वाटतं. जाणकार काय तो प्रकाश टाकतीलच.

In reply to by शिद

थॉर माणूस Fri, 09/26/2014 - 10:49
सहमत... तोवर औरंगजेबाला मांडलिक करून किंवा इतर मार्गाने येऊन मिळालेल्या राजांकडून असे अनुभव नव्हते. ते आपले येउन मिळाले की उगाच प्राण जाय पर वचन ना जाय वगैरे मुर्खपणा उगाळत बसायचे. त्यामुळे आता शिवाजी आपल्या हाताखाली आलाय तर त्याला दक्षिणेत पाय रोवायला वापरून घेऊ असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण ऐन दरबारात शिवाजी महाराजांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यांना नजरकैदेत टाकण्यात आले असावे (तेव्हाही महाराजांच्या कर्तुत्वावर त्याचा विश्वास असावा आणि आपण यांना आपल्या बाजूने वळवू अशी आशाही; नाहीतर राजांना तिथल्या तिथे शिक्षा होऊ शकली असती.) तसेच निव्वळ जयसिंगाने दिलेले वचन पाळण्यासाठी राजेंना मारण्यात आले नाही असेही म्हटले जाते. (स्थानबद्ध करून बरेच दिवस झाल्यावरही राजे बधत नाहीत म्हटल्यावर त्यांना ठार करण्यासाठी मारेकरी धाडण्याची योजना रचली जात आहे ही बातमी राजांना कळली आणि मग त्यांनी पळून जाण्याचे ठरवले असे कुठेतरी वाचले आहे.) अर्थात याविषयीचे संदर्भ माझ्यकडे नाहीत त्यामुळे जाणकारांनी खरे खोटे सांगेपर्यंत हे कयास आहेत असेच म्हणावे लागेल.

चौथा कोनाडा Wed, 09/24/2014 - 11:35
माहितीपुर्ण धागा ! आमच्या सारख्या साधारण माणसाना विचारात येणार नाही असा मुद्दा बबन ताम्बे यानी मांडला आहे. प्रतिसाद ही माहितीपुर्ण आहेत. या विषयावर अजून चर्चा वाचायला आवडेल.तुळापुर बद्दल अजून काही माहिती उपलब्ध आहे ?

In reply to by चौथा कोनाडा

बबन ताम्बे Wed, 09/24/2014 - 12:58
चौथा कोनाडा साहेब, तुळापूर अतिशय रम्य ठिकाण आहे. संभाजी महाराजांची समाधी, तसेच तीन नद्यांचा संगम, अदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने बांधलेले शिवमंदिर प्रेक्षणीय आहेत. पुणे-नगर हाय वे पासून अगदी जवळ आहे. जाऊन या एकदा.

In reply to by बबन ताम्बे

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:15
तुळापूरला समाधी नसून स्मारक आहे. समाधी वढू बुद्रूक येथे आहे. हे वढू बुद्रूक नदीचा पलीकडे. होडीने गेल्यास झटकन जाता येते मात्र गाडीरस्त्याने १५/२० किमी अंतर आहे. राजाचे डोळे मात्र पेडगावच्या बहादूरगडावर काढले. मात्र तेथून त्यांना कोरेगावी नेण्यत आले. राजांना तुळापूरलाच ठार मारले याचा पक्का पुरावा मिळत नाही. कदाचित तुळापूर अथवा वढू बुद्रूक ह्यापैकी कुठल्याही ठिकाणी ठार मारीले असावे मात्र वढू बुद्रूक येथे समाधी असल्याचे पुरावे आहेत. धनकवडीच्या कुळकर्णीच्या १७१९ सालच्या कागदपत्रांत पुढीलप्रमाणे उल्लेख आहे. पातशहा वढू कोरेगावी येथे येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून सिवाजी राजे पहिलेच गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे आणिला आणि वढू कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा आणि बाईका आपल्या जालीत ठेविली. औरंगजेबाच्या मृत्युनंतर त्याचा वारसदार मुअज्जम अर्थात आझमशहाने शाहू राजांची कैदेतून सुटका केली. सुटून आल्यावर वढू बुद्रूक येथे त्यांनी संभाजी राजांचे वृंदावन बांधले. या संदर्भात पेशवे दफ्तरात पुढीलप्रमाणे मजकूर आहे. राजमंडळ वृंदावने: महाराज राजश्री कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मौजे वढू ता| पाबळ प्र| जुन्नर भिकाराम गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकाररीणो वृंदावनाचे शुषृषेबद्दल देविले आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल इनाम जमीन छ २२ मोहरम सन समस अशर मौजे मजकूरपैकी इनाम कमीन नूतन ५ बागाईत जमीन १० बहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यापैकी .|||. पड जमीन - तीन प्रतीची १| असामी इनाम जमिनी घातली आहे. या वृंदावनासमीप गोविंद मंगोजी हा झाडलोट करून निगा राखत असे म्हणून त्यासही राजश्री शाहूंनी जमीन दान दिली होती. गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मौजे वढू तर्फ पाबळ राणांत आहे तेथे हे राहून वृंदावनाची सेवा करिताती.....

In reply to by प्रचेतस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 20:37
गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी
या नावावरून एक शंका, आपल्याकडे पूर्वीच्याकाळी naming system कशी असावी असा प्रश्न पडतो. इथे नाव हे दक्षिण भारतीय (तामिळी?) लोकांसारखे वाटतेय.. म्हणजे 'तुमचे नाव, वडिलांचे नाव, आजोबांचे नाव, पणजोबांचे नाव' हे असेच होते का ?

In reply to by हाडक्या

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:50
नक्की माहीत नाही ब्वा. पण बहुधा शिवकाळात तरी नाव आडनाव अशीच होती. येथे दोन तीन पिढ्यांची नावे देण्यामागचे कारण बहुधा नामसाधर्म्यामुळे इनाम जमिनीत पुढे मागे वारसदारांची अडचण होऊ नये हाच असावा.

In reply to by प्रचेतस

हाडक्या Wed, 09/24/2014 - 21:38
वोक्के.. नहि म्हणजे.. भोसले, जाधव, हे लोक मात्र आडनाव लावतायत. तर काही लोक जसे की 'अनाजी दत्तो' असे दोनच शब्द असेलेली नावे वापरतायत तर काही आपण वर उल्लेखल्याप्रमाणे लांब्लचक अगदी पणजोबांपर्यंत नावे लावतायत.. हे पाहून थोडी उत्सुकता वाटली.

In reply to by आदूबाळ

पैसा गुरुवार, 09/25/2014 - 12:08
रा चिं ढेरे यांनी सविस्तर लिहिलंय. हा निसर्गातल्या शक्तींना देव मानणारा संप्रदाय. धरणी आणि पाणदेव. आता 'लज्जागौरी' हे पुस्तक काढून पाहिले तर वर वल्लीने दिलेला उतारा त्यात समाविष्ट आहे. द.वा. पोतदारांनीही ते "ढगो मेघो" असल्याची पुष्टी केली आहे. ढगो मेघो हे त्या संप्रदायाचे गुरूचे पद आहे. हे "ढगो मेघो" पौरोहित्य, लग्ने लावणे इ. कामे करत असत. सध्याची स्थिती माहित नाही. पण मराठेशाही आणि पेशवाईत हा संप्रदाय मुख्यतः महार आणि मांग यांच्यात चालत आलेला होता. हे मातंगी देवीचे उपासक. तांत्रिक संप्रदायात गेल्यामुळे ब्राह्मणातून बहिष्कृत झालेला कृष्णंभट आणि त्याच्या ५ मुलांनी ढगो मेघो संप्रदायाचा स्वीकार केला असा उल्लेख आहे. त्यामुळे तंत्रपूजा काही प्रमाणात या संप्रदायात आली असावी.

In reply to by पैसा

बबन ताम्बे गुरुवार, 09/25/2014 - 12:43
लहाणपणी (७०- ७१ साली) आम्ही पोरेटोरे पाऊस लांबणी वर पडला की लाकडी पाटावर चिखलाचा गोळा थापायचो आणि त्यावर हळद कूंकू टाकून , उदबत्त्या खोचून तो पाट डोक्यावर घेऊन गावात "ढेगुजी मेघूजी पाऊस पडू द्या, आमच्या गावाला पीक येऊ दया" अश्या घोषणा देत फिरत असू त्याची आठवण झाली. ढगो मेघोचा इथे काही संबंध आहे की नाही माहीत नाही. जाणकार प्रकाश पाडू शकतील.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा Fri, 09/26/2014 - 12:57
ऐकीव माहिती नुसार, तुळापुरच्या ग्रामस्थांनी शंभुराजेंच्या विटंबित मृतदेह शिवून, त्यावर वढू येथे शास्त्रोक्त अंत्यसंस्कार केले होते, त्या मुळे एका समुहाचे आडनांव "शिवले" असे लावतात. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. (चुक-भूल देणे घेणे)

In reply to by चौथा कोनाडा

काळा पहाड Fri, 09/26/2014 - 13:34
मराठ्यांच्या राजाला अशा प्रकारे मरण यावं हे महाराष्ट्राचं दुर्दैव. आपल्या राजावर या प्रकारे अंत्यसंस्कार कराव्या लागणार्‍या समाजाच्या दु:ख्खी मनःस्थितीची कल्पनाच करवत नाही.

In reply to by चौथा कोनाडा

प्रचेतस Fri, 09/26/2014 - 20:22
'शिवले' आडनाव त्या घटनेनंतर पडले ही एक दंतकथा आहे. शिवपूर्वकाळापासून सिवले पाटील आडनावाचे संदर्भ सापडतात.

विलासराव Wed, 09/24/2014 - 11:42
हायला!!!! मी त्या तुळापुरला जाउन साष्टांग नमस्कार करुन आलो होतो. एवधा मोठा इतिहासप्रपंच आहे होय त्या तुळापुरच्या घटनेमागे? ईतिहासाची आवड नसलेला आनी ईतिहासातुन काहीच धडा न घेतलेला विलासराव....

माहितगार Wed, 09/24/2014 - 13:17
मला वाटते भोसले घराण्याचा प्रमुख विरोधकांच्या हाती लागण्याचा संभाजी राजांच्या बाबतीतला प्रसंग तसा तीसरा प्रसंग. छ. (शिवाजी महाराजांचे थोरले बंधूही रणांगणावर धारातीर्थी पडले ते मोजले तर चौथा) पहिला प्रसंग शहाजी महाराजांना आदिलशाहीतील अटक मला वाटते हा प्रसंग मुत्सद्देगिरीने सुटला, दुसरा खुद्द छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेला आग्र्याचा प्रसंग चातुर्याने सुटला. पण या दोन्ही प्रसंगी हाती पुरेसा कालावधी होता. संभाजी महाराजांच्या बाबतीत आधीच्या प्रसंगांएवढा कालावधी आणि मोकळीक मिळाली नसावी. दुसरे तर मराठ्यांच्या चातुर्य आणि गनिमी काव्यांशी तो पर्यंत औरंगजेब आणि त्याचे सरदार अगदीच परिचीत असल्यामुळे गाफील न राहण्याबद्दल मोगल अधिक दक्ष राहीले असतील शिवाय संभाजी महाराजांच्या रुपाने मराठ्यांना पुन्हा संधी देण्यास औरंगजेब तयार राहीला नसेल असे होऊ शकते. मोगलांनी असलच कौर्य शीख धर्मांच्या काही प्रमुखांबद्दल दाखवल. शीख धर्मीयांवरच्या प्रसंगांचा पुर्ण इतिहास माहित नाही पण एका प्रसंगात बादशाही करता रस्सी खेच चालू असताना एका मोगल भावाला सुटून जाण्यात शीख समुदायाने मदत केल्याचा मोगल सम्राटास संशय आला असावा. गुरू गोबींद सिंगांची हत्या औरंगजेबाच्या मृत्यू नंतर झाली तरी त्यांचा पाठलाग औरंगजेब असतानाच चालू झालेला असावा. गुरू गोबींद सिंगांच्या बाबतीत त्यांनी स्वतः औरंगजेबास पत्र पाठवले होते आणि औरंगजेबाशी मुत्सद्देगिरीची अथवा तडजोडीची बोलणी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्राकडे निघाले होते. पण पंजाबातील मोगल सुभेदाराने गुरू गोबिंदसिंगांच्या मागावर तेथूनच मारेकरी पाठवले होते. एकुण औरंगजेब किंवा त्या पेक्षा त्याच्या सुभेदार आणि सरदारांच्या भूमिका स्वार्थ अथवा वतनांच्या लालसेपोटी अधिक ताठ झाल्या असतील का हे अभ्यासकांनी अभ्यासावयास हवे असे वाटते. मागील आंतरजालीय वाचनाच्या आठवणीवरून संदर्भ न देता लिहितोय या बद्दल क्षमस्व आणि चु.भू. दे.घे.

In reply to by माहितगार

माहितगार Wed, 09/24/2014 - 13:34
बेरार आणि मराठवाड्यातील काही गावांची ब्रिटीशकालीन गॅझेटीयर्स मध्ये त्या त्या परिसराचा इतिहासकारांनी इतिहास लिहिताना औरंगजेब महाराष्ट्रात असताना मराठा सरदारांनी मराठवाडा आणि बेरार प्रांतास काही स्वार्‍या केल्याची वर्णने आहेत अर्थात त्या स्वार्‍यांचे कालावधींची मला कल्पना नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुर आणि रायगडावर दबाव वाढलेला असताना काही मराठा सरदार औरंगजेबाच्या ताब्यातील कमी लक्ष असलेल्या प्रदेशात स्वार्‍या करून औरंगजेबाचे लक्ष दुसरी कडे वळवणे वगैरे अशी काही शक्कल लढवली असण्याची आणि संभाजीराजांवर प्रसंग गुदरला तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर असतील असे काही झाले असू शकते का ? हि केवळ एक सहज सुचलेली पृच्छा/ शंका आहे कोणताही निष्कर्ष नव्हे .

In reply to by माहितगार

प्रचेतस Wed, 09/24/2014 - 20:20
बेरार प्रांती मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता. खुद्द औरंगजेबाचे अत्यंत महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बर्‍हाणपूरावर स्वतः संभाजीराजांनी धाड घालून भलीमोठी लूट गोळा केली होती. अर्थत हे प्रकार राजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत घडले. मात्र १६८६ साली विजापूरची आदिलशाही आणि १६८७ साली गोळकोंड्याची कुतुबशाही ह्या संपवयावर औंरंगजेब पूर्णांशाने महाराष्ट्रात वळला व राजांचे मराठवाड्यावरील हल्ले आक्रसत गेले. अर्थात लहानसहान चकमकी चालूच होत्या. पण मोठे युद्ध असे कधीच झाले नाही.

मनो गुरुवार, 09/25/2014 - 04:23
या प्रसंगाविषयीच्या मराठ्यांकडील अस्सल आणि विश्वसनीय नोंदी खालीलप्रमाणे आहेत. जेधे शकावली (निवडक नोंदी) शके १६१० विभव सवछरे कार्तिक मासी कवी कलश याजवरी सिरके पारखे जाले कलश पळोन खिलणियावर गेला तेच मासी संभाजी राजे रायेगडाहून कलशाचे मदतीस आले समगे स्वारी सिरकियांसी युध्य करून त्यास पलउन खलणियास आले मार्गासीर्ष मासी संभाजी राजे याणी कलशाच्या बोले प्रह्लादपंत व सर कारकून व कितेक लोकास धरिले तेच मासी औरंगजेब विजापुरीहून तुलापुर नजीक भीमातीर येथे आले माघ वद्य ७ शुक्रवासरी संभाजी राजे व काविकलश रायेगडास जावयास संगमेस्वरास अले असता सेक निजाम दौड करून येउन उभायेतास जीवतच धरून नेले वरकड लोक रायेगडास गेले फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले मानाजी मोरे व वरकड सरकारकून धरिले होते ते सोडिले ज्याचे कायेभाग त्यासी देऊन राजाराम राज्य करू लागले येसजी व सिदोजी फर्जद यास कडेलोट केले फालगुण वद्य १३ त्रायोदसी हारजी माहडिक याणी केसो त्रीमाल यांस संभाजी राजे याचे विपरीत वर्तमान यैकोन त्रिणामली धरिले फालगुण वद्य ३० अवरंगजेब तुलापुरी संभाजी राजे व कविकलश यास जीवे मारून सिरछेद केले बाकीच्या गोष्टीबद्दल मराठ्यांकडील अस्सल माहिती उपलग्ध नाही कारण १) या प्रसंगात प्रत्यक्ष हजर असणारी सर्व महत्वाची माणसे (स्वतः राजे, मुख्य कारभारी कवी कलश, सेनापती म्हलोजी घोरपडे) एक तर कैद झाली किंवा मारली गेली २) वरकड माणसे ( यात म्हलोजीचा मुलगा संताजी घोरपडे हाही होता कि नाही याची कल्पना नाही) रायगडाकडे गेली आणि त्यांनी ही बातमी येसूबाईस दिली. पण यानंतर रायगडच शत्रूच्या ताब्यात गेला आणि मूळ सरकारी दफ्तरखाना नष्ट झाला. ३) फारसी साधने औरंगझेबाच्या दरबारात म्हणजे ३०० किलोमीटर दूर अर्थातच ऐकीव माहितीवर आधारित लिहिली गेली आणि शत्रुपक्षाकडील असल्यामुळे मोगलांना कमीपणा आणणारी माहिती अर्थातच त्यात नसणार त्यामुळे कादंबरीकारांनी जे तपशील भरले आहेत ते तर्क आणि कल्पना वापरूनच ठरवले आहेत. आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माझे काही तर्क. (यांना कोणताही आधार नाही) १) तो काळच अराजकाचा आणि अनिश्चिततेने भरलेला होता. विजापूर आणि गोलकोंड्याची राज्ये दोन वर्षापूर्वीच नष्ट झाली होती. त्यांचे सरदार मोगलांना जाऊन मिळाले होते. मुकर्रबखान शेख निजाम पूर्वी विजापुरी मनसबदार होता आणि त्याला शिर्के अथवा विजापुरी मुलुखाची चांगली माहिती असणे अशक्य नव्हते. तसेच त्याला संभाजी राजांची बातमी मिळणेहि अवघड नव्हते कारण संभाजीराजे पूर्वी विजापूरच्या मदतीनेच मोगलांशी लढत होते. मुकर्रबखानच्या दृष्टीने त्याची स्वतःची उपयुक्तता मोगलांना सिद्ध करण्यासाठी हि उत्तम संधी होती. संभाजी राजांनी कित्येक लोक कैदेत ठेवले होते वातावरण एकंदरीत भीतीदायक आणि गोंधळाचे असले पाहिजे. २) नुसते सैन्य असून अशा गोष्टी करणे शक्य नसते, त्याला नेतृत्व लागते. संभाजी राजांना सोडवू शकणारी आणि त्यांच्या पाठीशी उभी राहणारी माणसे खालीलप्रमाणे होती. हंबीरराव मोहिते १६८७ साली साली वाईच्या लढाईत मारले गेले. कवी कलश मुख्य कारभारी (पकडले गेले) सेनापती म्हलोजी घोरपडे (मारले गेले) येसाजी कंक (रायगडावर होते म्हणून त्यांच्यावर शाहू, राजाराम आणि येसूबाई यांच्या रक्षणाची जबादारी होती) येसूबाई (बखरीत रायगडचा खजिना रिकामा आहे, पुरेसे सैन्यही जवळ नाही अशी वाक्ये आहेत.) त्यामुळे त्यांना फार काही करणे शक्य नव्हते असे वाटते राजाराम नजरकैदेत असल्याकारणाने त्याच्याकडे सैन्य नव्हते, त्याचे समर्थकही अटकेत होते. ३) इतिहासात जसे शत्रूच्या मुलुखातून औरंगझेबाच्या कैदेतून सुटून जाणे जमते तसेच अचानक छाप्यात पकडले जाणेही होते. शिवाजीराजांच्या काळी त्यांच्याकडे मोगल विरुद्ध विजापूर असे राजकारण करण्याची संधी होती आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला (जसे मिर्झा राजा जयसिंगाच्या वेळी). पण एकदा विजापूरचे राज्य नष्ट झाल्यावर आणि पकडले गेल्यावर संभाजी राजांकडे असा काही पर्यायच उरला नाही. ४) जेधे शकावलीनुसार राजारामाचे मंचकारोहण संभाजी राजांच्या वधापुर्वी झाले. त्यावरून असे वाटते की मराठ्यांनी संभाजी राजे जिवंत परत येण्याची आशा आधीच सोडली होती. ५) संभाजी राजांचे सैन्य शिर्क्यांच्या मोहिमेसाठी पुरेसे असावे पण खानाच्या सैन्याचा पराभव करण्याइतपत जास्त नसावे. त्यामुळे लगेच सुटकेचे काही प्रयत्न शक्य झाले नसावे.

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 11:13
शहेनशहा मधे एक वाक्य आहे, औरंगजेब दानिष्मंद्खान (का शहजादी झेबुन्निसाला) म्हणतो. माझ्या हातात मराठ्यांच्या तिन्ही पिढ्या लागल्या पण मी प्रत्येकाबरोबर वेगळा व्यवहार केला. १. शिवाजीला मी जाऊ दिले शिवाजी मुघलांच्या बाजुने वळेल किंवा जयसिंगाला दिलेले वचन मोडेल हे कारण असावे.असे माझे मत) २. संभाजीला मी ठार केले (आदिलशाह, कुतुबशाह ताब्यात होतेच मात्र संभाजीने प्रखर विरोध केल्यामुळे दृष्टीपथात आलेला आणि आयुष्यभर उराशी बाळगलेला दक्षिण विजयाचा क्षण निसटेल की काय असे त्याला वाटत असावे.असे माझे मत) ३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. (म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Fri, 09/26/2014 - 13:30
८९ वर्षे जगलेल्या कोणत्याही व्यक्तीला साधारणतः तीन पिढ्यांच दर्शन सहाजिकच घडत औरंगजेबाने तीन पिढ्या पाहिल्या हे नोंदवण्यासाठी कपोलकल्पित कादंबरीच्या आधाराची गरज रिव्हिजिट करून पहाण्याची गरज वाटते.
१. शिवाजीला मी जाऊ दिले
यात कादंबरीकाराच्या कपोल कल्पनेपलिकडे हाती काय लागते ? मिर्झाराजे जयसिंगा मार्फत दबाव देऊन शिवाजीराजे मांडलीक होतात का ते पहाणे हा सामान्य मुत्सद्देगिरीचा भाग समजा की औरंगजेबाने केला, औरंगजेबाच्या जागी कोणताही बादशहा असता तरीही त्यानेही ते केलेच असते या मुत्सद्देगिरीला जाऊदिले असे स्वतः औरंगजेबसुद्धा म्हणेल की नाही हा प्रश्नच वाटतो. आग्र्यातून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली याला जाऊ दिले म्हणणार का ? म्हणजे की आग्र्यातील कैदेतून पळून जाणार आहे हे औरंगजेबाला बादशहा माहित होते पण औरंगजेबाने मनोरंजन म्हणून शिवाजी महाराजांना जाऊ दिले ? औरंगजेबाने शिवाजीला जाऊ दिले म्हणजे नेमके काय ? :)
२. संभाजीला मी ठार केले
सत्तेच्या संघर्षात जो स्वतःच्या वडील आणि भावंडाशी क्रौर्य दाखवताना मागे पुढे पहाणार नाही. तसेही भारतातील तो काळ मानवाधिकारांचा विचार करणार्‍यांचा नव्हता, जनता आणि शत्रुच्या अनुयायांवर जरब बसवण्यासाठी हाती आलेल्या शत्रु प्रमुखाला मारणे हि काही अपवाद वगळता त्या काळी सर्वसामान्य बाब नसेल काय ? समजा औरंगजेबाला दक्षिण विजयाच स्वप्न नसतं तरी सुद्धा त्याने संभाजी महाराज म्हणून नव्हे इतरही त्याच तोला मोलाच्या शत्रूशी काही वेगळा व्यवहार केला असता का ? समजा शाहीस्तेखान स्टाईल मध्ये औरंगजेब शिवाजी महाराजांच्या हाती आला असता तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सोडला असता काय ? या बाबीचे शिवाजी महाराजांच्या उत्तर अथवा दक्षिण विजयाच्या स्वप्नाशी एकुण किती नाते राहिले असते. भारताचे पहाडी उत्तरांचल आणि आसाम हे प्रांत मोगलांना कधीच घेता अथवा टिकवता आले नाहीत म्हणून त्यांचा बाकीचा दक्षिण विजय थांबला का ? संभाजी महाराजांच्या काळात निश्चितपणे मराठवाडा आणि बेरार भागात जाऊनही औरंगजेबास नाकी नऊ आणले तरी सुद्धा दिल्लीचा बादशहा दक्षिणेत अधिक खोलवर संभाजी महाराजांच्या नंतर पोहोचला आधी नाही असे असेल तर त्याचे ललितेतर इतिहास संशोधनाच्या साधनातून संदर्भ देऊन लेखन करावयास हवे त्यास कादंबरीचे आधार देऊन तर्क साधणे कितपत योग्य आहे या बद्दल मी साशंक आहे.
३. शाहुला मी आश्रय दिला पण मोकळे सोडले नाही. .......लहानग्या शाहुला आपल्या ताटाखालचे मांजर बनवले तर दक्षिण मुघलांच्या ताब्यात असल्यासारखीच राहील असा त्याचा विचार असावा.असे माझे मत)
ज्या औरंगजेब स्वतःच्या बापाच्या ताटाखाली श्वास घेऊ शकला नाही तो शाहू महाराज हत्या केलेल्या शत्रूचा मुलगा ताटाखालचे मांजर बनतील असा खरेच विचार करेल का या बद्दल साशंकता वाटते, नेमकंकारण औरंगजेबच सांगू शकेल तरीही काही कारणच असेल तर १) पडद्यामागून मराठा सरदारांनी अथवा शाहू महाराजांच्या आजोळून रदबदली २) औरंगजेबाच्याच कुटूंबातन झालेली भावनीक रदबदली ३) औरंगजेब म्हातारपणामुळे दयाळू झाला होता (तसे असते तर संभाजी महाराजांवरही गंभीर प्रसंग गुदरला नसता) ४) कोवळ्या वयातील भोसले घराण्याच्या वंशाच्या दिव्यास हात न लावणे म्हणजे संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी अधिक हल्ले होणार नाहीत ५) किंवा महाराष्ट्रातील जनतेची आणि भोसले घराण्याच्या स्वामी भक्तांची अधिक नाराजी न घेणे ६) मराठा सरदारांशी भविष्यकाळात तडजोडीचा प्रसंग आलाच तर मुत्साद्दी वाटाघाटीं साठी ओलीस ठेवणे यापैकी सुद्धा एखादे कारण असू शकेल किंवा एकही नसेल. तरीही >>म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी हा तर्कही पुरेसा पटत नाही. ज्या स्थितीत संभाजी महाराज आणि कुटूंबीय मोगलांच्या हाती लागले तेव्हा >>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा खरेच चालू होता का ? माझ्या हाती संदर्भ साधने नाहीत पण याच धाग्यावर झालेली आधीची चर्चा पाहता औरंगजेबाचा दबाव ढिला पडत नव्हता वाढलेला होता असे प्रथम दर्शनी वाटते त्यामुळे आपल्या या तर्का बाबत साशंकता वाटते.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 09/26/2014 - 13:43
म्हातारपणाची चाहुल, अंतर्गत फौजेचा दिल्लीला परत जाण्याचा धोशा आणि गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा आणि त्यातुन औरंगजेबाला आलेली उद्विग्नता आणि कदाचित भविष्यकाळात शहजाद्याची सोय/तरतुद करण्यासाठी>गमावलेला मुलुख हळुहळु परत जिंकुन घेण्याचा मराठ्यांचा सपाटा
माझ्याकडे इतिहासाची संदर्भ साधने उपलब्ध नाहीत पण संभाजी महाराज आणि त्यांच्या कुटूबींयांना अटक करण्याच्या नेमक्या वेळी औरंगजेबाचे सैन्य स्ट्रॅटेजीकली यशस्वी होताना दिसते असे या धाग्यावरील आधीच्या प्रतिसादातील चर्चांवरून वाटते. संभाजी महाराजांच्या हत्ये नंतर काही वर्षे लोटूनही मराठे पूर्ण नियंत्रणात राहीले नाहीत तर नंतर औरंगजेब उद्वीगन झाला असेल नाही असे नाही परंतु ज्या काळात संभाजी महाराज आणि त्यांचे कुटूंबीय हाती पडले तेव्हा औरंगजेब अथवा त्याचे सरदार उन्मादात असण्याची शक्यता अधिक उद्वीग्नतेची नव्हे. संभाजी महाराजांची हत्या करातानाच्या क्रौर्यात जेवढा जनतेवर जरब बसवणे हा हेतु असू शकेल तेवढाच शत्रूच्या प्रमुखास जेरबंद करण्याचा उन्माद हेही कारण असू शकेल.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

माहितगार Fri, 09/26/2014 - 14:26
हे माझे मत आहे. मी इतिहास अभ्यासक / संशोधक नाही.
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले बरे, मीही आपल्या प्रमाणेच इतिहात रुची तेवढीच ठेवतो, अभ्यासक / संशोधक वगैरे नाही. २१व्या शतकात सर्व दस्तएवज केवळ अभ्यासक अथवा संशोधकांची मक्तेदारी होऊन काही मोजक्याच जणांना उपलब्ध होतात ते ऑनलाईन याची डोळा पाहण्या साठी आणि युनिकोडात सहज शोधणेबल याची हाते शोधण्यासाठी उपलब्ध व्हावयास हवेत. अभ्यासकांची मत विचारात घेतली पाहिजेत पण तर्क हि कुणाची मक्तेदारी नाहीत तुम्ही तुमच तर्क आणि मत बनवू आणि मांडू शकता त्या बद्दल आदरच आहे. अर्थात मला जिथे साशंकता वाटली ती नोंदवली एवढेच. धन्यवाद

In reply to by माहितगार

सौंदाळा Fri, 09/26/2014 - 14:31
मनातले विचार मनात ठेवण्यापेक्षा चर्चा करून कसोटीवर लावून पाहिलेले
पटले म्हणुन तर मिपावर येत असतो

हेमंत लाटकर Wed, 12/09/2015 - 19:23
सोयराबाई व अष्टप्रधान मंडळाच्या मनात राजारामाला गादीवर आणायचे होते. हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिल्यामुळे कोणाचे चालले नाही व संभाजीराजे सत्तेवर आले. संभाजीराजांनी सोयराबाईंना कैदेत टाकले. जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा विरोधकांना राजारामाला सत्तेवर आणण्याची संधी मिळाली. म्हणून सरदार व पंतप्रतिनिधीनी संभाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न केला नाही.
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील.

परिपूर्ण एकटेपणा

पिंपातला उंदीर ·

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण Mon, 09/22/2014 - 18:19
टीव्ही आहे इंटरनेट वापरायचंय म्हणजे एकटेपणा नाही.
+१. सहमत. जितकं लिहिलंय त्यावरुन तुम्हाला लॅपटॉपवरील सोशल साईट्सवर भेटणारे मित्र हवेसे वाटताहेत व आईवडील-बायको यांची सोबत नकोशी वाटते आहे असं दिसतंय

In reply to by आजानुकर्ण

तस नाही . नेट वर असणे म्हणजे सोशल networking site वर असणे च अस काहीस गृहीत धरत आहात का ? आणि सोबत नकोशी वाटत नाही . पण सगळ्यांपासून एका ठराविक वेळेने ब्रेंक मात्र घ्यावासा वाटतो

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 18:03
पटतय पटतय अगदी पटतय. मला सण समारंभा, मित्रांच्या भेटीगाठी इत्यादी प्रचंड आवडते. पण मला हा पर्सनल माझा स्वतःचा वेळ सुद्धा अतीप्रिय आहे.

खयाल अपना अपना ! मला अनोळखी जागेतल्या अनोळखी लोकांच्या गर्दीत केलेल्या भटकंतीत मजा वाटते. तसेच, दम्मामला कधीकधी एकटा असताना कित्येक विकांताना कामावरून बुधवारी संध्याकाळी ५ वाजता परतल्यावर बंद केलेला फ्लॅटचा दरवाजा (फक्त टिव्ही आणि आंतरजालाच्या सोबतीत काढलेल्या ६२ तासांनंतर) परत कामावर जायलाच शनिवारी सकाळी ७ वाजता उघडला आहे. त्यातही मजा होती. गर्दीने भरलेल्या शहरांच्या मुख्य रस्त्यावर भटकायला मजा आली, तेवढीच मजा उघड्या आकाशाखाली भ्रमणध्वनीच्या लहरी पोचू शकणार इतक्या खोलवर वाळवंटात रात्र काढतानाही आली. कोणतेही एकच टोक पकडण्यापेक्षा जीवनातल्या विविधतेच्या रंगपटाची मजा घ्यायला मला आवडते.

सुबोध खरे Mon, 09/22/2014 - 18:40
अमोल साहेब एखाद्या समुद्रकिनारी एकटे राहायला जा. आपल्याला बोलायला माणूस नाही, टीव्ही, रेडियो, अंतरजाल भ्रमणध्वनी असे काहीच नाही फक्त मोकळे आकाश आणि सभोवती पाणी असे सात दिवस काढून पहा. दिवसात तीन वेळा आपल्या जेवण खाण्याची व्यवस्था करणारा माणूस येउन जेवढ्यास तेवढे बोलेल. असे सात दिवस काढून पहा आणि तरीही आपल्याला अशा ठिकाणी परत जावेसे वाटले तर तो खरा परिपूर्ण एकटेपणा. (असे काही महिने थोड्या थोड्या फरकाने मी स्वतः नौदलात असताना काढलेले आहेत. यात आपल्या पायाखालचे जहाज पूर्णवेळ हलत असल्याने पोटात ढवळत असल्याचे मी म्हणत नाही) खरया एकटेपणाचा आनंद तुम्हाला गर्दीत राहूनही स्वतःची वेगळी जागा ठेवता आली तरच उपभोगता येते अन्यथा तो एकांतवास ठरतो.

In reply to by पिंपातला उंदीर

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 10:15
अमोल साहेब माझे अनुभव परत केंव्हातरी. पण आपण म्हणता तसे मला पण आपली स्वतः ची एक पोकळी (स्पेस) असावी हे पटते आणि त्यात थोड्याशा काळापुरते कोणीच नको. तसा मी लहानपणी खूप अबोल होतो आणि कुणाच्याही घरी गेलो कि मी पुस्तक घेऊन वाचन करीत बसे. माझा भाऊ याच्या विरुद्ध होता.(आता आम्ही दोघे उलट स्वभावाचे झालो आहोत). तेंव्हा मी तासान तास पुस्तके वाचीत एकटा बसत असे.यामुळे प्रत्येक माणसाला आपले एक आकाश असावे हे मला पटते. आणि एखाद्या वेळेस त्याला/ तिला थोडा काळ संपूर्णपणे स्वतः साठी हवा आहे हे सुद्धा मान्य आहे.( यात माझी बायको किंवा मुले सुद्धा येतात) माझी मुलगी अशी काही वेळेस एकटी असते आणि तिच्या कोशात प्रवेश केल्यास ती हळूच चिडचिड करते. मी तेंव्हा समजतो कि तिला थोडा वेळ एकांत हवा आहे. आता मी आणि माझी बायको एकमेकांत इतके मिसळून गेलो आहोत कि आम्ही दोघेच तासन तास काय दिवसेंदिवस एकत्र राहून समाजापासून दूर राहू शकतो. पण त्यात तिसरा माणूस( आमची मुले सोडून) नको वाटतो. कदाचित आम्ही आमच्या पोकळीत एकमेकांचे अस्तित्व स्वीकारलेले आहे आमचे दवाखाने बाजूबाजूला आहेत आणि आमच्या वेळा पण सारख्या आहेत. रुग्ण आले तर त्यात वेळ जातो नाही तर आम्ही दवाखान्याच्या आजूबाजूस फिरायला जातो जर एखादे दिवशी रुग्ण फार झाले आणि आम्हाला एकमेकांशी बोलण्यास वेळ मिळाला नाही तर कसेसेच होते. चोवीस पैकी बावीस ते तेवीस तास आम्ही एकत्र असतो. तरीही अजून आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. यामुळे कदाचित आम्ही आमच्या मित्रांपासून लांब गेलो आहोत. पण आम्ही माणूसघाणे नक्कीच नाही.

सुहास.. Mon, 09/22/2014 - 18:42
पण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . >>> सहमत होतो आहे !! पण अपवाद आहेत त्यालाही ..काही लोकांचा स्वभाव असा असतो ( एकदम पाणी ) की ते असो वा नसो ते कुठल्या समाजात मस्त पैंकी मिसळुन जातात ...आणी कुठला ही अंहभाव न ठेवता ..एक उत्तम उदाहरण म्हणुन मिपावरचाच धम्या च म्हणेन ...(सध्या कुठतरी कनेटिकट मध्ये बुध्दीला धार लावतय म्हणे) ...उलट काही असतात त्यांना एक चौकटीमधल्या ( कंपु ) मध्ये रमणे पसंतच नसते, केवळ गरजे पुरत ...अगदी ओळखीच हास्य देखील रोजानं लावल्यालारख ;) ..त्यांची स्वता: चीच एक चौकट असते , ती चौकट मात्र ते कधी सोडत नाहीत :) सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? >>> होतात , दुरगामी ही !! अर्थात तुम्ही जे अनुभव लिहीले आहे, म्हणजे एकांताची अनुभुती घेण्याचा प्रत्येकाचा वेगळा प्रकार/व्याख्या असु शकतो ..त्यात..सार्वजनी़क ठिकाण ही शामील असु शकते. आमचा एक मित्र असाच एखाद्या तुडुंब भरलेल्या बार मध्ये जिथुन संपुर्ण हॉल दिसेल अश्या अवस्थेत, मार्लबॉरो एक एक अख्खं पाकीट, चार ते पाच पेग स्कॉच, कानात मंजुळ स्वरात चाललेली लता असा बसायचा ...ते केले की अजुन पंधर-एक दिवस फ्रेश असायचा ..जसजसे दिवस ढळायचे ( त्या पंधरा दिवसानंतरचे ) तस-तसा चिडचिड पणा वाढायचा, मग पुन्हा आठवण झाल्यासारखा परत बसायचा :) जाता जाता : आताच्या टेक्नो मुळे परिपुर्ण एकटेपणा मिळणे जरा दुरापास्त च आहे ...अर्थात ज्याला जसा वेळ/चान्स मिळेल, त्याने तो घेत चलावा असे माझे ठाम मत आहे :)

नाव आडनाव Mon, 09/22/2014 - 19:35
चांगलं लिहिलंय. आवडलं. मला पण एकटेपणा आवडतो. प्रत्येकाची एकटेपणाची व्याख्या वेगळी असेल, जसं मी सोशल नेटवर्किंग साइटस वर नाही (मिसळपाव सोडून), सुटी च्या दिवशी अख्खा दिवस घरी बसणं, टीव्ही वर डॉक्युमेंटरी बघणं आवडतं. एक पण फोन नाहि आला तर सगळ्यात चांगलं.

बाबा पाटील Mon, 09/22/2014 - 19:54
भरल्या गोकुळात नांदणारा बाबा पाटील - च्यायला चुकुन शेतीच्या सिझनला आईबाप आज्जी आणी माझ्या लेकींसह जर पुण्यातुन गावाला गेले तर आम्ही दोघही नवरा बायको त्या बंगल्यात पाउल ठेवत नाही राव . माणस अशी माणुसघाणी कशी असु शकतात ? एकदा तर असेच आई दादांची आठवन आली म्हणुन पहाटे चार वाजता आम्ही नवरा बायको शेतावर जावुन पोहचलो होतो. आपल्याला तर बायकोच्या कुशीत शिरल्याशिवाय झोप लागत नाही,माणुस असा एकटा कसा राहु शकतो ?

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 20:45
बापरे! मला एकटेपणा अजिबात झेपत नाही. सतत कोणीतरी गप्पा मारायला असावे आणि मनमुराद सहवासाचा आनंद लुटावा ह्या परती जीणं नाही.

बाबा पाटील Mon, 09/22/2014 - 20:45
तुम्ही ज्या वातावरणात वाढले त्यात तुमचा एकटेपणाच तुमचा साथीदार होता,पण आतातरी माणसात या हो,जग खुप सुंदर आहे. जगुन घ्या,न जाणो परत हा मनुष्यजन्म मिळेल न मिळेल. कधी आपल्या न बोलण्यानेही जवळची माणस तुटतात्,दुखावतात, आयुष्यात सगळ कमवता येत हो,पण माणस कमवण आणी ती टिकवन फार अवघड असत.बघा पटल तर घ्या,आपल तर असच आहे.

In reply to by बाबा पाटील

पाटील तुम्हाला असे का वाटत आहे कि माझे जग सुंदर नाही ? तुम्हाला अस वाटत आहे का मला मित्र नाहीत आणि मी एकाकी आहे ? तस नाहीये . माझा अनुभव असा आहे कि मला जेवढे जवळचे लोक आहेत तितके मिळायला नशीब लागत . आपला समाज (सगळ्या गुण दोषासकट ) एकलकोंड्या लोकांची लई काळजी घेतो .

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 20:45
हम्म्म.. एकटं- फक्त स्वतःबरोबर रहायला छान वाटतं हे अगदी खरं आहे. पण मी तर एकटेपणाची फार सवय लागू नये म्हणून नेट वापरते. :)

स्वभावाला औषध नसते... अमोल यांच्या बाबतीत तरी असं वाट्तंय की एका अर्थाने लादलेला एकटेपणा सुसह्य करण्यासाठी त्यांनी स्वभावाला एवढी मुरड घातलेली दिसते की तोच एक वेगळा स्वभाव बनलाय त्यांचा...वाईट काही नाही त्यात पण जर जवळच्यांना त्याचा त्रास होत असला तर पुन्हा जाणीवपूर्वक बदलायला हरकत नाही...कारण आता एकटे पडायची भीती नाहीये...

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 23:56
लेखन आवडले. मला स्वतःला एकटेपण प्रचंड आवडते. रात्री वा अगदी पहाटे तीनेक वाजता गच्चीवर अंधारात अगदी काहीही न करता नुस्ते बसून राहण्यातला आनंद मी अनेकदा उपभोगत असतो.
कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये
...कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हीही कुणाला जज करत नाहीये ... असे हवे होते ना ?

विलासराव Mon, 09/22/2014 - 23:59
मी तर परीक्रमेवरुन घरी आल्यावर २०-२१ दिवस घराबाहेर पडलोच नव्हतो. नेट असुनही विशेष वापरले नव्ह्ते. १-२ पुस्तके वाचली, खाणे-पिणे आन झोपा काढणे एवढाच कार्यक्रम होता.

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:46
धागा उत्तम आणि आवड ज्याची त्याची... त्याबद्दल आक्षेप नाही. पण एकटेपणाची जर इतकी आवड आहे तर लग्न कशाला केलं? तिला तुमच्या आवडीची शिक्षा का? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न... उद्या दोन पोरं झाल्यावर मग तुमच्या एकटेपणाबद्दल काय करणार आहांत?

In reply to by पिवळा डांबिस

पैसा Tue, 09/23/2014 - 10:44
संपूर्ण सहमत आहे. खाजगी गोष्तीत नाक खुपसतेय असं वाटेल, पण आपल्याला पाहिजे तेव्हा बायकोने जवळ यावे, किंवा बोलावे अशी अपेक्षा करणे अन्याय्य आहे. तिला काय हवं आहे, तिला कधीतरी ऑफिसच्या घरच्या ताणाबद्दल बोलावंसं वाटत असेल, किंवा नुसतंच जवळपास अरहायला हवं असेल या गोष्टींचा कधी विचार करता का? तसं नसेल तर तो स्वार्थीपणा झाला. लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे. तुम्हाला नेटवरचा मानवी संपर्क हवा आहे, पण जिवंत माणसे जवळ नकोत यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही का? हे सगळे कृपया पर्सनल घेऊ नये, प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे.

In reply to by पैसा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:52
आग्गो माझी बाये!!! ड्वाळे घळघळा वाहून त्यात माझे शरीर हे संपूर्ण पूरग्रस्त काश्मीर झाले आहे!!!! (आणि आता जोताय मला अनाहिता सेंटलमध्ये (ठाणे मेंटलच्या धर्तीवर!!) अ‍ॅडमिट करेल की काय अशी भीती वाटते आहे!!!! :)

In reply to by पैसा

लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. काही तरी गैर समज होत आहे का ? एवढी पण भयानक परिस्थिती नाही आहे . माझ आणि माझ्या बायको च शेयारिंग अतिशय उत्तम आहे . Consultant असल्याने मी घरीच असतो आणि आम्ही दोघ अक्षरशः २४ तास एकत्र असतो आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोलत असतो . पण मला काही वेळ माझा एकट्याचा लागतो आणि ती मला देते . एकूण सगळ उत्तम आहे . पण मूळ लेखाचा मुद्दा तो नाही अस मला वाटत .

In reply to by पिंपातला उंदीर

पैसा Tue, 09/23/2014 - 11:11
तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो
लेखात तुम्ही इतकंच लिहिलं आहे. त्यावरून कोणाचाही असा समज होईल. आता जे स्पष्टीकरण लिहिलंत त्यावरून तुम्ही संपूर्ण नॉर्मल दिसताय! इतपत एकटं रहावंसं वाटणं हे विशेष नव्हे. मात्र पुन्हा पर्सनल घेऊ नका, जे कोणी बायकोचा विचार न करता मला एकटंच रहायला आवडतं असे म्हणतील त्यांना मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे.

In reply to by पैसा

विलासराव Tue, 09/23/2014 - 11:21
प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. बरं!!!! मी पण असंच म्हणतो. तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे. तेवढी तयारी आहे म्हणुनच तर लग्नही केले नाहीय. पण हिमालयात का म्हणुन पाठवताय हे काय कळले नाही बॉ? मला तर हा अन्यायच वाटतोय आमच्यावर कारण आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो. प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे. म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय???

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव Tue, 09/23/2014 - 11:35
म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय??? याचं उत्तर पैसाताईंनी होय असं दिलं तर मी तुमच्या बंगल्याचा आजीवन भाडेकरु होउन जाईल. बाकी तुमच्या विचारातील बंगला चाळीत येण्याच्या काही अटी असतील तर कळवा, म्हणजे माझी पात्रता तपासुन घेतो. एकतर बॅचलर असल्याने रुम मिळवणे यासाठी अनेक दिव्यातुन जावे लागते आनी आतातर हिमालयात निघा असा फतवा निघालाय. जैसी करणी वैसी भरणी दुसरं काय?

In reply to by विलासराव

पैसा Tue, 09/23/2014 - 11:34
आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो.
हे आवडलं. बाकी हिमालयात जा म्हणायची पद्धत हो! सगळेच हिमालयात जायला लागले तर हिमालयाची मुंबै होईल ना!

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 09/23/2014 - 14:30
>>जरा जास्तच ओव्हर लिहिलाय प्रतिसाद. याची गरज नव्हती- अगदी फक्त लेखावरून मत बनवलं असतं तरीही. त्यांच्या लेखावरुन एकूण असंच वाटलं की त्यांना एकटं'च'राह्यला प्रचंड आवडतं. 'पत्नीच्या चेहर्‍यावरचे केविलवाणे भाव', 'जवळच्या मित्रांना कटवणे' हे तसं मत आणखीच पक्कं करतं. असं असेल तर मग लग्न तरी का करायचं असा प्रश्न वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 20:50
हा विचार दोन्ही बाजूंनी होणं आवश्यक असतं. (म्हणजे तुम्ही तो केलेला नाही असा माझा आरोप नाहिए.) धागाकर्ता पुरुष असल्या कारणाने त्याच्याच वागण्याचे विश्लेषण होणार हे साहाजिक आहे. पण काही केसेस मध्ये पत्नीसुद्धा अशा स्वभावाची असू शकते. तिला शांतता, एकटेपणा जिवापाड आवडत असतो. घरातील बाकीचे सदस्य हॉल मध्ये टिव्हीवर कांही कार्यक्रम बघत किंवा गप्पा मारीत बसले असतिल तरी एखाद्या बाईला बेडरुमात किंवा गॅलरीत एकट्याने राहणे आवडते. पण तिची इच्छा असते तेंव्हा पतीने संभाषणाला तयार असले पाहिजे नाहीतर रुसव्याफुगव्यांना, वादावादीला आणि वातावरण बिघडायला सुरुवात होते. दोघांपैकी कोणी कोणाला गृहीत धरू नये. सर्वांसाठी वेळ द्यावा. नवर्‍याने बायकोला, बायकोने नवर्‍याला आणि दोघांनीही मुलांना तसेच मुलांनी आईवडिलांना वेळ हा दिलाच पाहिजे. सहजीवन म्हणजे दुसरे काय असते?

खटपट्या Tue, 09/23/2014 - 09:25
माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .
गेली दोन वर्षे अशीच काढलीत. आणि आता मला हे आवडू लागले आहे. फ्रिज मध्ये बियर नसेल तरी चालेल. कारण त्याची सवय अजुन लागली नाहीये. मस्तपैकी अतिजलद इन्टरनेट असेल तर तीन तीन दीवस कोणाशीही न बोलता काढ्तोय... आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे...

आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे
हा स्वभाव नक्कीच नाही तर केवळ तडजोडीतून केलेला प्रकार वाटतो… पिंजरयातल्या पोपटालासुद्धा कालांतराने पिंजार्याचीच सवय होते याचा अर्थ असा नव्हे की त्याला जन्मापासून पिंजर्यातच राहायला आवडत असते.

मदनबाण Tue, 09/23/2014 - 10:55
कामाच्या स्वरुपामुळे एकटेपणाची जाणिव,सवय आणि थोड्या फार प्रमाणात आवड आणि त्रास देखील झाला. जेव्हा ऑनसाईटला होतो तेव्हा तिकडे नाइट शिफ्ट करताना संपूर्ण वेअर हाउस मधे मी,लॅपटॉप आणि फोन या पलिकडे कोणीच नसायचे ! अगदी कंटाळा आला तर... वेअर हाउस मधे एकाटाच फिरायचो, तिथे एक फ्रिझ आणि कॉफी मेकर होता त्या पैकी एकाचा उपयोग करायचा हाच काय तो विरंगुळा असायचा ! इकडे हिंदुस्थानात सुद्धा १२-१२ तास संपूर्ण फ्लोअरवर एकट्याने बसुन काम केले आहे, मग शनिवार-रविवार असो वा दिवाळी-दसरा सर्व एकट्यानेच. अर्थात वेळ घालवण्यासाठी मिपाने आणि मिपाकरांनी प्रचंड मदत केली.अनेक मिपाकरांशी मनमुराद गप्पा हाणल्या आहेत,आणि त्यात पहिला क्रमांक रामदास काकांचा आहे. :) कधी कधी रात्री २:३० वाजता देखील मी इथे एकटाच ऑनलाईन असायचो. ;) मला एकटेपणा आजिबात आवडत नाही,पण अती गोंगाटाने आणि मोनोटोनस लाईफ स्टाइलने कधी कधी पूर्णपणे शांत एकटे बसुन रहावे वाटते,स्वतः बद्धल विचार करावासा वाटतो...वाडीला गेल्यावर कधी कधी नदीच्या पाण्यात पाय बुडवुन मी हा अनुभव घेतो,अर्थात तिथे वर्दळ असतेच. जेव्हा कामाच्या स्वरुपाने मिळालेला एकांतवास संपला तेव्हा काही दिवस जुळवुन घ्यायला लागले,कारण फ्लोवर इतकी माणसे पाहण्याची डोळ्यांना सवयच नव्हती ! असो... पिडांकाकांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत ! जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Wed, 09/24/2014 - 12:42
जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !
श्री श्री श्री मदनबाण सो! या सोबत आणखी एक अ‍ॅड करा. माणूस या जयात एकटाच येतो. एकटाच ऑफिसात बसतो आणि एकटाच जातो असे म्हणा ;)

दुसऱ्या एका संकेतस्थळावर एक interesting प्रतिक्रिया आली . घासकडवी यांची . ती अशी : मला वाटतं अशांचा परिस्थितीची तुलना नास्तिक किंवा समलैंगिकांच्या परिस्थितीशी करता यावी. ज्या समाजात देवावरचा विश्वास किंवा विषमलैंगिकता हीच नॉर्म असते, आणि त्याविरुद्ध वर्तन हे टॅबू असतं तिथे असे लोक 'कपाटात' राहताना दिसतात. त्यामुळेच असे गैरसमज पसरतात, आणि ते खोडून काढण्यासाठी कपाटाबाहेर कोणी येत नाही. म्हणजे आम्ही भारी आहोत आणि अख्ख जग आम्हला त्रास द्यायला टपले आहे असे नाही पण मुद्दा विचार करण्यासारखा आहे

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 12:38
एकटेपणा मलाही प्रचंड आवडतो. ह्या एकटेपणामध्ये मला स्वतःला सुद्धा विसरावंसं वाटत असतं. तुम्ही म्हणताय ती स्थिती 'एकलकोंडेपणा' ह्या शब्दाशी जास्त जवळची आहे. एकटेपणाशी नाही. त्यात परिपूर्णता कुठल्याही साधनाशिवायच येऊ शकते असं माझं मत. बिअर, टीव्ही, नेट हे गुंगी आणणारे पदार्थ. टीव्ही, इन्टरनेट सुद्धा नको. खरंतर बर्‍याचदा नको त्या विचारांचा प्रवेश ह्यांच्याच माध्यमातून होत असतो. तो विषय आत्ता नाही. पण जेव्हा एकटेपणा हवा असतो तेव्हा तो स्वतःची गरज भागवण्यासाठी स्विकारला जात असेल तर तो दुसर्‍यांसाठी, विशेषत: कुटुंबासाठी अन्यायकारक ठरु नये एवढं बघून शोधावा. किमान त्यांना कल्पना देऊन शोधावा. बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. अन्यथा हिमालया मध्येच उत्त रा खंडासारखी पूरपरिस्थिती सारखीच यायची. मागच्या वर्षी उत्तराखंड, यंदा काश्मीर, पुढच्या वर्षी आसाम. सुरुवात हिमालयातूनच.

बाळ सप्रे Tue, 09/23/2014 - 13:22
Myers-Briggs Type Indicator मधे व्यक्तिमत्वाचे ४ मितीमधे वर्गीकरण केले आहे.. त्यातील एक अंतर्मुख / बहिर्मुख - एक चांगला दुसरा वाईट असं काही नाही.. फक्त प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यात चांगल्या प्रकारे सांगितली आहेत.. http://en.wikipedia.org/wiki/Myers-Briggs_Type_Indicator

विलासराव Tue, 09/23/2014 - 13:29
बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. खरंय.
  • प्यारे हे जे जग आपण पाहातो ते आपल्या अंतरात जे आहे त्याचे प्रतीबींब आहे. एकदा आतले सगळे विकार संपले की प्रतीबींब आपोआप नाहिसे होते. मग जे उरते त्याला बरीच नावे आहेत जसे की निर्वान,आत्मा,परमात्मा,परमेश्वर्,अल्लाह्,जिझस्,मोक्ष्,मुक्ती आणखीही बरेच आहेत . त्यामुळे आणायची -न्यायची भानगडच नाही.त्याकरता आपल्या अंतर्मनात उतरायची कला शिकलं म्हणजे झालं. बाकी यावर मिपावर बराच काथ्या कुटला गेलाय.

In reply to by विलासराव

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 13:36
आत्ता त्या प्रांतात मुद्दाम नाही घुसलो. माणसाला बराच काळ एकटं राहण्याची सवय लागली की त्याची माणसांमध्ये चिडचिड होते. कधीकधी मूळ स्वभाव अबोल, शांत राहण्याचा असतो. माझा एक मित्र मेडीकल ट्रान्सक्रिप्शनची कामं करतो. रात्रभर हेडफोन कानाला. त्याला हेडफोन काढल्यावर कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे त्याच्या जॉबचं बायप्रॉडक्ट. हॅपन्स. बाकी आतली शांतता वेगळीच असते. असो!

विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 13:45
मी एकटा असलो की सुखी असतो कशाला कोण पाहीजे. सम्गीताची साठवण असलेली एक झकास सी डी खूप पुरते. गाडी चालवताना तर कोणी सोबत असण्यापेक्षा एकटेच खूप बरे वाटते

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 14:22
मलाहि एकटं रहायला खुप आवडतं. ईकडे कधी कधी मुद्दाम मेडिकल घेउन घरात पडून असतो. लेखातला शेवटचा पॅरा खुप आवडला. चिल्ड बियरच्या साथीने मी एकटा कुठेहि/कितीहि दिवस राहिन.

सौप्र Tue, 09/23/2014 - 14:09
>>पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता अगदी मनातलं बोललात.. बाकी एकटेपणा मलाही आवडतो. पण लोकं बरेच अर्थ काढतात. स्थळं बघताना एका मुलीने हा प्रश्न विचारला होता.मी म्हणलं आवडतं कधी कधी एकटं (एकांतात) राहायला. तेव्हा फारच विचित्र प्रतिसाद दिला होता तिने. असो... पण माझ्यामते प्रत्येकाने आठवड्यातुन थोड वेळ तरी एकांतात घालवावा.बरं वाटतं.

काउबॉय Tue, 09/23/2014 - 15:49
जिथे माझे विचार व कृती स्वातंत्र्य बर्यापैकीअबाधित आहे अशी सर्व ठिकाणे मला पसंत आहेत मग एकांतवास असो वा नसों... फार फरक पडत नाही. फ़क्त वरील स्वातंत्र्य अड़चनीत आणनारे घटक मी आयुष्यात कटाक्षाने दूर ठेवतो. बाकी प्रत्येकाची असे स्वातंत्र्य उपभोगायची क्षमता व पध्दत वेगवेगळी असते याची जाण असल्याने... याबाबत माझे कोणतेही ठाम मत होत नाही ज्याचा पुरस्कार करावा.

किल्लेदार Tue, 09/23/2014 - 22:22
माझे ठाम मत आहे की माणसाने काही काळ स्वतः बरोबर घालवावा. स्वतः बरोबर चांगला वेळ घालवणे म्हणजे एकटेपणा नक्कीच नव्हे. हेन्री डेवीड थोरो हा प्राणि तब्बल २ वर्ष वाल्डेन नावाच्या तळ्याकाठी स्वतः घर बांधून एकटा राहिला. वाल्डेन नावाचे त्याचे पुस्तक वाचनीय आहे. किंवा गो. नी. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा मधील त्यांची प्रस्तावना वाचा. केवळ अफलातून आहे. स्वतः ची कंपनी आवडणे नक्कीच वाईट नाही पण फक्त "स्वतः चीच" कंपनी आवडणे हे ही पटत नाही. मी नेहमीच वर्षातले काही दिवस एकट्याने प्रवास करतो. अशा ठिकाणी जातो की कोणी मला ओळखत नाही. मग भर गर्दीतही एकांत मिळतो. बीअर किंवा स्कॉच (स्थलकालपरत्वे) बरोबर बंद खोलीत पुस्तकाऐवजी माणसांची गर्दी वाचण्यातही मजा आहे. रम चे घोट घेत मी हिमालयात एकांत अनुभवला आहे किंवा बीअर चाखत गोव्याच्या बीचवर सुद्धा. असा अनुभव गप्पा मारायला नेहमीचेच कोणी असेल तर नक्कीच घेता येत नाही.

मित्रहो Tue, 09/23/2014 - 22:24
कठीण आहे बुवा, सतत मुल काहीतरी मागायला लागली, बायको चिडायला लागली ऐकू येत नाही का वेगेरे तर वाटते एकटेपणा हवा. सारेच गावाला गेले तर मग मात्र तो एकटेपणा नकोसा वाटतो. स्पेस प्रत्येकाला हवी असते, फक्त त्याची प्रत्येकाची आपली व्याख्या आणि गरज. मला तरी दिवसातून अर्धा ते एक तास एकटेपणा पुरे होतो.

vikramaditya Tue, 09/23/2014 - 22:48
आपण लेखाची सुरुवात जी एं चे उदाहरण देवुन केलीत. जी एं नी जरी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क टाळला तरी ज्यांच्याशी 'सुर' जुळले त्यांच्याशी प्रदीर्घ काळ मनमोकळा पत्रव्यवहार केला. स्वतःसाठी काही वेळ राखणे जरुरी त्याचबरोबर ज्यांच्याशी 'संवाद' साधण्यात आनंद मिळतो तर तोही साधावा असे वाटते. शेवटी 'टु ईच हिज ओन' प्रत्येकाचा स्वभाव डीनए सारखा युनिक! त्याचे किती आणि कसे विष्लेषण करणार?

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण Mon, 09/22/2014 - 18:19
टीव्ही आहे इंटरनेट वापरायचंय म्हणजे एकटेपणा नाही.
+१. सहमत. जितकं लिहिलंय त्यावरुन तुम्हाला लॅपटॉपवरील सोशल साईट्सवर भेटणारे मित्र हवेसे वाटताहेत व आईवडील-बायको यांची सोबत नकोशी वाटते आहे असं दिसतंय

In reply to by आजानुकर्ण

तस नाही . नेट वर असणे म्हणजे सोशल networking site वर असणे च अस काहीस गृहीत धरत आहात का ? आणि सोबत नकोशी वाटत नाही . पण सगळ्यांपासून एका ठराविक वेळेने ब्रेंक मात्र घ्यावासा वाटतो

मृत्युन्जय Mon, 09/22/2014 - 18:03
पटतय पटतय अगदी पटतय. मला सण समारंभा, मित्रांच्या भेटीगाठी इत्यादी प्रचंड आवडते. पण मला हा पर्सनल माझा स्वतःचा वेळ सुद्धा अतीप्रिय आहे.

खयाल अपना अपना ! मला अनोळखी जागेतल्या अनोळखी लोकांच्या गर्दीत केलेल्या भटकंतीत मजा वाटते. तसेच, दम्मामला कधीकधी एकटा असताना कित्येक विकांताना कामावरून बुधवारी संध्याकाळी ५ वाजता परतल्यावर बंद केलेला फ्लॅटचा दरवाजा (फक्त टिव्ही आणि आंतरजालाच्या सोबतीत काढलेल्या ६२ तासांनंतर) परत कामावर जायलाच शनिवारी सकाळी ७ वाजता उघडला आहे. त्यातही मजा होती. गर्दीने भरलेल्या शहरांच्या मुख्य रस्त्यावर भटकायला मजा आली, तेवढीच मजा उघड्या आकाशाखाली भ्रमणध्वनीच्या लहरी पोचू शकणार इतक्या खोलवर वाळवंटात रात्र काढतानाही आली. कोणतेही एकच टोक पकडण्यापेक्षा जीवनातल्या विविधतेच्या रंगपटाची मजा घ्यायला मला आवडते.

सुबोध खरे Mon, 09/22/2014 - 18:40
अमोल साहेब एखाद्या समुद्रकिनारी एकटे राहायला जा. आपल्याला बोलायला माणूस नाही, टीव्ही, रेडियो, अंतरजाल भ्रमणध्वनी असे काहीच नाही फक्त मोकळे आकाश आणि सभोवती पाणी असे सात दिवस काढून पहा. दिवसात तीन वेळा आपल्या जेवण खाण्याची व्यवस्था करणारा माणूस येउन जेवढ्यास तेवढे बोलेल. असे सात दिवस काढून पहा आणि तरीही आपल्याला अशा ठिकाणी परत जावेसे वाटले तर तो खरा परिपूर्ण एकटेपणा. (असे काही महिने थोड्या थोड्या फरकाने मी स्वतः नौदलात असताना काढलेले आहेत. यात आपल्या पायाखालचे जहाज पूर्णवेळ हलत असल्याने पोटात ढवळत असल्याचे मी म्हणत नाही) खरया एकटेपणाचा आनंद तुम्हाला गर्दीत राहूनही स्वतःची वेगळी जागा ठेवता आली तरच उपभोगता येते अन्यथा तो एकांतवास ठरतो.

In reply to by पिंपातला उंदीर

सुबोध खरे Tue, 09/23/2014 - 10:15
अमोल साहेब माझे अनुभव परत केंव्हातरी. पण आपण म्हणता तसे मला पण आपली स्वतः ची एक पोकळी (स्पेस) असावी हे पटते आणि त्यात थोड्याशा काळापुरते कोणीच नको. तसा मी लहानपणी खूप अबोल होतो आणि कुणाच्याही घरी गेलो कि मी पुस्तक घेऊन वाचन करीत बसे. माझा भाऊ याच्या विरुद्ध होता.(आता आम्ही दोघे उलट स्वभावाचे झालो आहोत). तेंव्हा मी तासान तास पुस्तके वाचीत एकटा बसत असे.यामुळे प्रत्येक माणसाला आपले एक आकाश असावे हे मला पटते. आणि एखाद्या वेळेस त्याला/ तिला थोडा काळ संपूर्णपणे स्वतः साठी हवा आहे हे सुद्धा मान्य आहे.( यात माझी बायको किंवा मुले सुद्धा येतात) माझी मुलगी अशी काही वेळेस एकटी असते आणि तिच्या कोशात प्रवेश केल्यास ती हळूच चिडचिड करते. मी तेंव्हा समजतो कि तिला थोडा वेळ एकांत हवा आहे. आता मी आणि माझी बायको एकमेकांत इतके मिसळून गेलो आहोत कि आम्ही दोघेच तासन तास काय दिवसेंदिवस एकत्र राहून समाजापासून दूर राहू शकतो. पण त्यात तिसरा माणूस( आमची मुले सोडून) नको वाटतो. कदाचित आम्ही आमच्या पोकळीत एकमेकांचे अस्तित्व स्वीकारलेले आहे आमचे दवाखाने बाजूबाजूला आहेत आणि आमच्या वेळा पण सारख्या आहेत. रुग्ण आले तर त्यात वेळ जातो नाही तर आम्ही दवाखान्याच्या आजूबाजूस फिरायला जातो जर एखादे दिवशी रुग्ण फार झाले आणि आम्हाला एकमेकांशी बोलण्यास वेळ मिळाला नाही तर कसेसेच होते. चोवीस पैकी बावीस ते तेवीस तास आम्ही एकत्र असतो. तरीही अजून आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. यामुळे कदाचित आम्ही आमच्या मित्रांपासून लांब गेलो आहोत. पण आम्ही माणूसघाणे नक्कीच नाही.

सुहास.. Mon, 09/22/2014 - 18:42
पण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . >>> सहमत होतो आहे !! पण अपवाद आहेत त्यालाही ..काही लोकांचा स्वभाव असा असतो ( एकदम पाणी ) की ते असो वा नसो ते कुठल्या समाजात मस्त पैंकी मिसळुन जातात ...आणी कुठला ही अंहभाव न ठेवता ..एक उत्तम उदाहरण म्हणुन मिपावरचाच धम्या च म्हणेन ...(सध्या कुठतरी कनेटिकट मध्ये बुध्दीला धार लावतय म्हणे) ...उलट काही असतात त्यांना एक चौकटीमधल्या ( कंपु ) मध्ये रमणे पसंतच नसते, केवळ गरजे पुरत ...अगदी ओळखीच हास्य देखील रोजानं लावल्यालारख ;) ..त्यांची स्वता: चीच एक चौकट असते , ती चौकट मात्र ते कधी सोडत नाहीत :) सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? >>> होतात , दुरगामी ही !! अर्थात तुम्ही जे अनुभव लिहीले आहे, म्हणजे एकांताची अनुभुती घेण्याचा प्रत्येकाचा वेगळा प्रकार/व्याख्या असु शकतो ..त्यात..सार्वजनी़क ठिकाण ही शामील असु शकते. आमचा एक मित्र असाच एखाद्या तुडुंब भरलेल्या बार मध्ये जिथुन संपुर्ण हॉल दिसेल अश्या अवस्थेत, मार्लबॉरो एक एक अख्खं पाकीट, चार ते पाच पेग स्कॉच, कानात मंजुळ स्वरात चाललेली लता असा बसायचा ...ते केले की अजुन पंधर-एक दिवस फ्रेश असायचा ..जसजसे दिवस ढळायचे ( त्या पंधरा दिवसानंतरचे ) तस-तसा चिडचिड पणा वाढायचा, मग पुन्हा आठवण झाल्यासारखा परत बसायचा :) जाता जाता : आताच्या टेक्नो मुळे परिपुर्ण एकटेपणा मिळणे जरा दुरापास्त च आहे ...अर्थात ज्याला जसा वेळ/चान्स मिळेल, त्याने तो घेत चलावा असे माझे ठाम मत आहे :)

नाव आडनाव Mon, 09/22/2014 - 19:35
चांगलं लिहिलंय. आवडलं. मला पण एकटेपणा आवडतो. प्रत्येकाची एकटेपणाची व्याख्या वेगळी असेल, जसं मी सोशल नेटवर्किंग साइटस वर नाही (मिसळपाव सोडून), सुटी च्या दिवशी अख्खा दिवस घरी बसणं, टीव्ही वर डॉक्युमेंटरी बघणं आवडतं. एक पण फोन नाहि आला तर सगळ्यात चांगलं.

बाबा पाटील Mon, 09/22/2014 - 19:54
भरल्या गोकुळात नांदणारा बाबा पाटील - च्यायला चुकुन शेतीच्या सिझनला आईबाप आज्जी आणी माझ्या लेकींसह जर पुण्यातुन गावाला गेले तर आम्ही दोघही नवरा बायको त्या बंगल्यात पाउल ठेवत नाही राव . माणस अशी माणुसघाणी कशी असु शकतात ? एकदा तर असेच आई दादांची आठवन आली म्हणुन पहाटे चार वाजता आम्ही नवरा बायको शेतावर जावुन पोहचलो होतो. आपल्याला तर बायकोच्या कुशीत शिरल्याशिवाय झोप लागत नाही,माणुस असा एकटा कसा राहु शकतो ?

प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2014 - 20:45
बापरे! मला एकटेपणा अजिबात झेपत नाही. सतत कोणीतरी गप्पा मारायला असावे आणि मनमुराद सहवासाचा आनंद लुटावा ह्या परती जीणं नाही.

बाबा पाटील Mon, 09/22/2014 - 20:45
तुम्ही ज्या वातावरणात वाढले त्यात तुमचा एकटेपणाच तुमचा साथीदार होता,पण आतातरी माणसात या हो,जग खुप सुंदर आहे. जगुन घ्या,न जाणो परत हा मनुष्यजन्म मिळेल न मिळेल. कधी आपल्या न बोलण्यानेही जवळची माणस तुटतात्,दुखावतात, आयुष्यात सगळ कमवता येत हो,पण माणस कमवण आणी ती टिकवन फार अवघड असत.बघा पटल तर घ्या,आपल तर असच आहे.

In reply to by बाबा पाटील

पाटील तुम्हाला असे का वाटत आहे कि माझे जग सुंदर नाही ? तुम्हाला अस वाटत आहे का मला मित्र नाहीत आणि मी एकाकी आहे ? तस नाहीये . माझा अनुभव असा आहे कि मला जेवढे जवळचे लोक आहेत तितके मिळायला नशीब लागत . आपला समाज (सगळ्या गुण दोषासकट ) एकलकोंड्या लोकांची लई काळजी घेतो .

कवितानागेश Mon, 09/22/2014 - 20:45
हम्म्म.. एकटं- फक्त स्वतःबरोबर रहायला छान वाटतं हे अगदी खरं आहे. पण मी तर एकटेपणाची फार सवय लागू नये म्हणून नेट वापरते. :)

स्वभावाला औषध नसते... अमोल यांच्या बाबतीत तरी असं वाट्तंय की एका अर्थाने लादलेला एकटेपणा सुसह्य करण्यासाठी त्यांनी स्वभावाला एवढी मुरड घातलेली दिसते की तोच एक वेगळा स्वभाव बनलाय त्यांचा...वाईट काही नाही त्यात पण जर जवळच्यांना त्याचा त्रास होत असला तर पुन्हा जाणीवपूर्वक बदलायला हरकत नाही...कारण आता एकटे पडायची भीती नाहीये...

चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 23:56
लेखन आवडले. मला स्वतःला एकटेपण प्रचंड आवडते. रात्री वा अगदी पहाटे तीनेक वाजता गच्चीवर अंधारात अगदी काहीही न करता नुस्ते बसून राहण्यातला आनंद मी अनेकदा उपभोगत असतो.
कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये
...कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हीही कुणाला जज करत नाहीये ... असे हवे होते ना ?

विलासराव Mon, 09/22/2014 - 23:59
मी तर परीक्रमेवरुन घरी आल्यावर २०-२१ दिवस घराबाहेर पडलोच नव्हतो. नेट असुनही विशेष वापरले नव्ह्ते. १-२ पुस्तके वाचली, खाणे-पिणे आन झोपा काढणे एवढाच कार्यक्रम होता.

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 08:46
धागा उत्तम आणि आवड ज्याची त्याची... त्याबद्दल आक्षेप नाही. पण एकटेपणाची जर इतकी आवड आहे तर लग्न कशाला केलं? तिला तुमच्या आवडीची शिक्षा का? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न... उद्या दोन पोरं झाल्यावर मग तुमच्या एकटेपणाबद्दल काय करणार आहांत?

In reply to by पिवळा डांबिस

पैसा Tue, 09/23/2014 - 10:44
संपूर्ण सहमत आहे. खाजगी गोष्तीत नाक खुपसतेय असं वाटेल, पण आपल्याला पाहिजे तेव्हा बायकोने जवळ यावे, किंवा बोलावे अशी अपेक्षा करणे अन्याय्य आहे. तिला काय हवं आहे, तिला कधीतरी ऑफिसच्या घरच्या ताणाबद्दल बोलावंसं वाटत असेल, किंवा नुसतंच जवळपास अरहायला हवं असेल या गोष्टींचा कधी विचार करता का? तसं नसेल तर तो स्वार्थीपणा झाला. लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे. तुम्हाला नेटवरचा मानवी संपर्क हवा आहे, पण जिवंत माणसे जवळ नकोत यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही का? हे सगळे कृपया पर्सनल घेऊ नये, प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे.

In reply to by पैसा

पिवळा डांबिस Tue, 09/23/2014 - 10:52
आग्गो माझी बाये!!! ड्वाळे घळघळा वाहून त्यात माझे शरीर हे संपूर्ण पूरग्रस्त काश्मीर झाले आहे!!!! (आणि आता जोताय मला अनाहिता सेंटलमध्ये (ठाणे मेंटलच्या धर्तीवर!!) अ‍ॅडमिट करेल की काय अशी भीती वाटते आहे!!!! :)

In reply to by पैसा

लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. काही तरी गैर समज होत आहे का ? एवढी पण भयानक परिस्थिती नाही आहे . माझ आणि माझ्या बायको च शेयारिंग अतिशय उत्तम आहे . Consultant असल्याने मी घरीच असतो आणि आम्ही दोघ अक्षरशः २४ तास एकत्र असतो आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोलत असतो . पण मला काही वेळ माझा एकट्याचा लागतो आणि ती मला देते . एकूण सगळ उत्तम आहे . पण मूळ लेखाचा मुद्दा तो नाही अस मला वाटत .

In reply to by पिंपातला उंदीर

पैसा Tue, 09/23/2014 - 11:11
तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो
लेखात तुम्ही इतकंच लिहिलं आहे. त्यावरून कोणाचाही असा समज होईल. आता जे स्पष्टीकरण लिहिलंत त्यावरून तुम्ही संपूर्ण नॉर्मल दिसताय! इतपत एकटं रहावंसं वाटणं हे विशेष नव्हे. मात्र पुन्हा पर्सनल घेऊ नका, जे कोणी बायकोचा विचार न करता मला एकटंच रहायला आवडतं असे म्हणतील त्यांना मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे.

In reply to by पैसा

विलासराव Tue, 09/23/2014 - 11:21
प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. बरं!!!! मी पण असंच म्हणतो. तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे. तेवढी तयारी आहे म्हणुनच तर लग्नही केले नाहीय. पण हिमालयात का म्हणुन पाठवताय हे काय कळले नाही बॉ? मला तर हा अन्यायच वाटतोय आमच्यावर कारण आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो. प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे. म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय???

In reply to by पिवळा डांबिस

विलासराव Tue, 09/23/2014 - 11:35
म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय??? याचं उत्तर पैसाताईंनी होय असं दिलं तर मी तुमच्या बंगल्याचा आजीवन भाडेकरु होउन जाईल. बाकी तुमच्या विचारातील बंगला चाळीत येण्याच्या काही अटी असतील तर कळवा, म्हणजे माझी पात्रता तपासुन घेतो. एकतर बॅचलर असल्याने रुम मिळवणे यासाठी अनेक दिव्यातुन जावे लागते आनी आतातर हिमालयात निघा असा फतवा निघालाय. जैसी करणी वैसी भरणी दुसरं काय?

In reply to by विलासराव

पैसा Tue, 09/23/2014 - 11:34
आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो.
हे आवडलं. बाकी हिमालयात जा म्हणायची पद्धत हो! सगळेच हिमालयात जायला लागले तर हिमालयाची मुंबै होईल ना!

In reply to by बॅटमॅन

सूड Tue, 09/23/2014 - 14:30
>>जरा जास्तच ओव्हर लिहिलाय प्रतिसाद. याची गरज नव्हती- अगदी फक्त लेखावरून मत बनवलं असतं तरीही. त्यांच्या लेखावरुन एकूण असंच वाटलं की त्यांना एकटं'च'राह्यला प्रचंड आवडतं. 'पत्नीच्या चेहर्‍यावरचे केविलवाणे भाव', 'जवळच्या मित्रांना कटवणे' हे तसं मत आणखीच पक्कं करतं. असं असेल तर मग लग्न तरी का करायचं असा प्रश्न वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे.

In reply to by पैसा

प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2014 - 20:50
हा विचार दोन्ही बाजूंनी होणं आवश्यक असतं. (म्हणजे तुम्ही तो केलेला नाही असा माझा आरोप नाहिए.) धागाकर्ता पुरुष असल्या कारणाने त्याच्याच वागण्याचे विश्लेषण होणार हे साहाजिक आहे. पण काही केसेस मध्ये पत्नीसुद्धा अशा स्वभावाची असू शकते. तिला शांतता, एकटेपणा जिवापाड आवडत असतो. घरातील बाकीचे सदस्य हॉल मध्ये टिव्हीवर कांही कार्यक्रम बघत किंवा गप्पा मारीत बसले असतिल तरी एखाद्या बाईला बेडरुमात किंवा गॅलरीत एकट्याने राहणे आवडते. पण तिची इच्छा असते तेंव्हा पतीने संभाषणाला तयार असले पाहिजे नाहीतर रुसव्याफुगव्यांना, वादावादीला आणि वातावरण बिघडायला सुरुवात होते. दोघांपैकी कोणी कोणाला गृहीत धरू नये. सर्वांसाठी वेळ द्यावा. नवर्‍याने बायकोला, बायकोने नवर्‍याला आणि दोघांनीही मुलांना तसेच मुलांनी आईवडिलांना वेळ हा दिलाच पाहिजे. सहजीवन म्हणजे दुसरे काय असते?

खटपट्या Tue, 09/23/2014 - 09:25
माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .
गेली दोन वर्षे अशीच काढलीत. आणि आता मला हे आवडू लागले आहे. फ्रिज मध्ये बियर नसेल तरी चालेल. कारण त्याची सवय अजुन लागली नाहीये. मस्तपैकी अतिजलद इन्टरनेट असेल तर तीन तीन दीवस कोणाशीही न बोलता काढ्तोय... आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे...

आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे
हा स्वभाव नक्कीच नाही तर केवळ तडजोडीतून केलेला प्रकार वाटतो… पिंजरयातल्या पोपटालासुद्धा कालांतराने पिंजार्याचीच सवय होते याचा अर्थ असा नव्हे की त्याला जन्मापासून पिंजर्यातच राहायला आवडत असते.

मदनबाण Tue, 09/23/2014 - 10:55
कामाच्या स्वरुपामुळे एकटेपणाची जाणिव,सवय आणि थोड्या फार प्रमाणात आवड आणि त्रास देखील झाला. जेव्हा ऑनसाईटला होतो तेव्हा तिकडे नाइट शिफ्ट करताना संपूर्ण वेअर हाउस मधे मी,लॅपटॉप आणि फोन या पलिकडे कोणीच नसायचे ! अगदी कंटाळा आला तर... वेअर हाउस मधे एकाटाच फिरायचो, तिथे एक फ्रिझ आणि कॉफी मेकर होता त्या पैकी एकाचा उपयोग करायचा हाच काय तो विरंगुळा असायचा ! इकडे हिंदुस्थानात सुद्धा १२-१२ तास संपूर्ण फ्लोअरवर एकट्याने बसुन काम केले आहे, मग शनिवार-रविवार असो वा दिवाळी-दसरा सर्व एकट्यानेच. अर्थात वेळ घालवण्यासाठी मिपाने आणि मिपाकरांनी प्रचंड मदत केली.अनेक मिपाकरांशी मनमुराद गप्पा हाणल्या आहेत,आणि त्यात पहिला क्रमांक रामदास काकांचा आहे. :) कधी कधी रात्री २:३० वाजता देखील मी इथे एकटाच ऑनलाईन असायचो. ;) मला एकटेपणा आजिबात आवडत नाही,पण अती गोंगाटाने आणि मोनोटोनस लाईफ स्टाइलने कधी कधी पूर्णपणे शांत एकटे बसुन रहावे वाटते,स्वतः बद्धल विचार करावासा वाटतो...वाडीला गेल्यावर कधी कधी नदीच्या पाण्यात पाय बुडवुन मी हा अनुभव घेतो,अर्थात तिथे वर्दळ असतेच. जेव्हा कामाच्या स्वरुपाने मिळालेला एकांतवास संपला तेव्हा काही दिवस जुळवुन घ्यायला लागले,कारण फ्लोवर इतकी माणसे पाहण्याची डोळ्यांना सवयच नव्हती ! असो... पिडांकाकांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत ! जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

In reply to by मदनबाण

विजुभाऊ Wed, 09/24/2014 - 12:42
जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !
श्री श्री श्री मदनबाण सो! या सोबत आणखी एक अ‍ॅड करा. माणूस या जयात एकटाच येतो. एकटाच ऑफिसात बसतो आणि एकटाच जातो असे म्हणा ;)

दुसऱ्या एका संकेतस्थळावर एक interesting प्रतिक्रिया आली . घासकडवी यांची . ती अशी : मला वाटतं अशांचा परिस्थितीची तुलना नास्तिक किंवा समलैंगिकांच्या परिस्थितीशी करता यावी. ज्या समाजात देवावरचा विश्वास किंवा विषमलैंगिकता हीच नॉर्म असते, आणि त्याविरुद्ध वर्तन हे टॅबू असतं तिथे असे लोक 'कपाटात' राहताना दिसतात. त्यामुळेच असे गैरसमज पसरतात, आणि ते खोडून काढण्यासाठी कपाटाबाहेर कोणी येत नाही. म्हणजे आम्ही भारी आहोत आणि अख्ख जग आम्हला त्रास द्यायला टपले आहे असे नाही पण मुद्दा विचार करण्यासारखा आहे

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 12:38
एकटेपणा मलाही प्रचंड आवडतो. ह्या एकटेपणामध्ये मला स्वतःला सुद्धा विसरावंसं वाटत असतं. तुम्ही म्हणताय ती स्थिती 'एकलकोंडेपणा' ह्या शब्दाशी जास्त जवळची आहे. एकटेपणाशी नाही. त्यात परिपूर्णता कुठल्याही साधनाशिवायच येऊ शकते असं माझं मत. बिअर, टीव्ही, नेट हे गुंगी आणणारे पदार्थ. टीव्ही, इन्टरनेट सुद्धा नको. खरंतर बर्‍याचदा नको त्या विचारांचा प्रवेश ह्यांच्याच माध्यमातून होत असतो. तो विषय आत्ता नाही. पण जेव्हा एकटेपणा हवा असतो तेव्हा तो स्वतःची गरज भागवण्यासाठी स्विकारला जात असेल तर तो दुसर्‍यांसाठी, विशेषत: कुटुंबासाठी अन्यायकारक ठरु नये एवढं बघून शोधावा. किमान त्यांना कल्पना देऊन शोधावा. बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. अन्यथा हिमालया मध्येच उत्त रा खंडासारखी पूरपरिस्थिती सारखीच यायची. मागच्या वर्षी उत्तराखंड, यंदा काश्मीर, पुढच्या वर्षी आसाम. सुरुवात हिमालयातूनच.

बाळ सप्रे Tue, 09/23/2014 - 13:22
Myers-Briggs Type Indicator मधे व्यक्तिमत्वाचे ४ मितीमधे वर्गीकरण केले आहे.. त्यातील एक अंतर्मुख / बहिर्मुख - एक चांगला दुसरा वाईट असं काही नाही.. फक्त प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यात चांगल्या प्रकारे सांगितली आहेत.. http://en.wikipedia.org/wiki/Myers-Briggs_Type_Indicator

विलासराव Tue, 09/23/2014 - 13:29
बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. खरंय.
  • प्यारे हे जे जग आपण पाहातो ते आपल्या अंतरात जे आहे त्याचे प्रतीबींब आहे. एकदा आतले सगळे विकार संपले की प्रतीबींब आपोआप नाहिसे होते. मग जे उरते त्याला बरीच नावे आहेत जसे की निर्वान,आत्मा,परमात्मा,परमेश्वर्,अल्लाह्,जिझस्,मोक्ष्,मुक्ती आणखीही बरेच आहेत . त्यामुळे आणायची -न्यायची भानगडच नाही.त्याकरता आपल्या अंतर्मनात उतरायची कला शिकलं म्हणजे झालं. बाकी यावर मिपावर बराच काथ्या कुटला गेलाय.

In reply to by विलासराव

प्यारे१ Tue, 09/23/2014 - 13:36
आत्ता त्या प्रांतात मुद्दाम नाही घुसलो. माणसाला बराच काळ एकटं राहण्याची सवय लागली की त्याची माणसांमध्ये चिडचिड होते. कधीकधी मूळ स्वभाव अबोल, शांत राहण्याचा असतो. माझा एक मित्र मेडीकल ट्रान्सक्रिप्शनची कामं करतो. रात्रभर हेडफोन कानाला. त्याला हेडफोन काढल्यावर कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे त्याच्या जॉबचं बायप्रॉडक्ट. हॅपन्स. बाकी आतली शांतता वेगळीच असते. असो!

विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 13:45
मी एकटा असलो की सुखी असतो कशाला कोण पाहीजे. सम्गीताची साठवण असलेली एक झकास सी डी खूप पुरते. गाडी चालवताना तर कोणी सोबत असण्यापेक्षा एकटेच खूप बरे वाटते

In reply to by विजुभाऊ

दिपक.कुवेत Tue, 09/23/2014 - 14:22
मलाहि एकटं रहायला खुप आवडतं. ईकडे कधी कधी मुद्दाम मेडिकल घेउन घरात पडून असतो. लेखातला शेवटचा पॅरा खुप आवडला. चिल्ड बियरच्या साथीने मी एकटा कुठेहि/कितीहि दिवस राहिन.

सौप्र Tue, 09/23/2014 - 14:09
>>पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता अगदी मनातलं बोललात.. बाकी एकटेपणा मलाही आवडतो. पण लोकं बरेच अर्थ काढतात. स्थळं बघताना एका मुलीने हा प्रश्न विचारला होता.मी म्हणलं आवडतं कधी कधी एकटं (एकांतात) राहायला. तेव्हा फारच विचित्र प्रतिसाद दिला होता तिने. असो... पण माझ्यामते प्रत्येकाने आठवड्यातुन थोड वेळ तरी एकांतात घालवावा.बरं वाटतं.

काउबॉय Tue, 09/23/2014 - 15:49
जिथे माझे विचार व कृती स्वातंत्र्य बर्यापैकीअबाधित आहे अशी सर्व ठिकाणे मला पसंत आहेत मग एकांतवास असो वा नसों... फार फरक पडत नाही. फ़क्त वरील स्वातंत्र्य अड़चनीत आणनारे घटक मी आयुष्यात कटाक्षाने दूर ठेवतो. बाकी प्रत्येकाची असे स्वातंत्र्य उपभोगायची क्षमता व पध्दत वेगवेगळी असते याची जाण असल्याने... याबाबत माझे कोणतेही ठाम मत होत नाही ज्याचा पुरस्कार करावा.

किल्लेदार Tue, 09/23/2014 - 22:22
माझे ठाम मत आहे की माणसाने काही काळ स्वतः बरोबर घालवावा. स्वतः बरोबर चांगला वेळ घालवणे म्हणजे एकटेपणा नक्कीच नव्हे. हेन्री डेवीड थोरो हा प्राणि तब्बल २ वर्ष वाल्डेन नावाच्या तळ्याकाठी स्वतः घर बांधून एकटा राहिला. वाल्डेन नावाचे त्याचे पुस्तक वाचनीय आहे. किंवा गो. नी. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा मधील त्यांची प्रस्तावना वाचा. केवळ अफलातून आहे. स्वतः ची कंपनी आवडणे नक्कीच वाईट नाही पण फक्त "स्वतः चीच" कंपनी आवडणे हे ही पटत नाही. मी नेहमीच वर्षातले काही दिवस एकट्याने प्रवास करतो. अशा ठिकाणी जातो की कोणी मला ओळखत नाही. मग भर गर्दीतही एकांत मिळतो. बीअर किंवा स्कॉच (स्थलकालपरत्वे) बरोबर बंद खोलीत पुस्तकाऐवजी माणसांची गर्दी वाचण्यातही मजा आहे. रम चे घोट घेत मी हिमालयात एकांत अनुभवला आहे किंवा बीअर चाखत गोव्याच्या बीचवर सुद्धा. असा अनुभव गप्पा मारायला नेहमीचेच कोणी असेल तर नक्कीच घेता येत नाही.

मित्रहो Tue, 09/23/2014 - 22:24
कठीण आहे बुवा, सतत मुल काहीतरी मागायला लागली, बायको चिडायला लागली ऐकू येत नाही का वेगेरे तर वाटते एकटेपणा हवा. सारेच गावाला गेले तर मग मात्र तो एकटेपणा नकोसा वाटतो. स्पेस प्रत्येकाला हवी असते, फक्त त्याची प्रत्येकाची आपली व्याख्या आणि गरज. मला तरी दिवसातून अर्धा ते एक तास एकटेपणा पुरे होतो.

vikramaditya Tue, 09/23/2014 - 22:48
आपण लेखाची सुरुवात जी एं चे उदाहरण देवुन केलीत. जी एं नी जरी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क टाळला तरी ज्यांच्याशी 'सुर' जुळले त्यांच्याशी प्रदीर्घ काळ मनमोकळा पत्रव्यवहार केला. स्वतःसाठी काही वेळ राखणे जरुरी त्याचबरोबर ज्यांच्याशी 'संवाद' साधण्यात आनंद मिळतो तर तोही साधावा असे वाटते. शेवटी 'टु ईच हिज ओन' प्रत्येकाचा स्वभाव डीनए सारखा युनिक! त्याचे किती आणि कसे विष्लेषण करणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ?