मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक पी. जे.

प्रशांतकवळे ·

विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 00:33
एकदा कोकणात तात्या अभ्यंकरच्या वाडीत एक हुप्प्या (मोठा वानर) घुसतो आणि आंब्याफणसाची, सुपारीची, ताडामाडांची व इतर झाडांची भरपूर नासाडी सुरू करतो. तात्या खूप वैतागतो व त्या हुप्प्याला हाकलायचा हरेक प्रयत्न करतो. परंतु हुप्प्या काही त्याला दाद देत नसतो. त्याच गावात तात्याचा शिकारी मित्र मिलिंद भांडारकर राहात असतो. मिलिंदला बोलावणं धाडलं जातं. मिलिंद लगेच एक बंदुक आणि शिकारी कुत्रा, अश्या तयारीनिशी तात्याच्या वाडीत हजर होतो आणि तात्याला म्हणतो, "आता मी आलो आहे. घाबरू नकोस. कुठाय तो हुप्प्या?" "तो बघ! त्या आंब्याच्या झाडावर बसून माझ्या आंब्यांचं नुकसान करतोय." तात्या म्हणतो. त्यावर मिलिंद म्हणतो, "मी एक काम करतो. त्या आंब्याच्या झाडावर चढतो आणि त्या हुप्प्याशी मारामारी करून त्याला खाली पाडतो. हुप्प्या खाली पडताक्षणी माझा शिकारी कुत्रा धावत जाऊन त्या हुप्प्याच्या अवघड जागी जोरात चावेल आणि त्याला ठार मारेल!" हे ऐकून तात्या खुश होतो. मिलिंद भराभर आंब्याच्या झाडावर चढायला लागतो. तेवढ्यात तात्याची ट्युब पेटते. तो तिथे पडलेल्या बंदुकीकडे पाहात ओरडून मिलिंदला विचारतो, "अरे असंच जर का होतं, तर तू ही बंदुक कशाला आणली होतीस?" मिलिंद झाडावरनच उत्तर देतो, "अर्रर्रर्र, विसरलोच बघ! जर in case मी खाली पडलो तर तू पहिली कुत्र्याला गोळी घाल!" :) आपला, (कोकणातला आंबा बागयतदार) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Fri, 11/16/2007 - 04:10
कुत्र्यापुढे उभा असणारा पेच -- नरो वा वानरो वा. [कृ. ह. घे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by विसोबा खेचर

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:45
अध्यक्ष महोदय, फार पूर्वी जीम कॉर्बेटच्या नावाने खपवलेला हा किस्सा आमच्या वाचनात आला होता. आणि 'अवघड जागा' असला 'अवघड' शब्द काय वापरता? आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 09:14
आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! खरं आहे, आम्हीही असंच ऐकलं होतं! :)

विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 00:33
एकदा कोकणात तात्या अभ्यंकरच्या वाडीत एक हुप्प्या (मोठा वानर) घुसतो आणि आंब्याफणसाची, सुपारीची, ताडामाडांची व इतर झाडांची भरपूर नासाडी सुरू करतो. तात्या खूप वैतागतो व त्या हुप्प्याला हाकलायचा हरेक प्रयत्न करतो. परंतु हुप्प्या काही त्याला दाद देत नसतो. त्याच गावात तात्याचा शिकारी मित्र मिलिंद भांडारकर राहात असतो. मिलिंदला बोलावणं धाडलं जातं. मिलिंद लगेच एक बंदुक आणि शिकारी कुत्रा, अश्या तयारीनिशी तात्याच्या वाडीत हजर होतो आणि तात्याला म्हणतो, "आता मी आलो आहे. घाबरू नकोस. कुठाय तो हुप्प्या?" "तो बघ! त्या आंब्याच्या झाडावर बसून माझ्या आंब्यांचं नुकसान करतोय." तात्या म्हणतो. त्यावर मिलिंद म्हणतो, "मी एक काम करतो. त्या आंब्याच्या झाडावर चढतो आणि त्या हुप्प्याशी मारामारी करून त्याला खाली पाडतो. हुप्प्या खाली पडताक्षणी माझा शिकारी कुत्रा धावत जाऊन त्या हुप्प्याच्या अवघड जागी जोरात चावेल आणि त्याला ठार मारेल!" हे ऐकून तात्या खुश होतो. मिलिंद भराभर आंब्याच्या झाडावर चढायला लागतो. तेवढ्यात तात्याची ट्युब पेटते. तो तिथे पडलेल्या बंदुकीकडे पाहात ओरडून मिलिंदला विचारतो, "अरे असंच जर का होतं, तर तू ही बंदुक कशाला आणली होतीस?" मिलिंद झाडावरनच उत्तर देतो, "अर्रर्रर्र, विसरलोच बघ! जर in case मी खाली पडलो तर तू पहिली कुत्र्याला गोळी घाल!" :) आपला, (कोकणातला आंबा बागयतदार) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Fri, 11/16/2007 - 04:10
कुत्र्यापुढे उभा असणारा पेच -- नरो वा वानरो वा. [कृ. ह. घे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by विसोबा खेचर

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:45
अध्यक्ष महोदय, फार पूर्वी जीम कॉर्बेटच्या नावाने खपवलेला हा किस्सा आमच्या वाचनात आला होता. आणि 'अवघड जागा' असला 'अवघड' शब्द काय वापरता? आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 11/16/2007 - 09:14
आमच्या वाचनानुसार,ते कुत्रं त्या वानरांच्या वृषणांचा वेध घ्यायचं! खरं आहे, आम्हीही असंच ऐकलं होतं! :)
लेखनविषय:
एकदा एक माणुस एका सान्तासिन्गच्या कानात काहीतरी बोलतो, सान्तासिन्ग लगेच मरतो, आता सान्गा की तो माणुस सान्तासिन्गच्या कानात काय बोलतो? . . . . . . . . . . . . . . . . ढिश्क्यऊ

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज गुरुवार, 11/15/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 15:07
लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज गुरुवार, 11/15/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 15:07
लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

कोल्हापुरि मिसळ

झकासराव ·

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:02
हे बरं नाही.. एकतर आधी कोल्हापूरला जाऊन आलात.. आणि त्यात ती फडतरे ची मिसळही खाल्लीत... मला तुम्ही चिडवताय असं वाटतंय..:)) (ह्.घ्या) फडतरेची मिसळ......... .. देवा!! या झाकासरावाला क्षमा कर... त्याला समजत नाहीये तो या कोल्हापूरी मिरचीला चिडवतो आहे.... प्राजु (कोल्हापूरची मिरची)

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:05
फडतरे वगैरे ही नंतर आलेली फ्याडं आहेत. त्याआधी अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळीचा कट चाखलात की नाहीत?

In reply to by कोलबेर

झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 08:51
सांगा पुढच्या वेळी तिकडे जाइन :) मला तर माझे बाबा बोलले की दत्त कॅफे ची मिसळ छान होती अस. तुम्हाला त्याची काय माहिती आहे का?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 09:06
दिसत नाहित??????/ छे हे एस्निप्स च आणि माझ गणित जमत नाहि वाटत :( मला कोणी दुसरी साइट सांगेल का फोटो वेगवेगळे फोल्डर करुन अपलोड करुन मी अस पब्लिक मध्ये लिंक दिली तरी दिसेल अशी??? आणि इकडे फोटो कसे टाकायचे हे अजुन नाही कळाल मला. मागे एक दोघानी सांगितले होते पण जमलेच नाय. जरा डिटेल मध्ये सांगणार का कोणी??? आपलाच , नेट मध्ये कच्चा लिंबु असणारा झकासराव

In reply to by झकासराव

राजे गुरुवार, 11/15/2007 - 09:14
माझे शब्द वर छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा आहे , विदेशी मदतीची गरजच काय जर घरीच सेवा उपलब्ध आहे ? ;} दुवा : माझे शब्द.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:07
मिसळीचा विजय असो, फडतरेचा विजय असो, झकासरावाचा विजय असो..! कुणी 'अमूक अमूक ठिकानाहून उत्तम मिसळ खाऊन आलो' असं म्हटलं की संबंधित इसम जणू काही हरिद्वारच्या गंगेतच डुबकी मारून पावन होऊन आला आहे असं आम्हाला वाटत! :) आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:07
आता... खासबाग ही आलं का??? तुम्ही सगळे मलाच चिडवता आहात का?...:)))) माझी मिसळ... कधी मिळेल आता...???:((( - प्राजु.

In reply to by प्राजु

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:10
मिसळ = खासबाग!! तात्यांनी लावलेल्या चित्रातले ते पाव बघुन मिसळीपेक्षा पावभाजीचीच आठवण येते! कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:33
कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-) अगदी जरूर... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित गुरुवार, 11/15/2007 - 10:23
एकदम रापचिक लागली होती. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:31
आमच्या कोल्हापूरला.... असे लादीपाव नसतात हो मिसळी बरोबर.... ते असतात.. जाड कापलेले... ताजे बेकरीतले पाव... तात्यांच्या मिसळीसोबत ते पाव पाहून ती पावभाजी असावी अशीच शंका येते हे खरे... - प्राजु.

In reply to by प्राजु

ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 11:01
नुसता ताजा पाव नाही, तर सोबतीला हेल काढलेले बोलणे पण असते. कोल्हापूरातल्या लोकांना हेलकरी पण म्हणता येइल ;-) -- (हेलकरी)ध्रुव

ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 10:59
कोल्हापूर म्हणलं की मिसळीची आठवण नाही आली तर गुन्हा समजतात :) मिसळीचे नाव काढल्यावर आज आता मिसळ खावी लागणार असे दिसते :) -- (खासबाग व फडतरे दोन्ही मिसळ आवडणारा)ध्रुव

रम्या गुरुवार, 11/15/2007 - 12:08
अहो फोटो दिसत नाहीत! झकासराव आधीच फक्त फोटोवर समाधान मानावं लागत होतं!. तेही नाही मिळाल्यावर लय वाईट वाटलं. तुम्ही खल्लेल्या मिसळीच्या फक्त कल्पना करतोय. (उदास) रम्या

स्वाती राजेश गुरुवार, 11/15/2007 - 18:11
मिसळ कोणतीही असो, खासबाग,उद्यमनगर - फडतरे,बावड्याची किंवा चोरगेची महत्वाचे ती कोल्हापुरी मिसळ. दिवाळीचे गोड खाऊन कंटाळा आला कि,आम्ही मिसळीची पार्टी करत असू. पुर्वीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्द्ल आभारी. आणि हो खाताना आमची आठवण काढा. मग खा (हवी तेवढी).............

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:02
हे बरं नाही.. एकतर आधी कोल्हापूरला जाऊन आलात.. आणि त्यात ती फडतरे ची मिसळही खाल्लीत... मला तुम्ही चिडवताय असं वाटतंय..:)) (ह्.घ्या) फडतरेची मिसळ......... .. देवा!! या झाकासरावाला क्षमा कर... त्याला समजत नाहीये तो या कोल्हापूरी मिरचीला चिडवतो आहे.... प्राजु (कोल्हापूरची मिरची)

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:05
फडतरे वगैरे ही नंतर आलेली फ्याडं आहेत. त्याआधी अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळीचा कट चाखलात की नाहीत?

In reply to by कोलबेर

झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 08:51
सांगा पुढच्या वेळी तिकडे जाइन :) मला तर माझे बाबा बोलले की दत्त कॅफे ची मिसळ छान होती अस. तुम्हाला त्याची काय माहिती आहे का?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 09:06
दिसत नाहित??????/ छे हे एस्निप्स च आणि माझ गणित जमत नाहि वाटत :( मला कोणी दुसरी साइट सांगेल का फोटो वेगवेगळे फोल्डर करुन अपलोड करुन मी अस पब्लिक मध्ये लिंक दिली तरी दिसेल अशी??? आणि इकडे फोटो कसे टाकायचे हे अजुन नाही कळाल मला. मागे एक दोघानी सांगितले होते पण जमलेच नाय. जरा डिटेल मध्ये सांगणार का कोणी??? आपलाच , नेट मध्ये कच्चा लिंबु असणारा झकासराव

In reply to by झकासराव

राजे गुरुवार, 11/15/2007 - 09:14
माझे शब्द वर छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा आहे , विदेशी मदतीची गरजच काय जर घरीच सेवा उपलब्ध आहे ? ;} दुवा : माझे शब्द.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:07
मिसळीचा विजय असो, फडतरेचा विजय असो, झकासरावाचा विजय असो..! कुणी 'अमूक अमूक ठिकानाहून उत्तम मिसळ खाऊन आलो' असं म्हटलं की संबंधित इसम जणू काही हरिद्वारच्या गंगेतच डुबकी मारून पावन होऊन आला आहे असं आम्हाला वाटत! :) आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:07
आता... खासबाग ही आलं का??? तुम्ही सगळे मलाच चिडवता आहात का?...:)))) माझी मिसळ... कधी मिळेल आता...???:((( - प्राजु.

In reply to by प्राजु

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:10
मिसळ = खासबाग!! तात्यांनी लावलेल्या चित्रातले ते पाव बघुन मिसळीपेक्षा पावभाजीचीच आठवण येते! कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-)

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:33
कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-) अगदी जरूर... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित गुरुवार, 11/15/2007 - 10:23
एकदम रापचिक लागली होती. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:31
आमच्या कोल्हापूरला.... असे लादीपाव नसतात हो मिसळी बरोबर.... ते असतात.. जाड कापलेले... ताजे बेकरीतले पाव... तात्यांच्या मिसळीसोबत ते पाव पाहून ती पावभाजी असावी अशीच शंका येते हे खरे... - प्राजु.

In reply to by प्राजु

ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 11:01
नुसता ताजा पाव नाही, तर सोबतीला हेल काढलेले बोलणे पण असते. कोल्हापूरातल्या लोकांना हेलकरी पण म्हणता येइल ;-) -- (हेलकरी)ध्रुव

ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 10:59
कोल्हापूर म्हणलं की मिसळीची आठवण नाही आली तर गुन्हा समजतात :) मिसळीचे नाव काढल्यावर आज आता मिसळ खावी लागणार असे दिसते :) -- (खासबाग व फडतरे दोन्ही मिसळ आवडणारा)ध्रुव

रम्या गुरुवार, 11/15/2007 - 12:08
अहो फोटो दिसत नाहीत! झकासराव आधीच फक्त फोटोवर समाधान मानावं लागत होतं!. तेही नाही मिळाल्यावर लय वाईट वाटलं. तुम्ही खल्लेल्या मिसळीच्या फक्त कल्पना करतोय. (उदास) रम्या

स्वाती राजेश गुरुवार, 11/15/2007 - 18:11
मिसळ कोणतीही असो, खासबाग,उद्यमनगर - फडतरे,बावड्याची किंवा चोरगेची महत्वाचे ती कोल्हापुरी मिसळ. दिवाळीचे गोड खाऊन कंटाळा आला कि,आम्ही मिसळीची पार्टी करत असू. पुर्वीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्द्ल आभारी. आणि हो खाताना आमची आठवण काढा. मग खा (हवी तेवढी).............
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत. नवीन घेतलेल्या कॅमेर्‍यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय. आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो. मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय. मग दुसर्‍याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :) मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ. तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती. अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो. एक छोटी टपरी असावी आधी.

हिवाळ्यात व्हेगस

कोलबेर ·

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 23:32
वरूणदेवा, आपल्या दौर्‍याकरता आमच्या शुभेच्छा! दौरा कसा झाला, काय काय मजा केलीत ते मिसळपाववर अवश्य लिहा बरं का! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:07
तात्या शुभेच्छांबद्दल आभार! दौरा यशस्वी झाला की सचित्र लेख मिसळपाववर नक्की टाकतो.

नंदन गुरुवार, 11/15/2007 - 00:40
मी दोन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री व्हेगसला होतो. रानडे किंवा लक्ष्मी रोडला दिवाळीच्या खरेदीसाठी जशी झुंबड होते, तशा रस्त्यावर फुललेल्या गर्दीमुळे धमाल आली होती. ग्रँड कॅन्यनचे रोड्स/नॉर्थ रिम बंद असण्याबरोबरच प्रत्यक्ष कॅन्यनमध्ये दृश्यमानता कमी असणे हाही एक मोठा धोका आहे. शिवाय त्याचा आगाऊ अंदाज बांधणेही अवघड आहे. झायनबद्दलही काही सांगावेसे वाटते. व्हेगसपासून केवळ ३ तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे एका दिवसात पाहून होईल असे हे पार्क नाही. एकतर हिवाळ्यामुळे काही पॉइंट्स बंद असतील, शिवाय डे-लाईट सेविंग वेळ आणि एकंदरच डोंगराळ भाग असल्यामुळे सूर्यास्तही बराच लवकर होईल. त्यामुळे (माझ्या अंदाजाप्रमाणे) दुपारी फार फार तर चार पर्यंतच ट्रेकिंगला वेळ मिळू शकेल. अगदीच जर धावती भेट द्यायची असेल आणि ट्रेकिंगचा उत्साह असेल, तर 'एंजेल्स लँडिंग' हा ट्रेक नक्की करण्यासारखा आहे. जर उंचीची भीती वाटत असेल, तर शेवटचा भाग पार करणे अवघड आहे. पण जर तसे नसेल, तर तो भाग (तीन-एक फूट रुंदीची ट्रेल आणि दोन्ही बाजूंनी खोल दरी) ट्रेक करण्यासारखा. शिवाय वरून दिसणारे दृश्यही अप्रतिम. दुसरा पर्याय म्हणजे थोडेसे अधिक लांब असलेले ब्राईस कॅन्यन पार्क. हे झायन एवढे प्रेक्षणीय नसले तरी एका दिवसात ड्राईव्ह करून सहज पाहून होण्यासारखे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 02:01
नंदन, फारच छान माहिती! अनेक अभार. शेवटच्य दिवशी परतीची फ्लाईट रात्री उशिरा व्हेगसहून असल्याने, ग्रँड कॅन्यन ते व्हेगस ह्या परतीच्या प्रवासात झायॉन पार्क आटपावी म्हणतोय. कारण तो पूर्ण दिवस हातात आहे.

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 00:44
वरुण, साउथ रीम बंद असल्याचे आजवर कधीही ऐकलेले नाही. मीही ग्रँड कॅन्यनला नाताळातच गेलो होतो काही वर्षांपूर्वी. नॉर्थ रीम ला जायचे असल्यास मात्र उन्हाळ्यातच जावे असे सगळे लोक सांगतात. मी आजवर तिथे गेलेलो नाही. - सर्किट

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 01:58
जलद प्रतिसादांबद्दल धन्यवाद! साउथ रीम १२ महिने उघडी असते हे खरे, पण व्हेगसहून तिकडे जाणारा रस्ता बर्फामूळे बंड पडतो का? गुगल मॅप्सवर हा रस्ता काढला असता शेवटचा भाग कधी कधी बंद असतो अशी नोंद आढळ्याने मला शंका आली. रस्ता बंद पडला तरी हॅलीकॉप्टर आणि ट्रेन च्या सफरी चालू असतात पण मला ड्राईव्ह करुन जायचे असल्याने ही शंका मनात आली. सगळे बुकींग केल्यावर ऐनवेळी रस्ताच बंद असल्याने सगळा विरस होऊ नये म्हणून ही उठाठेव. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!

In reply to by कोलबेर

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:12
रस्ताही उघडाच असतो. एकदा आय-४० ला लागले की मग काहीच प्रश्न नाही. - सर्किट

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 23:32
वरूणदेवा, आपल्या दौर्‍याकरता आमच्या शुभेच्छा! दौरा कसा झाला, काय काय मजा केलीत ते मिसळपाववर अवश्य लिहा बरं का! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:07
तात्या शुभेच्छांबद्दल आभार! दौरा यशस्वी झाला की सचित्र लेख मिसळपाववर नक्की टाकतो.

नंदन गुरुवार, 11/15/2007 - 00:40
मी दोन वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरच्या रात्री व्हेगसला होतो. रानडे किंवा लक्ष्मी रोडला दिवाळीच्या खरेदीसाठी जशी झुंबड होते, तशा रस्त्यावर फुललेल्या गर्दीमुळे धमाल आली होती. ग्रँड कॅन्यनचे रोड्स/नॉर्थ रिम बंद असण्याबरोबरच प्रत्यक्ष कॅन्यनमध्ये दृश्यमानता कमी असणे हाही एक मोठा धोका आहे. शिवाय त्याचा आगाऊ अंदाज बांधणेही अवघड आहे. झायनबद्दलही काही सांगावेसे वाटते. व्हेगसपासून केवळ ३ तासांच्या अंतरावर आहे, त्यामुळे एका दिवसात पाहून होईल असे हे पार्क नाही. एकतर हिवाळ्यामुळे काही पॉइंट्स बंद असतील, शिवाय डे-लाईट सेविंग वेळ आणि एकंदरच डोंगराळ भाग असल्यामुळे सूर्यास्तही बराच लवकर होईल. त्यामुळे (माझ्या अंदाजाप्रमाणे) दुपारी फार फार तर चार पर्यंतच ट्रेकिंगला वेळ मिळू शकेल. अगदीच जर धावती भेट द्यायची असेल आणि ट्रेकिंगचा उत्साह असेल, तर 'एंजेल्स लँडिंग' हा ट्रेक नक्की करण्यासारखा आहे. जर उंचीची भीती वाटत असेल, तर शेवटचा भाग पार करणे अवघड आहे. पण जर तसे नसेल, तर तो भाग (तीन-एक फूट रुंदीची ट्रेल आणि दोन्ही बाजूंनी खोल दरी) ट्रेक करण्यासारखा. शिवाय वरून दिसणारे दृश्यही अप्रतिम. दुसरा पर्याय म्हणजे थोडेसे अधिक लांब असलेले ब्राईस कॅन्यन पार्क. हे झायन एवढे प्रेक्षणीय नसले तरी एका दिवसात ड्राईव्ह करून सहज पाहून होण्यासारखे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 02:01
नंदन, फारच छान माहिती! अनेक अभार. शेवटच्य दिवशी परतीची फ्लाईट रात्री उशिरा व्हेगसहून असल्याने, ग्रँड कॅन्यन ते व्हेगस ह्या परतीच्या प्रवासात झायॉन पार्क आटपावी म्हणतोय. कारण तो पूर्ण दिवस हातात आहे.

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 00:44
वरुण, साउथ रीम बंद असल्याचे आजवर कधीही ऐकलेले नाही. मीही ग्रँड कॅन्यनला नाताळातच गेलो होतो काही वर्षांपूर्वी. नॉर्थ रीम ला जायचे असल्यास मात्र उन्हाळ्यातच जावे असे सगळे लोक सांगतात. मी आजवर तिथे गेलेलो नाही. - सर्किट

कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 01:58
जलद प्रतिसादांबद्दल धन्यवाद! साउथ रीम १२ महिने उघडी असते हे खरे, पण व्हेगसहून तिकडे जाणारा रस्ता बर्फामूळे बंड पडतो का? गुगल मॅप्सवर हा रस्ता काढला असता शेवटचा भाग कधी कधी बंद असतो अशी नोंद आढळ्याने मला शंका आली. रस्ता बंद पडला तरी हॅलीकॉप्टर आणि ट्रेन च्या सफरी चालू असतात पण मला ड्राईव्ह करुन जायचे असल्याने ही शंका मनात आली. सगळे बुकींग केल्यावर ऐनवेळी रस्ताच बंद असल्याने सगळा विरस होऊ नये म्हणून ही उठाठेव. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!

In reply to by कोलबेर

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:12
रस्ताही उघडाच असतो. एकदा आय-४० ला लागले की मग काहीच प्रश्न नाही. - सर्किट
मंडळी ह्या नाताळच्या सुट्टीमध्ये आम्ही लास व्हेगस आणि ग्रँड कॅन्यन असा दौरा करायचे ठरवले आहे. ह्यावरील मिसळपाव सदस्या 'प्रियाली' ह्यांच्या उपक्रमावरील लेखातुन बरीच माहिती मिळाली (किंबहुना तेव्हापासुनच व्हेगसचा किडा वळवळू लागला होता!) ती माहिती आणि जालावरचा शोध ह्यांची मदत घेउन फ्लाईट आणि स्ट्रीप वरील हॉटेलचे बुकींग केले. पण ग्रँड कॅन्यन येथील नॅशनल पार्क मधील विश्रामगृह बुक करताना व्हेगसहून ग्रॅंड कॅन्यनला जाणारे रस्ते हिवाळ्यात बर्फ पडल्यास कधी कधी बंद असतात अशी माहिती मिळाली. आमचा वेगसहून कॅन्यनला स्वतः ड्राइव्ह करून जाण्याचा विचार असल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली.

हेच तंत्र, हाच मंत्र

सुवर्णमयी ·

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 23:10
माणसे जपाया बोलू नये सत्य बोला सदा मिथ्य हेच खरे क्या बात है! सोनाली, काही रेफरन्सेस विस्कळीत वाटले, (कसे ते मी सांगू शकणार नाही, परंतु मला तसे जाणवले.) परंतु एकंदरीत कविता सुंदर आहे असंच मी म्हणेन... तात्या.

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:05
सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात... असत्यं अप्रियं न ब्रुयात.... अगदी खरं आहे... सोनाली, छान कविता.. प्राजु.. (गोड बोलणारी)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:15
मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी असे झाले आहे खरे. बरेच संदर्भ अचूक आहेत. कविता छान आहे. (अगदी कुणाला संदर्भ नाही लागले, तरी आवडेल अशी आहे :-) कदाचित "मागून लपुनी" च्या ऐवजी "हिजड्यांआडूनी" अधिक संयुक्तिक ठरेल. इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार इथे "गीता सार" पेक्षा "ज्ञानेश्वरी" वृत्तातही बसते, आणि चपखलही आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 02:33
वरच्या ओळीमधला संदर्भ पहाता गीता सार योग्य वाटले. असो. बाकी प्रत्येकाने जसा हवा तसा अर्थ लावावा. काही संदर्भ विस्कळीत वाटताहेत असा फिड्बॅक आहे, अभंगात सुधारणेला जागा आहे असे मी समजते.

In reply to by सुवर्णमयी

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:38
नंतरच्या ओळीतला "माकडाचे चाळे" हा संदर्भ पाहिला तर ? -सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 02:55
माकडिणीची गोष्ट माहिती आहे ना? ती स्वार्थासाठी पिलाला मारते, शिवाय उगीच काही तरी करत राहण्याला माकडचाळे म्हणतात.. उत्क्रांतीच्या माहितीच्या आधारे माकडानंतर माणूस झाला असे काही आहे. (मी त्या प्रांतातली अधिकारी नाही) म्हणून स्वार्थ आणि चाळे असे एकत्र केले.. थोडक्यात कवितेला मॉडिफिकेशनची गरज आहे:)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 03:06
खरे तर माझी संपादनाची वगैरे लायकी नाही, पण तरीही करून बघतो ;-) ठळक अक्षरांतले शब्द माझे. गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट कंपूच्या नायका धन्य वाटे मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी हिजड्याआडूनी मारुनिया तीर भीष्मांसी पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार आपले ईमान, आपमतलब आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? नराच्या जन्माला आलास भाग्याने चाळे वानराचे, का रे बाबा ? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा कधीतरी करी दुजांचा विचार एवढा विवेक मनी ठेवी हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच एक तंत्र आचरावे ऐका पण ते कराया लागताती कष्ट म्हणुनी हा मंत्र ऐक आता माणसे जपाया बोलू नये सत्य बोला सदा मिथ्य हेच खरे वदे सत्य त्याला सर्व दुरावती खोट्याची चलती हीच खरी - (अनाहूत संपादक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:41
हिजड्याआडूनी मारुनिया तीर भीष्मांसी पाडावे धारातीर्थी तुम्हीच वर्णन केलेत म्हणून बरे! (पितामह)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 03:49
अभंगाचे काय झाले.. या ओव्या तरी आहेत का? नॉट शुअर.. असो, सर्किटराव , तुमचा प्रयत्न चालू द्या.. चांगली कविता होईल..

In reply to by सुवर्णमयी

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 08:55
अभंग हे वृत्त आहे का ? अभंगाचे नियम काय असतात ? (आम्ही आजवर "भजनी तालात" म्हणजे "धीनाधीधिना, तीनातीतिना" ह्याला अभंग म्हणत होतो. उदा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव.. पायीची वहाण पायी बरी.. इत्यादि त्या चालीत आमचे संपादन तर व्यवस्थित बसते बॉ.) - संत सर्किटोबा

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 08:51
गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट कंपूच्या नायका धन्य वाटे कृपया कंपूच्या नायकाचे आणि त्याच्या भाटांची नांवे पोष्टकार्डाने किंवा खरडवहीतून कळवा! :) आपले ईमान, आपमतलब आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी हा हा हा! :) हे बाकी सहीच... नराच्या जन्माला आलास भाग्याने चाळे वानराचे, का रे बाबा ? ज्ञानेश्वर महाराजांचं दुर्दैव! दुसरं काय? :) असो, विडंबन छान आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 08:53
असो, विडंबन छान आहे... विडंबन नाही हो तात्या, ह्याला हल्ली संपादन म्हणतात ;-) - सर्किट

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 03:48
माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा.. या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये.

In reply to by सुवर्णमयी

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:49
आपण सामान्य माणसे, ना कोणी महात्मे! मी बघा त्या मोहात कधीच पडलो आणि काम झाले! :) (मटिरियालिस्टिक)बेसनलाडू

In reply to by सुवर्णमयी

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:55
तुमची वाचण्यात काहीतरी चूक झालेली दिसते. 'मी त्या मोहात कधीच पडलो नाही' असे लिहिलेले नाही, तर 'कधीच पडलो' असे लिहिले आहे. संसारी माणसाला तर मोहात पडणे माझ्यासारख्यापेक्षा जास्त सोपे असते, असे वाटते. (ब्रह्मचारी)बेसनलाडू

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 08:57
सोनालीजी, माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा.. कविता म्हणून म्हणाल तर तुमची कविता मला आवडली आहे, असं वरही मी म्हटलेलं आहे. परंतु सदर कवितेतून तुमच्या मनातला अर्थ तेवढासा स्पष्ट होत नाहीये, तो जरा नीटपणे जाणून घ्यायची इच्छा आहे! :) या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये. प्रकाशितच राहू द्या हो! काही मोह टाळाच! :) तात्या.

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 23:10
माणसे जपाया बोलू नये सत्य बोला सदा मिथ्य हेच खरे क्या बात है! सोनाली, काही रेफरन्सेस विस्कळीत वाटले, (कसे ते मी सांगू शकणार नाही, परंतु मला तसे जाणवले.) परंतु एकंदरीत कविता सुंदर आहे असंच मी म्हणेन... तात्या.

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:05
सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात... असत्यं अप्रियं न ब्रुयात.... अगदी खरं आहे... सोनाली, छान कविता.. प्राजु.. (गोड बोलणारी)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:15
मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी असे झाले आहे खरे. बरेच संदर्भ अचूक आहेत. कविता छान आहे. (अगदी कुणाला संदर्भ नाही लागले, तरी आवडेल अशी आहे :-) कदाचित "मागून लपुनी" च्या ऐवजी "हिजड्यांआडूनी" अधिक संयुक्तिक ठरेल. इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार इथे "गीता सार" पेक्षा "ज्ञानेश्वरी" वृत्तातही बसते, आणि चपखलही आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 02:33
वरच्या ओळीमधला संदर्भ पहाता गीता सार योग्य वाटले. असो. बाकी प्रत्येकाने जसा हवा तसा अर्थ लावावा. काही संदर्भ विस्कळीत वाटताहेत असा फिड्बॅक आहे, अभंगात सुधारणेला जागा आहे असे मी समजते.

In reply to by सुवर्णमयी

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 02:38
नंतरच्या ओळीतला "माकडाचे चाळे" हा संदर्भ पाहिला तर ? -सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 02:55
माकडिणीची गोष्ट माहिती आहे ना? ती स्वार्थासाठी पिलाला मारते, शिवाय उगीच काही तरी करत राहण्याला माकडचाळे म्हणतात.. उत्क्रांतीच्या माहितीच्या आधारे माकडानंतर माणूस झाला असे काही आहे. (मी त्या प्रांतातली अधिकारी नाही) म्हणून स्वार्थ आणि चाळे असे एकत्र केले.. थोडक्यात कवितेला मॉडिफिकेशनची गरज आहे:)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 03:06
खरे तर माझी संपादनाची वगैरे लायकी नाही, पण तरीही करून बघतो ;-) ठळक अक्षरांतले शब्द माझे. गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट कंपूच्या नायका धन्य वाटे मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी हिजड्याआडूनी मारुनिया तीर भीष्मांसी पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार आपले ईमान, आपमतलब आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? नराच्या जन्माला आलास भाग्याने चाळे वानराचे, का रे बाबा ? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा कधीतरी करी दुजांचा विचार एवढा विवेक मनी ठेवी हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच एक तंत्र आचरावे ऐका पण ते कराया लागताती कष्ट म्हणुनी हा मंत्र ऐक आता माणसे जपाया बोलू नये सत्य बोला सदा मिथ्य हेच खरे वदे सत्य त्याला सर्व दुरावती खोट्याची चलती हीच खरी - (अनाहूत संपादक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:41
हिजड्याआडूनी मारुनिया तीर भीष्मांसी पाडावे धारातीर्थी तुम्हीच वर्णन केलेत म्हणून बरे! (पितामह)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 03:49
अभंगाचे काय झाले.. या ओव्या तरी आहेत का? नॉट शुअर.. असो, सर्किटराव , तुमचा प्रयत्न चालू द्या.. चांगली कविता होईल..

In reply to by सुवर्णमयी

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 08:55
अभंग हे वृत्त आहे का ? अभंगाचे नियम काय असतात ? (आम्ही आजवर "भजनी तालात" म्हणजे "धीनाधीधिना, तीनातीतिना" ह्याला अभंग म्हणत होतो. उदा. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव.. पायीची वहाण पायी बरी.. इत्यादि त्या चालीत आमचे संपादन तर व्यवस्थित बसते बॉ.) - संत सर्किटोबा

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 08:51
गाती स्तुतीपाठ ठेवलेले भाट कंपूच्या नायका धन्य वाटे कृपया कंपूच्या नायकाचे आणि त्याच्या भाटांची नांवे पोष्टकार्डाने किंवा खरडवहीतून कळवा! :) आपले ईमान, आपमतलब आहेच पाठीशी ज्ञानेश्वरी हा हा हा! :) हे बाकी सहीच... नराच्या जन्माला आलास भाग्याने चाळे वानराचे, का रे बाबा ? ज्ञानेश्वर महाराजांचं दुर्दैव! दुसरं काय? :) असो, विडंबन छान आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 08:53
असो, विडंबन छान आहे... विडंबन नाही हो तात्या, ह्याला हल्ली संपादन म्हणतात ;-) - सर्किट

सुवर्णमयी गुरुवार, 11/15/2007 - 03:48
माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा.. या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये.

In reply to by सुवर्णमयी

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:49
आपण सामान्य माणसे, ना कोणी महात्मे! मी बघा त्या मोहात कधीच पडलो आणि काम झाले! :) (मटिरियालिस्टिक)बेसनलाडू

In reply to by सुवर्णमयी

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 03:55
तुमची वाचण्यात काहीतरी चूक झालेली दिसते. 'मी त्या मोहात कधीच पडलो नाही' असे लिहिलेले नाही, तर 'कधीच पडलो' असे लिहिले आहे. संसारी माणसाला तर मोहात पडणे माझ्यासारख्यापेक्षा जास्त सोपे असते, असे वाटते. (ब्रह्मचारी)बेसनलाडू

In reply to by सुवर्णमयी

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 08:57
सोनालीजी, माझ्या मनात काय, अर्थ लावला तो काय.. अरे देवा.. कविता म्हणून म्हणाल तर तुमची कविता मला आवडली आहे, असं वरही मी म्हटलेलं आहे. परंतु सदर कवितेतून तुमच्या मनातला अर्थ तेवढासा स्पष्ट होत नाहीये, तो जरा नीटपणे जाणून घ्यायची इच्छा आहे! :) या साईटवर असणार्‍या अप्रकाशित करा या बटनाचा वापर करण्याचा मोह आवरत नाहीये. प्रकाशितच राहू द्या हो! काही मोह टाळाच! :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गातो जो पोवाडे बाजू घ्यावी त्याची असे सव्यसाची झाले बहू मागून लपुनी ध्येयास गाठावे भीष्मांना पाडावे धारातीर्थी इमान स्वार्थाशी इमान ध्येयाशी धरोनी हाताशी गीता सार माणसाचा जन्म हे भाग्य जीवाचे चाळे माकडाचे का रे बाबा? दुसर्‍याच्या जागी स्वतःला ठेवावे जगाला बघावे मग जरा हे एवढे कष्ट जो कोणी घेईल तयाचा जाईल वेळ फार म्हणून् म्हणावा हा एकच मंत्र हेच ए

मुलाखत..

प्राजु ·

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:42
अरुण कशाळकर हे पं उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधु. त्यांचे संगीतविषयक विचार ऐकायला नक्कीच आवडतील. (पण एवढ्या सकाळी झोपमोड करावी लागेल. त्यापेक्ष्हा अतुल वैद्य आणि मिलिंद गोखलेंकडे त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग मिळेल, ते ऐकीन ;-) - सर्किट

प्राजु Wed, 11/14/2007 - 23:57
पुन्हा ११.०० वाजता ऐकु शकाल आपण.... दिवसभर तोच प्रोग्रॅम असतो... - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:01
अरूण कशाळकर आणि माझा अतिशय चांगला परिचय आहे. मी साधारण १९९२-९३ च्या सुमारास त्यांच्याकडे जात असे. मी त्यांचा शिष्य नव्हे पण एखाददोनदा त्यांच्याकडून मुलतानीतल्या 'कवन देस गई' (झुमरा) आणि 'मानत नाही जियरा मोरा' (त्रिताल) याची तालीम घेतली आहे! :) कशाळकरबुवा तेव्हा बँकेत नोकरी करत असत. मला अजूनही आठवतंय, ते हापिसातून आल्यावर आम्हा मंडळींना गरमागरम ब्रेड स्लाईस लोणी वगैरे लावून भाजून द्यायचे आणि स्वत:ही आमच्यासोबत खायचे. त्यानंतर रियाजाला, शिकवणीला सुरवात. मस्त तालीम चालायची, खूप मजा यायची. मी त्यांच्याकडे शिकत नसे परंतु बर्‍याचदा त्यांच्या घरच्या तालमींना हजर राहिलो आहे, वेळप्रसंगी तंबोराही धरला आहे. कळतनकळत गाण्यातल्या, घराणेदार गायकीतल्या पुष्कळ गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. अतिशय विद्वान माणूस. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या जुन्या गायक मंडळींबाबत बुवांचा अतिशय डोळस अभ्यास आहे. स्वत: बुवांना गजाननबुवांची, रामभाऊ मराठ्यांची उत्तम तालीम मिळालेली आहे. बुवांनी काही काळ पं बबनराव हळदणकरांकडेही तालीम घेतली आहे अशी माझी माहिती आहे. स्वत: बबनराव हे मोगुबाई कुर्डिकर, आणि खादीमहुसेन खा साहेबांचे शागीर्द. त्यामुळे बबनरावांचा जयपूर आणि आग्रा गायकीवरचा अधिकार वादातीत आहे! असो, रामभाऊ मराठे, गजाननबुवा जोशी यांच्याबद्दल जितकं लिहीन तेवढं थोडं आहे इतकी ही मंडळी मोठी आहेत! विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य या विषयावर कशाळकरबुवांना डॉक्टरेटही मिळालेली आहे. विलायत हुसेन खान हे आग्रा गायकीचे एक थोर गवई! असो, आपला, (गाण्यातला) तात्या.

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:42
अरुण कशाळकर हे पं उल्हास कशाळकरांचे सख्खे बंधु. त्यांचे संगीतविषयक विचार ऐकायला नक्कीच आवडतील. (पण एवढ्या सकाळी झोपमोड करावी लागेल. त्यापेक्ष्हा अतुल वैद्य आणि मिलिंद गोखलेंकडे त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग मिळेल, ते ऐकीन ;-) - सर्किट

प्राजु Wed, 11/14/2007 - 23:57
पुन्हा ११.०० वाजता ऐकु शकाल आपण.... दिवसभर तोच प्रोग्रॅम असतो... - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:01
अरूण कशाळकर आणि माझा अतिशय चांगला परिचय आहे. मी साधारण १९९२-९३ च्या सुमारास त्यांच्याकडे जात असे. मी त्यांचा शिष्य नव्हे पण एखाददोनदा त्यांच्याकडून मुलतानीतल्या 'कवन देस गई' (झुमरा) आणि 'मानत नाही जियरा मोरा' (त्रिताल) याची तालीम घेतली आहे! :) कशाळकरबुवा तेव्हा बँकेत नोकरी करत असत. मला अजूनही आठवतंय, ते हापिसातून आल्यावर आम्हा मंडळींना गरमागरम ब्रेड स्लाईस लोणी वगैरे लावून भाजून द्यायचे आणि स्वत:ही आमच्यासोबत खायचे. त्यानंतर रियाजाला, शिकवणीला सुरवात. मस्त तालीम चालायची, खूप मजा यायची. मी त्यांच्याकडे शिकत नसे परंतु बर्‍याचदा त्यांच्या घरच्या तालमींना हजर राहिलो आहे, वेळप्रसंगी तंबोराही धरला आहे. कळतनकळत गाण्यातल्या, घराणेदार गायकीतल्या पुष्कळ गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. अतिशय विद्वान माणूस. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या जुन्या गायक मंडळींबाबत बुवांचा अतिशय डोळस अभ्यास आहे. स्वत: बुवांना गजाननबुवांची, रामभाऊ मराठ्यांची उत्तम तालीम मिळालेली आहे. बुवांनी काही काळ पं बबनराव हळदणकरांकडेही तालीम घेतली आहे अशी माझी माहिती आहे. स्वत: बबनराव हे मोगुबाई कुर्डिकर, आणि खादीमहुसेन खा साहेबांचे शागीर्द. त्यामुळे बबनरावांचा जयपूर आणि आग्रा गायकीवरचा अधिकार वादातीत आहे! असो, रामभाऊ मराठे, गजाननबुवा जोशी यांच्याबद्दल जितकं लिहीन तेवढं थोडं आहे इतकी ही मंडळी मोठी आहेत! विलायत हुसेनखांच्या बंदिशींचे सौंदर्य या विषयावर कशाळकरबुवांना डॉक्टरेटही मिळालेली आहे. विलायत हुसेन खान हे आग्रा गायकीचे एक थोर गवई! असो, आपला, (गाण्यातला) तात्या.
मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. "स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे. मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती. वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३० वार : शुक्रवार. दि. १६ नोव्हें.

बॉलिवूडचे दोन (पडू) कोण ?!

विसुनाना ·

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 17:54
गुरुदत्त यांच्या उपनावाला साजेल अशी आदाकारी दीपिका करू शकल्या आहेत काय?/ पुढे करू शकतील असे वाटते काय? कल्पना नाही, पण दिपिका बाकी छान दिसते हो! :) तात्या.

धनंजय Wed, 11/14/2007 - 18:46
मस्त आहेत. कथा सांगणारे, व्यक्तिच्या चित्रापेक्षा अधिक व्यक्तिचित्रण करणारे (या बाबतीत पात्राची कथा सांगणारे) असे ते फोटो आहेत. (त्यातल्या त्यात गुरुदत्तचा फोटो जास्त गुंतागुंतीची कथा सांगतो म्हणून उजवा!)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 00:05
दीपिका प्रकाश पडुकोण ची मुलगी. जर तिला शष्प बॅडमिंटन येत नाही, तर फक्त तिचे आणि गुरुदत्तचे एकच आडनाव आहे, म्हणून अभिनय तरी का यावा ? -सर्किट

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:27
सुरूवातीला शोभेची बाहुली म्हणून येण-या नंतर चांगला अभिनय करू शकतात.. अशीच बॉलिवुडची ख्याती आहे. तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. करिष्मा कपूर, रानी मुखर्जी... यांचंही असच झालं... दिपिका याला अपवाद ठरेल असे नाही... ती ही काळानुरूप अभिनय करू शकेल.. प्राजु.

In reply to by प्राजु

प्रियाली गुरुवार, 11/15/2007 - 01:47
तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. हाहाहा!!! सहमत आहे. काय "सशक्त" वर्णन केलं आहेस प्राजू. :)))))))))))))))

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 17:54
गुरुदत्त यांच्या उपनावाला साजेल अशी आदाकारी दीपिका करू शकल्या आहेत काय?/ पुढे करू शकतील असे वाटते काय? कल्पना नाही, पण दिपिका बाकी छान दिसते हो! :) तात्या.

धनंजय Wed, 11/14/2007 - 18:46
मस्त आहेत. कथा सांगणारे, व्यक्तिच्या चित्रापेक्षा अधिक व्यक्तिचित्रण करणारे (या बाबतीत पात्राची कथा सांगणारे) असे ते फोटो आहेत. (त्यातल्या त्यात गुरुदत्तचा फोटो जास्त गुंतागुंतीची कथा सांगतो म्हणून उजवा!)

सर्किट गुरुवार, 11/15/2007 - 00:05
दीपिका प्रकाश पडुकोण ची मुलगी. जर तिला शष्प बॅडमिंटन येत नाही, तर फक्त तिचे आणि गुरुदत्तचे एकच आडनाव आहे, म्हणून अभिनय तरी का यावा ? -सर्किट

प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:27
सुरूवातीला शोभेची बाहुली म्हणून येण-या नंतर चांगला अभिनय करू शकतात.. अशीच बॉलिवुडची ख्याती आहे. तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. करिष्मा कपूर, रानी मुखर्जी... यांचंही असच झालं... दिपिका याला अपवाद ठरेल असे नाही... ती ही काळानुरूप अभिनय करू शकेल.. प्राजु.

In reply to by प्राजु

प्रियाली गुरुवार, 11/15/2007 - 01:47
तब्बू तर पैलवानच वाटली तिच्या पहिल्या सिनेमा मध्ये. पण नंतर एक सशक्त अभिनेत्री म्हणून नाव मिळवलेच तिने. हाहाहा!!! सहमत आहे. काय "सशक्त" वर्णन केलं आहेस प्राजू. :)))))))))))))))
दैनिक पुढारीवर विश्वसंचारात ही माहिती मिळाली. हे बॉलिवूडमधले पहिले पडूकोण.(इथे पहा.) आणि या दुसर्‍या पडूकोण.

अशी बातमी हवी

जुना अभिजित ·

सर्किट Wed, 11/14/2007 - 12:22
अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल. शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 13:02
म्हणतो! दे धम्माल..:) मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते! तात्या.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:40
"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा Varastha Matra Namanirale प्रकाश घाटपांडे

सर्किट Wed, 11/14/2007 - 12:22
अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल. शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 13:02
म्हणतो! दे धम्माल..:) मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते! तात्या.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:40
"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा Varastha Matra Namanirale प्रकाश घाटपांडे
बरेच दिवस बीपीओ मधल्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी मनात घर करून होती. आज ही बातमी वाचली आणि आनंद झाला http://www.esakal.com/esakal/11142007/PuneCA817C583D.htm वाचा आणि सर्वाना कळवा.

सेमीकंडक्टर

पुरणपोळी ·

सर्किट Wed, 11/14/2007 - 00:49
बे एरियातील बहुतांशी सर्व सेमिकण्डक्टर कंपन्यांचे चौथे क्वार्टर वाईट असते. त्यामुळे डिसेंबरपर्यंत फारसे हायरिंग नसते. जानेवारीपासून पुन्हा हायरिंग सुरू होईल. फिजिक्स आणि मटेरियल सायन्सेस मधून सेमिकण्डक्टर इण्डस्ट्रीत शिरायचे असल्यास, बे एरियात सध्या "सोलर सेल्स" च्या ज्या कंपन्या मश्रूम होताहेत, तेथे प्रयत्न करा. तो एरिया सध्या हॉट आहे (नो पन इण्टेण्डेड). मदत हवी असल्यास विनासंकोच मागा. माझे ५०% मित्र सेमिकण्डक्टर्स कंपन्यांमध्येच आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:36
सर्किट, तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुमची मदत हवी आहे. तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू?

In reply to by पुरणपोळी

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:45
माझा इमेल पत्ता व्यनिने पाठवला आहे. कृपया रिझ्युमे पाठवावा. - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:59
सेमी कंडक्टर सोडा हो! नुसत्या कंडक्टरची नोकरी चालेका का आपल्या पतिराजांना?त्या विषयी आम्ही तज्ञ मार्गदर्शन करू शकतो. कुठल्यातरी विचित्र टोपण नावाने दोन ओळीत सल्ला मागायचा आणि उत्तर मात्र एक्सपर्ट ओपीनिअन पाहिजे म्हणे.

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 08:39
माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? प्रश्न कळाला ना? आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..उगाच उचकाट्या कशाला काढायला पाहिजेत..?? अभिजित हे टोपणनाव असलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:04
तुम्हाला स्पष्ट बोलणार्‍यांची थोडी ऍलर्जी दिसते.. असो! माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? नाव काय आहे ह्यावर नाही तर नाव आहे की नाही ह्या निकषावर माहिती देणार. फरक स्पष्ट झाला का? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? नाही

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 09:31
आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे.. असंच मी म्हटलंय. स्वत:चा पहिला प्रतिसाद वाचा. म्हणजे कळेल कोण स्पष्ट बोलतंय. पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. अभिजित

In reply to by जुना अभिजित

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:34
पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. सहमत आहे... तात्या.

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:37
अभिजीत आणि अध्यक्ष, तुम्हा दोघांच्याही मतांचा आम्हाला आदर आहे. पण व्यक्ति तितक्या प्रकृती तेव्हा मत भिन्नता चालायचीच! काय बरोबर ना? -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 09:30
किमयागार, माझ्या पोस्ट वरती येवढी चिडचिड कशाला? स्पष्ट बोलणे आणि लागेल असे बोलणे ह्यात फरक आहे. तुमचे उत्तर वाचून वाईट वाटले. अजुन काय माहिती द्यायचि होति ति प्रतिसाद वाचुन दिलीच असती. आणि जर खरच तुम्ही तज्ञ ( सेमिकंड्क्टर चे किंवा कंडक्टरचे) असाल तर तस नीट सांगा म्हंजे पुढे बोलता येइल. बाय द वे तुमच टोपणनाव काहि कमी विचित्र नाहिये.

In reply to by पुरणपोळी

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:41
तुम्हाला वाईट वाटले असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. पण जेन्युइन माहिती हवी असेल तर 'पुरणपोळी ' आणि 'कांदाभजी' असल्या नावाने प्रश्न विचारुन कसे चालेल? त्यावर अशीच टवाळकीची उत्तरे येणार हे 'स्पष्ट' करायचे होते इतकेच. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 11/14/2007 - 10:32
पण प्रश्न सरळ असेल तर खवचट उत्तर देण्याचे कारण काय? नाव असे आहे म्हणून? पुरणपोळी नावात काय वाईट आहे? असा एक बेसनलाडूही आहे येथे. उत्तम लेख करतो. त्याचा मधुबालावरचा लेख वाचून सुखावलो होतो आम्ही... आता त्याचे नाव तसे म्हणून लेख का खराब होणार आहे? (गुंडोपंत या नावात काय चांगले आहे? माझ्या बापाने गुंड्या असे नाव माझे ठेवले, मी काय करणार? पंत मी माझेच जोडून घेतले आहे.) माझ्या एका मित्राचे नाव छगन आहे. मग काही लोकांचे आडनाव चमत्कारीक असते त्यांना काय निट वागवणारच नाही? माझ्या माहितीत एक लेकुरवाळे आडनाव असणारे गृहस्थ आहेत. शिवाय एक ढगे आहेत. मी यांना सिरियसली घ्यायचेच नाही असे? मला वाटते जर प्रशन प्रामाणिक असेल तर उत्तरही प्रामाणिकपणे द्यावे. असो, ही आपापली मर्जी आहे. हा गुंड्या काय म्हणणार कुणी कसे प्रतिसाद द्यावेत यावर... इथे भली भली मंडळी आहेतच आपला गुंडोपंत

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:58
किमयागार, माझा ईमेल आयडी मी तुम्हाला व्यक्तिगत सन्देशात पाठवू का? तुमचा जेन्युइन ईमेल आयडी मिळेल का? म्हणजे जेन्युइन माहिती देता येईल व प्रश्न विचारता येतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 08:57
काहीतरीच काय? अच्युत गोडबोले म्हणजे काय रंडीबाजारातल्या बार मध्ये आठशेच्या पगारावर काम केलेले गवई वाटले की काय प्रकाशकाका? की हिजड्याआडून भीष्म पाडणारी बृहन्नडा? - बे. ला. गोडबोले

In reply to by बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:59
अहो अच्यत गोडबोले सारखा भारी माणुस कशाला येईल मिसळपाव वर येईल तर्रि चापायला. त्यांच "किमयगार" प्रसिद्ध आहे ना! पन लई भारी मानूस हं खर्‍या अर्थाने बहु आयामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by बेसनलाडू

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:41
बेसन लाडू, भलताच आगाऊ दिसतोस की रे तू! अवघ्या पंचविशीत आत्मचरीत्र काय लिहायचो म्हणतोस, कशा कशातला तज्ञ आहेस म्हणून स्वतःच काय मिरवतोस, शिव्या का देऊ नयेत ह्यावर लेक्चर देता देता स्वतःचा पट्टा अम्मळ सैलच काय सोडतोस. कोणी वडिलधारे जवळापास असेल तर ड्रुष्ट काढून ठेवायला सांग हो . तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 11/16/2007 - 09:51
तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. --- डोळे बंद करा पाहू किका (किमयागार काका/कू :)) ) (नेत्रतज्ज्ञ)बेसनलाडू

सर्किट Wed, 11/14/2007 - 00:49
बे एरियातील बहुतांशी सर्व सेमिकण्डक्टर कंपन्यांचे चौथे क्वार्टर वाईट असते. त्यामुळे डिसेंबरपर्यंत फारसे हायरिंग नसते. जानेवारीपासून पुन्हा हायरिंग सुरू होईल. फिजिक्स आणि मटेरियल सायन्सेस मधून सेमिकण्डक्टर इण्डस्ट्रीत शिरायचे असल्यास, बे एरियात सध्या "सोलर सेल्स" च्या ज्या कंपन्या मश्रूम होताहेत, तेथे प्रयत्न करा. तो एरिया सध्या हॉट आहे (नो पन इण्टेण्डेड). मदत हवी असल्यास विनासंकोच मागा. माझे ५०% मित्र सेमिकण्डक्टर्स कंपन्यांमध्येच आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:36
सर्किट, तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुमची मदत हवी आहे. तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू?

In reply to by पुरणपोळी

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:45
माझा इमेल पत्ता व्यनिने पाठवला आहे. कृपया रिझ्युमे पाठवावा. - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:59
सेमी कंडक्टर सोडा हो! नुसत्या कंडक्टरची नोकरी चालेका का आपल्या पतिराजांना?त्या विषयी आम्ही तज्ञ मार्गदर्शन करू शकतो. कुठल्यातरी विचित्र टोपण नावाने दोन ओळीत सल्ला मागायचा आणि उत्तर मात्र एक्सपर्ट ओपीनिअन पाहिजे म्हणे.

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 08:39
माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? प्रश्न कळाला ना? आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..उगाच उचकाट्या कशाला काढायला पाहिजेत..?? अभिजित हे टोपणनाव असलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:04
तुम्हाला स्पष्ट बोलणार्‍यांची थोडी ऍलर्जी दिसते.. असो! माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? नाव काय आहे ह्यावर नाही तर नाव आहे की नाही ह्या निकषावर माहिती देणार. फरक स्पष्ट झाला का? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? नाही

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 09:31
आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे.. असंच मी म्हटलंय. स्वत:चा पहिला प्रतिसाद वाचा. म्हणजे कळेल कोण स्पष्ट बोलतंय. पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. अभिजित

In reply to by जुना अभिजित

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:34
पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. सहमत आहे... तात्या.

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:37
अभिजीत आणि अध्यक्ष, तुम्हा दोघांच्याही मतांचा आम्हाला आदर आहे. पण व्यक्ति तितक्या प्रकृती तेव्हा मत भिन्नता चालायचीच! काय बरोबर ना? -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 09:30
किमयागार, माझ्या पोस्ट वरती येवढी चिडचिड कशाला? स्पष्ट बोलणे आणि लागेल असे बोलणे ह्यात फरक आहे. तुमचे उत्तर वाचून वाईट वाटले. अजुन काय माहिती द्यायचि होति ति प्रतिसाद वाचुन दिलीच असती. आणि जर खरच तुम्ही तज्ञ ( सेमिकंड्क्टर चे किंवा कंडक्टरचे) असाल तर तस नीट सांगा म्हंजे पुढे बोलता येइल. बाय द वे तुमच टोपणनाव काहि कमी विचित्र नाहिये.

In reply to by पुरणपोळी

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:41
तुम्हाला वाईट वाटले असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. पण जेन्युइन माहिती हवी असेल तर 'पुरणपोळी ' आणि 'कांदाभजी' असल्या नावाने प्रश्न विचारुन कसे चालेल? त्यावर अशीच टवाळकीची उत्तरे येणार हे 'स्पष्ट' करायचे होते इतकेच. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 11/14/2007 - 10:32
पण प्रश्न सरळ असेल तर खवचट उत्तर देण्याचे कारण काय? नाव असे आहे म्हणून? पुरणपोळी नावात काय वाईट आहे? असा एक बेसनलाडूही आहे येथे. उत्तम लेख करतो. त्याचा मधुबालावरचा लेख वाचून सुखावलो होतो आम्ही... आता त्याचे नाव तसे म्हणून लेख का खराब होणार आहे? (गुंडोपंत या नावात काय चांगले आहे? माझ्या बापाने गुंड्या असे नाव माझे ठेवले, मी काय करणार? पंत मी माझेच जोडून घेतले आहे.) माझ्या एका मित्राचे नाव छगन आहे. मग काही लोकांचे आडनाव चमत्कारीक असते त्यांना काय निट वागवणारच नाही? माझ्या माहितीत एक लेकुरवाळे आडनाव असणारे गृहस्थ आहेत. शिवाय एक ढगे आहेत. मी यांना सिरियसली घ्यायचेच नाही असे? मला वाटते जर प्रशन प्रामाणिक असेल तर उत्तरही प्रामाणिकपणे द्यावे. असो, ही आपापली मर्जी आहे. हा गुंड्या काय म्हणणार कुणी कसे प्रतिसाद द्यावेत यावर... इथे भली भली मंडळी आहेतच आपला गुंडोपंत

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:58
किमयागार, माझा ईमेल आयडी मी तुम्हाला व्यक्तिगत सन्देशात पाठवू का? तुमचा जेन्युइन ईमेल आयडी मिळेल का? म्हणजे जेन्युइन माहिती देता येईल व प्रश्न विचारता येतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 08:57
काहीतरीच काय? अच्युत गोडबोले म्हणजे काय रंडीबाजारातल्या बार मध्ये आठशेच्या पगारावर काम केलेले गवई वाटले की काय प्रकाशकाका? की हिजड्याआडून भीष्म पाडणारी बृहन्नडा? - बे. ला. गोडबोले

In reply to by बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:59
अहो अच्यत गोडबोले सारखा भारी माणुस कशाला येईल मिसळपाव वर येईल तर्रि चापायला. त्यांच "किमयगार" प्रसिद्ध आहे ना! पन लई भारी मानूस हं खर्‍या अर्थाने बहु आयामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by बेसनलाडू

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:41
बेसन लाडू, भलताच आगाऊ दिसतोस की रे तू! अवघ्या पंचविशीत आत्मचरीत्र काय लिहायचो म्हणतोस, कशा कशातला तज्ञ आहेस म्हणून स्वतःच काय मिरवतोस, शिव्या का देऊ नयेत ह्यावर लेक्चर देता देता स्वतःचा पट्टा अम्मळ सैलच काय सोडतोस. कोणी वडिलधारे जवळापास असेल तर ड्रुष्ट काढून ठेवायला सांग हो . तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 11/16/2007 - 09:51
तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. --- डोळे बंद करा पाहू किका (किमयागार काका/कू :)) ) (नेत्रतज्ज्ञ)बेसनलाडू
माझा नवरा नुकताच एम एस झाला आहे. आम्ही त्याच्या साठि सेमीकंडक्टर कंपनी मध्ये नोकरि शोधत आहोत. फिजिक्स व मटेरियल्स सायन्स अशी बॅकग्राउन्ड आहे. माहितगार लो़कांकडून सल्ला, माहिती आणि मदत मिळाली तर फार छान होइल. -पुरणपोळी

ललित लेखनात शिव्या असाव्यात का? :)

विसोबा खेचर ·

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 11:13
शिव्या असाव्यात का असेच नुसते विचारले, तर "हो" असे उत्तर देईन. मात्र लेखनात चितारलेले व्यक्तिचित्र / चितारलेल्या व्यक्ती, प्रसंग इ. पार्श्वभूमी लेखनातूनच माहीत असताना / लेखनातूनच याची ओळख करून दिली असताना लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) (ओव्याशिव्यांतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:18
लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . हा हा हा! मस्त....:) तुम्ही कुठल्या लेखनचा संदर्भ मनात धरून हा प्रतिसाद लिहिला आहात हे कळलं बरं का आम्हाला! :) लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) हे पण सहीच...:)) तात्या.

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:24
मस्त!
लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :)
(आनंदित) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

धनंजय Mon, 11/12/2007 - 11:37
ललितसाहित्याला लालित्याचे नियम असतात. कुठल्याही कलेला चौकट असते, हे स्टेज-कलाकार तात्या ओळखतातच. "रागिणीचा पदर ढळल्याचे त्यांच्या चटकन लक्षात येई..." वगैरे, वगैरे. हे सर्व बे.ला. यांनी छान सांगितले आहे. (मतदार या नात्याने) जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अन्यथा नाही. कारण ओघात नसून शिवी योजली तिथे रसभंग होऊ शकतो. +१

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:57
जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. काय चपखल बसतं/काय लिहायचं/काय लिहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचाच नाही का? उदाहरणार्थ, पेंडश्यांच्या तुंबाडचे खोत कादंबरीत 'चोदिच्या' ही आमच्या कोकणतली अगदी ठेवणीतली शिवी आली आहे. ती चपखल बसते किंवा नाही हे वाचक कसं काय ठरवू शकतात? 'चोदिच्या'च्या ऐवजी 'चुतमारिच्या' किंवा 'भिकारचोटा' याही शिव्या चालल्याच असत्या की! किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की! मग तिथे 'चोदिच्या' ही शिवी चपखल बसते असं तुम्ही म्हणाल का? की त्याबाबबत काय ते ठरवण्याचा अधिकार पेंडश्यांचा आहे हे एक वाचक म्हणून मान्य कराल? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:11
फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. असं कसं तात्या? ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:23
ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) अगदी खरं! आणि अहो काही लेखक मंडळींनी तर मालकांचा हा अधिकार अमान्य करून सदर संकेतस्थळ सोडून नवीन संकेतस्थळं काढल्याचेही माझ्या पाहण्यात आहे! :) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! अगदी खरं आहे! दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) कसें? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:33
काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) त्यातले आम्ही तरी नक्कीच नाहीत हो..एक 'वाचक' ह्या नात्याने 'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:))

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:43
'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:)) वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Mon, 11/12/2007 - 12:37
>>काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) ज्यांनी (म्हणजे ज्यांना तुम्ही त्यातल्या त्यात जवळचे मानता ती लोकं) ऑब्जेक्शन घेतलं असेल/आहे त्यांना "ललित लेखनात शिव्या असाव्यात का?" हा प्रश्र विचारला आहात का? :-) बेला यांनी बरोबर सांगीतल आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर कळले आहे ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. :-) "शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. जय कोकणं! जय देवगडं!

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:45
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 14:02
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व सहजराव, आपण वरीलपैकी काही शब्द हे चुकीच्या पद्धतीने/चुकीचे लिहिले आहेत असे मला वाटते! 'शक्ति वेलू' नव्हे, 'शक्तिवेलू' 'पोष्ट्या-गजानन' नव्हे, 'पोष्ट्यागजानन' 'चाणक्य भट्ट' नव्हे, 'आर्य अशिषभट्ट' 'ऐहिकराव' नव्हे, 'ऐहिक राव' असो, चूभूद्याघ्या! :) आपला, (करेक्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 11/12/2007 - 19:05
हा साधारणपणे वाचकाला समजतो. दुसर्‍या कलेतील उदाहरण द्यावे तर चित्रपटातील नग्नता/संभोगाचे चित्रण. बहुतेक सरावाच्या प्रेक्षकांना कलात्मक ललितकलेच्या ओघात आलेले चित्रण कुठले संभोगाचे चित्रण आणि ब्ल्यू फिल्म कुठली ते ओळखू येते. याचे ढोबळ नियम कॅमेरा वापरायचे तंत्र, प्रकाशयोजना वगैरे, असे काही लोकांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व ढोबळ नियमांचा भंग करून (म्हणजे "पोर्नॉग्रफी"च्या कॅमेरा/प्रकाशयोजना तंत्राने बनवून) संभोगाच्या चित्रणाने भरलेला शॉर्टबस हा चित्रपट बघताना ते चित्रण कलात्मक ओघात आलेले आहे असे बहुतेक प्रेक्षक ओळखतात. http://movies.nytimes.com/2006/10/04/movies/04shor.html तुमचे उदाहरण अत्यंत योग्य आहे. "पेंडश्यांनी अमुक ऐवजी तमुक शिवी वापरली असती तर चालले असते का? ती शिवी वापरली नसतीच तर चालले असते का?" इथे वाक्य आणखी विशाल हवे : "लेखकाने अमुक ऐवजी तमुक शब्द वापरला असता तर चालले असते का? तो शब्द वापरला नसताच तर चालले असते का?" अशा प्रकारे नकळत-विचार करत गुणग्राही वाचक वाचन करत असतो, आणि अपेक्षित वाचकाच्या मनाचा ठाव घेत लेखकाने लिहावे, आणि आपल्या मनाचा ठाव लेखकाला लागला आहे असे वाचकाने ओळखावे... असा संवाद. "किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की!" असे तुम्ही गमतीने म्हणत असलात तर ठीक. पण तुम्हाला जर खरेच वाटत असेल की त्या विशिष्ट ठिकाणी ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा घात होतो, (तरच "नसती तरी चाललं असतं" हे शब्द ललित-वाचकाकडून अर्थपूर्ण आहेत), तर मग पेंडश्यांचा वापर चुकला, असेच म्हणावे. तुम्ही वरील वाक्य गंमत म्हणून म्हणाला असलात, आणि तुमचे वाचक म्हणून मत असले की ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. वाचकाचा आणि लेखकाचा वाचकाचा लेखी पानाच्या मार्फत प्रवाही संवाद म्हणजेच "ओघ". यात वाचकाचा वाटा नाकारून चालत नाही. "वाचकाने वाचू नये" ही कल्पना ललित साहित्य या विषयाला लागू नाही, असे वाटते. "अपेक्षित वाचकवर्ग" वाचेल असे ललित लेखकाला अभिप्रेत असावे. किंबहुना ज्या ठिकाणी लेखक लेखन प्रसिद्ध करतो, त्यावरून त्याचा "अपेक्षित वाचकवर्ग" कुठला ते ठरवण्यास मदत व्हावी. त्या ठिकाणी नेहमी वाचन करणार्‍या वाचकाचे असे मत झाले की येथे लेखन करून लेखक आपल्याशी संवाद करू इच्छितो, आणि त्याने वाचन सुरू केले, तर वाचकाचे काय वावगे? त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध करून लेखक वाचकाला तो अधिकार देत असतो, टीका करायचा अधिकार देत असतो. वाचकाला तो अधिकार द्यायचा नसेल तर आपले लेखन त्या ठिकाणी प्रसिद्ध न करणे इतपतच लेखकाचा अधिकार आहे. इथे वर जणूकाही एकच लेखक आणि एकच वाचक संवाद साधत आहेत असे लिहिले आहे. ते लिहायच्या सोयीसाठी. पण वाचक अनेक असतात आणि लेखक अनेक असतात, त्यामुळे "बहुतेक वाचक", "बहुतेक लेखक", वगैरे असा अर्थ लावून घ्यावा.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:23
धनंजय ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ आपली कंड शमवण्यासाठी एखादी व्यक्ती शिव्यांचा वापर करणार असेल तर असे लेखन बहुसंख्य वाचकांना नक्कीच आवडणार नाही हे नक्की. मी तर म्हणतो की लेखकाला आपल्या वाचकाची नाडी ओळखता आली नाही तर तो त्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. लेखकाचे लेखनाचे स्वातंत्र्य मान्य करुनही असे म्हणावेसे वाटते की शेवटी हे लेखन कुणी तरी वाचावे आणि ते आवडले असे 'उस्फुर्तपणे' म्हणावे असे जर लेखकाला वाटत असेल तर त्या लेखकाने प्रथम वाचकांच्या आवडीचा अभ्यास करावा आणि आपल्या लिखाणाच्या शैलीला अनूकुल असे व्यासपीठ निवडावे. बाकी जो तो (लेखक आणि वाचकही)आपापल्या मनाचा आणि मर्जीचा राजा आहे. त्यांनी मनाला वाट्टेल ते करावे. फक्त अशा वेळी इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता आत्मानंदासाठी लेखन/वाचन करावे.

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:01
ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. हे वाक्य ह्या चर्चेतील सर्वोत्कृष्ट वाक्य आहे, नव्हे मूळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, असे मला व्यक्तिशः वाटते. तुंबाडचे खोत मधल्या शिव्यांचा विचार केला असता, त्यातील व्यक्तिचित्रणाचा "त्या" शिवीमुळे नक्कीच पोष होतो, हे जाणवेल. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:21
बाळासाहेब ठाकर्‍यांना त्यांच्या शिवराळ ठाकरी भाषेचा फार अभिमान(!) उठसूट शिव्या देत असत. एकदा "सामना"मधून त्यांनी आमचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना "घेतले" दोनच दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांची मंचर येथे सभा झाली. काही कामधंदा नसल्यामुळे आम्हीही सभेला गेलो होतो. शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. कोकणी शिव्या वापरून, घासून कशा गुळगुळीत झाल्या आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही. पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." अनुभव कथा संपली. तात्पर्यः शिव्या फक्त कोकणातच देतात असे नाही. आपलाच, -(राष्ट्रवादी)आजानुकर्ण ललित लेखनात शिव्या असाव्यात असे माझे मत आहे. आपलाच, -(मतदार) आजानुकर्ण आता बोधकथा: एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते. इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय" तो माणूस खूष झाला. चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले. बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:27
बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण धन्यवाद गुरुदेव! आता आपल्यासारख्याच थोरामोठ्यांकडूब शिकायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव! :)) (शिष्य) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:16
शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. त्यांनी त्या देऊही नयेत, तो त्यांचा पिंड नाही/नसावा. शिव्या द्यायचाही एक पिंड असावा लागतो, स्वभाव असावा लागतो, तसे संस्कार असावे लागतात. (कुसंस्कार म्हणा हवं तर!) किंवा, 'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." ही पुन्हा 'जर-तर'ची भाषा झाली! 'जर मी यांव करीन तर त्यांव होईल' या म्हणण्याला माझ्या मते तरी काही अर्थ नसतो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 13:52
ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. जय महाराष्ट्र!! हाणा तिच्या आ**.. अभिजित..

In reply to by जुना अभिजित

रम्या Tue, 11/13/2007 - 12:10
अभिजित, ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. ठाकरे आणि पवारांमधील अगदी योग्य फरक (आणि साम्यसुद्धा !) योग्य शब्दात सांगितलात! आम्हाला तर दोघेही सारखेच प्रिय! जय महाराष्ट्रवादी! होऊन जाऊ दे च्या मारी!

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:30
'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) खरे म्हणजे या विषयावर जितका काथ्याकूट करावा तितका कमीच. पण अजून एक विषयानुरूप बोधकथा आठवली म्हणून लिहितो. :)) एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले. पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता. नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली." नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस." नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता. तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज? (गुरुदेव) आजानुकर्ण

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 11:27
शिव्या असाव्यात म्हणून मुद्दाम शिव्या टाकणे किंवा शिव्या नसाव्यात म्हणून शिव्या काढून टाकणे दोन्हीही चूक. कथा काय मागते ते महत्त्वाचे. पुलं ची रावसाहेब ही वल्ली मार्गदर्शक ठरेल.. अभिजित

''ललित साहित्यिक आपला अनुभव भाषेच्या साहाय्याने व्यक्त करत असतो, ही भाषा शास्त्रीय साहित्याच्या भाषेसारखीच भाषा असते; पण ती केवळ ज्ञान देण्यासाठी नसते तर अनुभव साक्षात करणे हे या भाषेचे मुख्य उद्दिष्ट असते असे प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे मत आहे. हा साहित्यिकाचा अनुभव ज्यावेळी वाचकाला किंवा रसिकाला येतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो''१ ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. संदर्भ :- १) ललित साहित्याची भाषा : शब्दशक्ती आणि अर्थविचार. पृ. क्र. ५८. साहित्यशास्त्र -प्रा. हनुमंत माने, प्रा. शिवानंद गिरी. कैलास पब्लीकेशन औरंगाबाद. प्रथामावृत्ती २००५. किंमत ६० रुपये.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 15:11
ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. कोण अभ्यंकर? हां हां, आलं लक्षात. ते मराठी संस्थळांवरचे शिवराळ तात्या अभ्यंकर! :) त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. वा बिरुटेसाहेब, संदर्भासहीत दिलेला प्रतिसाद आवडला! आपला, अभ्यंकर! :)

टग्या Mon, 11/12/2007 - 23:42
खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे. दुवा

देवदत्त Mon, 11/12/2007 - 22:56
"लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे" सहमत.. नाही तर मग "खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे." इथे सहमती होईल ;) अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? त्याला अधिकार आहे. लेखकाला कोणी जोर दाखवून त्याच्याकडून लिहून घेऊन शकत नाही. पण त्या शिव्या जर उगाच येत राहिल्या तर त्या वाचकाला मग लेखनात जास्त रस वाटणार नाही. मग ते लेखकाचे स्वगत (किंवा कंसातले वाक्य) वाटू नये. पुलंनी लिहिल्याप्रमाणे शिव्या ह्या सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे. जसे बाटली उघडताच बूच निघताना जो आवाज होतो त्यात जोर असतो. नंतर तो जोर कमी होतो, त्याचप्रमाणे 'भXX' ह्याप्रमाणे जी पहिली शिवी निघते त्यात पूर्ण राग असतो. नंतरच्या शिव्यांना तेवढा जोर राहत नाही. (आता पुढील शिव्यांमध्ये किती राग/अर्थ असतो हे शिव्या लिहून किंवा मला शिव्या देऊन नका सांगू ;) ) असो... मी काही कोणाला शिव्या देत नाही आणि मला जास्त शिव्या ही माहीत नाहीत. त्यामुळे मी जास्त लिहू नये. मी आपले मनातले लिहिले (दुसर्‍यांची वाक्ये वापरून).

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 01:45
"मनोगत" आपल्या ठिकाणी "मिसळपाव" च्या अंकाला मी पूर्ण मदत करीन. धन्यवाद चित्तोबा! बघू कसं जमतं ते, परंतु मिसळपावचा होळी विशेषांक काढायचं माझ्या मनात आहे, तेव्हा तुझी मदत नक्कीच होईल याची खात्री आहे! कलोअ, आपला, (हावलूबायप्रेमी!) तात्या. -- होली के दिन दिल खिल जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलके दोस्तो, दुश्मनभी गले मिल जाते है!

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 01:57
छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही!

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 07:33
चाणक्यकाका, छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! तुमच्या वरील वाक्यात दोन करेक्शन्स करेन म्हणतो! - १) सम्राटांचं माहीत नाही, परंतु काल सोमवार होता व आम्ही बुधवार आणि शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याच वारी ढोसत नाही! :) २) वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे, आम्ही नाही, हे बारकाईने निरिक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल! मिसळपावची शिवीसंस्कृती 'साल्या', 'भोसडीच्या', 'भिकारचोटा', 'फोकलिच्या', 'चुतमारीच्या' इथपर्यंतच! एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! असो.. मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही! तात्या अभ्यंकरांसारखी व्यक्तिमत्वे जिथे असतात ती संकेतस्थळं बहारतातच असा इतिहास आहे! :) अर्थात, आपली आणि चित्तोबांसारख्याची उपस्थितीदेखील इथे बहार आणील यातही शंका नाही! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 08:32
एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! --- म्हणजे कुठल्या हो? आजवरच्या ज्ञात मराठी संकेतस्थळांपैकी मिसळपाव धरून जवळजवळ सगळ्याच संकेतस्थळांवर सदस्य आणि / किंवा पाहुणा म्हणून आजवर वावरलो आहे. त्या संकेतस्थळांची नावे पुढीलप्रमाणे - १. मनोगत २. मायबोली ३. उपक्रम ४. मिसळपाव ५. माझे शब्द ६. असंख्य ब्लॉग्ज - याला संकेतस्थळ म्हणता येणार नाही ७. मराठी गझल ८. सुरेश भट डॉट इन् पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. असे एखादे स्थळ तुमच्या पाहण्यात असले, तर सांगा; भेट देऊन तेथील संस्कारांची खातरजमा करता येईल. मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. त्यामुळे संकेतस्थळाचे संस्कार नाही, तर असे आपले मला वाटते. एखाद्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या 'वैचारीक' देवाणघेवाणीमधून जर शिव्यांचे आदानप्रदान होतच असेल, तर ती सुद्धा सदस्यांची जबाबदारी वाटते; संकेतस्थळाची, त्याच्या जडणघडणीची, प्रशासनाची (अस्तित्त्वात असल्यास!) नाही. त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. (सुसंस्कृत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 08:44
पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. तरीही मिसळपाववर आपली सन्माननीय उपस्थिती असते, येथे आपण उत्तमोत्तम (मधुबाला, जानू) लेखनही करता ही मात्र नक्कीच आनंदाची बाब आहे! :) मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. जाऊ द्या हो! फार विचार नका करू आणि फार प्रश्नही पाडून घेऊ नका! :) फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. चालेल! तसं करू...:) संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. लय भारी विचार! त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. हम्म! आम्हाला मात्र आता तुमचे विचार पटले आहेत.... :) च्यामारी आपली सपशेल माघार! :) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 09:39
वाचक हा देव. लेखक हा ह्या देवाचा पूजक. हे वाक्य एखाद्या संकेतस्थळ ह्या माध्यमाच्या परिघात ठीक असेल.. पण त्या परिघा बाहेरमात्र त्याविषयी पूर्ण असहमत. कारण अन्यथा 'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ' हे झालेच नसते.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 10:21
वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे मागे कवितेतुन कुणीतरी कुणाचे वडील काढले होते..आता शिव्यातुन आई काढली आहे!! छान चालले आहे! तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का?

In reply to by आर्य चाणक्य

सर्किट Tue, 11/13/2007 - 23:22
प्रतिसाद संपादित. (आर्य, कृपया पुन्हा डिवचण्याआधी विचार करावा, ही विनंती.) -सर्किट

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 12:12
तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का मला माहीत नाही. प्रतिसाद उडवण्याचं अथवा त्याचं संपादन करण्याचं काम मी करत नाही. आपण कृपया या बाबतीत पंचायत समितीकडे जाब विचारावा... तात्या.

आता लोकांना समजले असेल कि http://misalpav.com/node/114 हे स्वगत मी केवळ मिसळपाववर का टाकले ते? उपक्रमवर का नाही? मनोगतवर का नाही? अन्यत्र का नाही? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 11/13/2007 - 11:32
तुम्ही आपले स्वगत मिसळपावावर का टाकेलत, ते चाणक्य सारख्या शिशुविहारातल्या लोकांना कळेल असे कसे मांडता येईल ? आपल्याला च्यालेंज देतोय. त्यांना कळेल असे मांड की हो ! - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:50
ललित लेखनात शिव्या असाव्यात का ह्यावर इथं काय प्रश्न विचारताय? आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:24
आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? तुम्ही मत दिलंत तर! :) साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! काय सांगता?! बरं बरं, तसं करू... बाय द वे, माझ्या प्रस्तावात मी मतं मागवली होती. सल्ले नव्हे! तरीही न मागता दिलेल्या फुकटच्या सल्ल्याबद्दल आपले आभार... तात्या.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:30
लिखाना तुन दिलेल्या शिव्या हे, लेखनाला अनुरुन असावे, पात्राला अनुरुप असावे. उगाच आपला शब्द्कोश उघडा करण्यासाठी नसावे. अबिजीत चे शरद पवार आणि ठाकरे यांच्या बद्दल चे मत आवडले. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:16
जुने लेखन प्रतिसाद देऊन वर आणण्याबाबत गटण्यांशी प्रत्यक्ष बोललो असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे.. (सख्यावर लोभ असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Mon, 01/12/2009 - 09:26
आभारी आहे. ---- (आंतरजालिय आर आर पाटील)सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 11:13
शिव्या असाव्यात का असेच नुसते विचारले, तर "हो" असे उत्तर देईन. मात्र लेखनात चितारलेले व्यक्तिचित्र / चितारलेल्या व्यक्ती, प्रसंग इ. पार्श्वभूमी लेखनातूनच माहीत असताना / लेखनातूनच याची ओळख करून दिली असताना लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) (ओव्याशिव्यांतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:18
लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . हा हा हा! मस्त....:) तुम्ही कुठल्या लेखनचा संदर्भ मनात धरून हा प्रतिसाद लिहिला आहात हे कळलं बरं का आम्हाला! :) लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) हे पण सहीच...:)) तात्या.

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:24
मस्त!
लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :)
(आनंदित) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

धनंजय Mon, 11/12/2007 - 11:37
ललितसाहित्याला लालित्याचे नियम असतात. कुठल्याही कलेला चौकट असते, हे स्टेज-कलाकार तात्या ओळखतातच. "रागिणीचा पदर ढळल्याचे त्यांच्या चटकन लक्षात येई..." वगैरे, वगैरे. हे सर्व बे.ला. यांनी छान सांगितले आहे. (मतदार या नात्याने) जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अन्यथा नाही. कारण ओघात नसून शिवी योजली तिथे रसभंग होऊ शकतो. +१

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:57
जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. काय चपखल बसतं/काय लिहायचं/काय लिहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचाच नाही का? उदाहरणार्थ, पेंडश्यांच्या तुंबाडचे खोत कादंबरीत 'चोदिच्या' ही आमच्या कोकणतली अगदी ठेवणीतली शिवी आली आहे. ती चपखल बसते किंवा नाही हे वाचक कसं काय ठरवू शकतात? 'चोदिच्या'च्या ऐवजी 'चुतमारिच्या' किंवा 'भिकारचोटा' याही शिव्या चालल्याच असत्या की! किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की! मग तिथे 'चोदिच्या' ही शिवी चपखल बसते असं तुम्ही म्हणाल का? की त्याबाबबत काय ते ठरवण्याचा अधिकार पेंडश्यांचा आहे हे एक वाचक म्हणून मान्य कराल? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:11
फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. असं कसं तात्या? ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:23
ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) अगदी खरं! आणि अहो काही लेखक मंडळींनी तर मालकांचा हा अधिकार अमान्य करून सदर संकेतस्थळ सोडून नवीन संकेतस्थळं काढल्याचेही माझ्या पाहण्यात आहे! :) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! अगदी खरं आहे! दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) कसें? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:33
काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) त्यातले आम्ही तरी नक्कीच नाहीत हो..एक 'वाचक' ह्या नात्याने 'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:))

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:43
'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:)) वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Mon, 11/12/2007 - 12:37
>>काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) ज्यांनी (म्हणजे ज्यांना तुम्ही त्यातल्या त्यात जवळचे मानता ती लोकं) ऑब्जेक्शन घेतलं असेल/आहे त्यांना "ललित लेखनात शिव्या असाव्यात का?" हा प्रश्र विचारला आहात का? :-) बेला यांनी बरोबर सांगीतल आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर कळले आहे ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. :-) "शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. जय कोकणं! जय देवगडं!

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:45
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 14:02
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व सहजराव, आपण वरीलपैकी काही शब्द हे चुकीच्या पद्धतीने/चुकीचे लिहिले आहेत असे मला वाटते! 'शक्ति वेलू' नव्हे, 'शक्तिवेलू' 'पोष्ट्या-गजानन' नव्हे, 'पोष्ट्यागजानन' 'चाणक्य भट्ट' नव्हे, 'आर्य अशिषभट्ट' 'ऐहिकराव' नव्हे, 'ऐहिक राव' असो, चूभूद्याघ्या! :) आपला, (करेक्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 11/12/2007 - 19:05
हा साधारणपणे वाचकाला समजतो. दुसर्‍या कलेतील उदाहरण द्यावे तर चित्रपटातील नग्नता/संभोगाचे चित्रण. बहुतेक सरावाच्या प्रेक्षकांना कलात्मक ललितकलेच्या ओघात आलेले चित्रण कुठले संभोगाचे चित्रण आणि ब्ल्यू फिल्म कुठली ते ओळखू येते. याचे ढोबळ नियम कॅमेरा वापरायचे तंत्र, प्रकाशयोजना वगैरे, असे काही लोकांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व ढोबळ नियमांचा भंग करून (म्हणजे "पोर्नॉग्रफी"च्या कॅमेरा/प्रकाशयोजना तंत्राने बनवून) संभोगाच्या चित्रणाने भरलेला शॉर्टबस हा चित्रपट बघताना ते चित्रण कलात्मक ओघात आलेले आहे असे बहुतेक प्रेक्षक ओळखतात. http://movies.nytimes.com/2006/10/04/movies/04shor.html तुमचे उदाहरण अत्यंत योग्य आहे. "पेंडश्यांनी अमुक ऐवजी तमुक शिवी वापरली असती तर चालले असते का? ती शिवी वापरली नसतीच तर चालले असते का?" इथे वाक्य आणखी विशाल हवे : "लेखकाने अमुक ऐवजी तमुक शब्द वापरला असता तर चालले असते का? तो शब्द वापरला नसताच तर चालले असते का?" अशा प्रकारे नकळत-विचार करत गुणग्राही वाचक वाचन करत असतो, आणि अपेक्षित वाचकाच्या मनाचा ठाव घेत लेखकाने लिहावे, आणि आपल्या मनाचा ठाव लेखकाला लागला आहे असे वाचकाने ओळखावे... असा संवाद. "किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की!" असे तुम्ही गमतीने म्हणत असलात तर ठीक. पण तुम्हाला जर खरेच वाटत असेल की त्या विशिष्ट ठिकाणी ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा घात होतो, (तरच "नसती तरी चाललं असतं" हे शब्द ललित-वाचकाकडून अर्थपूर्ण आहेत), तर मग पेंडश्यांचा वापर चुकला, असेच म्हणावे. तुम्ही वरील वाक्य गंमत म्हणून म्हणाला असलात, आणि तुमचे वाचक म्हणून मत असले की ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. वाचकाचा आणि लेखकाचा वाचकाचा लेखी पानाच्या मार्फत प्रवाही संवाद म्हणजेच "ओघ". यात वाचकाचा वाटा नाकारून चालत नाही. "वाचकाने वाचू नये" ही कल्पना ललित साहित्य या विषयाला लागू नाही, असे वाटते. "अपेक्षित वाचकवर्ग" वाचेल असे ललित लेखकाला अभिप्रेत असावे. किंबहुना ज्या ठिकाणी लेखक लेखन प्रसिद्ध करतो, त्यावरून त्याचा "अपेक्षित वाचकवर्ग" कुठला ते ठरवण्यास मदत व्हावी. त्या ठिकाणी नेहमी वाचन करणार्‍या वाचकाचे असे मत झाले की येथे लेखन करून लेखक आपल्याशी संवाद करू इच्छितो, आणि त्याने वाचन सुरू केले, तर वाचकाचे काय वावगे? त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध करून लेखक वाचकाला तो अधिकार देत असतो, टीका करायचा अधिकार देत असतो. वाचकाला तो अधिकार द्यायचा नसेल तर आपले लेखन त्या ठिकाणी प्रसिद्ध न करणे इतपतच लेखकाचा अधिकार आहे. इथे वर जणूकाही एकच लेखक आणि एकच वाचक संवाद साधत आहेत असे लिहिले आहे. ते लिहायच्या सोयीसाठी. पण वाचक अनेक असतात आणि लेखक अनेक असतात, त्यामुळे "बहुतेक वाचक", "बहुतेक लेखक", वगैरे असा अर्थ लावून घ्यावा.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:23
धनंजय ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ आपली कंड शमवण्यासाठी एखादी व्यक्ती शिव्यांचा वापर करणार असेल तर असे लेखन बहुसंख्य वाचकांना नक्कीच आवडणार नाही हे नक्की. मी तर म्हणतो की लेखकाला आपल्या वाचकाची नाडी ओळखता आली नाही तर तो त्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. लेखकाचे लेखनाचे स्वातंत्र्य मान्य करुनही असे म्हणावेसे वाटते की शेवटी हे लेखन कुणी तरी वाचावे आणि ते आवडले असे 'उस्फुर्तपणे' म्हणावे असे जर लेखकाला वाटत असेल तर त्या लेखकाने प्रथम वाचकांच्या आवडीचा अभ्यास करावा आणि आपल्या लिखाणाच्या शैलीला अनूकुल असे व्यासपीठ निवडावे. बाकी जो तो (लेखक आणि वाचकही)आपापल्या मनाचा आणि मर्जीचा राजा आहे. त्यांनी मनाला वाट्टेल ते करावे. फक्त अशा वेळी इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता आत्मानंदासाठी लेखन/वाचन करावे.

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:01
ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. हे वाक्य ह्या चर्चेतील सर्वोत्कृष्ट वाक्य आहे, नव्हे मूळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, असे मला व्यक्तिशः वाटते. तुंबाडचे खोत मधल्या शिव्यांचा विचार केला असता, त्यातील व्यक्तिचित्रणाचा "त्या" शिवीमुळे नक्कीच पोष होतो, हे जाणवेल. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:21
बाळासाहेब ठाकर्‍यांना त्यांच्या शिवराळ ठाकरी भाषेचा फार अभिमान(!) उठसूट शिव्या देत असत. एकदा "सामना"मधून त्यांनी आमचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना "घेतले" दोनच दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांची मंचर येथे सभा झाली. काही कामधंदा नसल्यामुळे आम्हीही सभेला गेलो होतो. शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. कोकणी शिव्या वापरून, घासून कशा गुळगुळीत झाल्या आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही. पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." अनुभव कथा संपली. तात्पर्यः शिव्या फक्त कोकणातच देतात असे नाही. आपलाच, -(राष्ट्रवादी)आजानुकर्ण ललित लेखनात शिव्या असाव्यात असे माझे मत आहे. आपलाच, -(मतदार) आजानुकर्ण आता बोधकथा: एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते. इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय" तो माणूस खूष झाला. चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले. बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:27
बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण धन्यवाद गुरुदेव! आता आपल्यासारख्याच थोरामोठ्यांकडूब शिकायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव! :)) (शिष्य) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:16
शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. त्यांनी त्या देऊही नयेत, तो त्यांचा पिंड नाही/नसावा. शिव्या द्यायचाही एक पिंड असावा लागतो, स्वभाव असावा लागतो, तसे संस्कार असावे लागतात. (कुसंस्कार म्हणा हवं तर!) किंवा, 'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." ही पुन्हा 'जर-तर'ची भाषा झाली! 'जर मी यांव करीन तर त्यांव होईल' या म्हणण्याला माझ्या मते तरी काही अर्थ नसतो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 13:52
ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. जय महाराष्ट्र!! हाणा तिच्या आ**.. अभिजित..

In reply to by जुना अभिजित

रम्या Tue, 11/13/2007 - 12:10
अभिजित, ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. ठाकरे आणि पवारांमधील अगदी योग्य फरक (आणि साम्यसुद्धा !) योग्य शब्दात सांगितलात! आम्हाला तर दोघेही सारखेच प्रिय! जय महाराष्ट्रवादी! होऊन जाऊ दे च्या मारी!

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:30
'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) खरे म्हणजे या विषयावर जितका काथ्याकूट करावा तितका कमीच. पण अजून एक विषयानुरूप बोधकथा आठवली म्हणून लिहितो. :)) एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले. पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता. नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली." नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस." नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता. तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज? (गुरुदेव) आजानुकर्ण

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 11:27
शिव्या असाव्यात म्हणून मुद्दाम शिव्या टाकणे किंवा शिव्या नसाव्यात म्हणून शिव्या काढून टाकणे दोन्हीही चूक. कथा काय मागते ते महत्त्वाचे. पुलं ची रावसाहेब ही वल्ली मार्गदर्शक ठरेल.. अभिजित

''ललित साहित्यिक आपला अनुभव भाषेच्या साहाय्याने व्यक्त करत असतो, ही भाषा शास्त्रीय साहित्याच्या भाषेसारखीच भाषा असते; पण ती केवळ ज्ञान देण्यासाठी नसते तर अनुभव साक्षात करणे हे या भाषेचे मुख्य उद्दिष्ट असते असे प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे मत आहे. हा साहित्यिकाचा अनुभव ज्यावेळी वाचकाला किंवा रसिकाला येतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो''१ ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. संदर्भ :- १) ललित साहित्याची भाषा : शब्दशक्ती आणि अर्थविचार. पृ. क्र. ५८. साहित्यशास्त्र -प्रा. हनुमंत माने, प्रा. शिवानंद गिरी. कैलास पब्लीकेशन औरंगाबाद. प्रथामावृत्ती २००५. किंमत ६० रुपये.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 15:11
ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. कोण अभ्यंकर? हां हां, आलं लक्षात. ते मराठी संस्थळांवरचे शिवराळ तात्या अभ्यंकर! :) त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. वा बिरुटेसाहेब, संदर्भासहीत दिलेला प्रतिसाद आवडला! आपला, अभ्यंकर! :)

टग्या Mon, 11/12/2007 - 23:42
खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे. दुवा

देवदत्त Mon, 11/12/2007 - 22:56
"लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे" सहमत.. नाही तर मग "खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे." इथे सहमती होईल ;) अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? त्याला अधिकार आहे. लेखकाला कोणी जोर दाखवून त्याच्याकडून लिहून घेऊन शकत नाही. पण त्या शिव्या जर उगाच येत राहिल्या तर त्या वाचकाला मग लेखनात जास्त रस वाटणार नाही. मग ते लेखकाचे स्वगत (किंवा कंसातले वाक्य) वाटू नये. पुलंनी लिहिल्याप्रमाणे शिव्या ह्या सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे. जसे बाटली उघडताच बूच निघताना जो आवाज होतो त्यात जोर असतो. नंतर तो जोर कमी होतो, त्याचप्रमाणे 'भXX' ह्याप्रमाणे जी पहिली शिवी निघते त्यात पूर्ण राग असतो. नंतरच्या शिव्यांना तेवढा जोर राहत नाही. (आता पुढील शिव्यांमध्ये किती राग/अर्थ असतो हे शिव्या लिहून किंवा मला शिव्या देऊन नका सांगू ;) ) असो... मी काही कोणाला शिव्या देत नाही आणि मला जास्त शिव्या ही माहीत नाहीत. त्यामुळे मी जास्त लिहू नये. मी आपले मनातले लिहिले (दुसर्‍यांची वाक्ये वापरून).

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 01:45
"मनोगत" आपल्या ठिकाणी "मिसळपाव" च्या अंकाला मी पूर्ण मदत करीन. धन्यवाद चित्तोबा! बघू कसं जमतं ते, परंतु मिसळपावचा होळी विशेषांक काढायचं माझ्या मनात आहे, तेव्हा तुझी मदत नक्कीच होईल याची खात्री आहे! कलोअ, आपला, (हावलूबायप्रेमी!) तात्या. -- होली के दिन दिल खिल जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलके दोस्तो, दुश्मनभी गले मिल जाते है!

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 01:57
छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही!

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 07:33
चाणक्यकाका, छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! तुमच्या वरील वाक्यात दोन करेक्शन्स करेन म्हणतो! - १) सम्राटांचं माहीत नाही, परंतु काल सोमवार होता व आम्ही बुधवार आणि शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याच वारी ढोसत नाही! :) २) वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे, आम्ही नाही, हे बारकाईने निरिक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल! मिसळपावची शिवीसंस्कृती 'साल्या', 'भोसडीच्या', 'भिकारचोटा', 'फोकलिच्या', 'चुतमारीच्या' इथपर्यंतच! एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! असो.. मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही! तात्या अभ्यंकरांसारखी व्यक्तिमत्वे जिथे असतात ती संकेतस्थळं बहारतातच असा इतिहास आहे! :) अर्थात, आपली आणि चित्तोबांसारख्याची उपस्थितीदेखील इथे बहार आणील यातही शंका नाही! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 08:32
एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! --- म्हणजे कुठल्या हो? आजवरच्या ज्ञात मराठी संकेतस्थळांपैकी मिसळपाव धरून जवळजवळ सगळ्याच संकेतस्थळांवर सदस्य आणि / किंवा पाहुणा म्हणून आजवर वावरलो आहे. त्या संकेतस्थळांची नावे पुढीलप्रमाणे - १. मनोगत २. मायबोली ३. उपक्रम ४. मिसळपाव ५. माझे शब्द ६. असंख्य ब्लॉग्ज - याला संकेतस्थळ म्हणता येणार नाही ७. मराठी गझल ८. सुरेश भट डॉट इन् पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. असे एखादे स्थळ तुमच्या पाहण्यात असले, तर सांगा; भेट देऊन तेथील संस्कारांची खातरजमा करता येईल. मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. त्यामुळे संकेतस्थळाचे संस्कार नाही, तर असे आपले मला वाटते. एखाद्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या 'वैचारीक' देवाणघेवाणीमधून जर शिव्यांचे आदानप्रदान होतच असेल, तर ती सुद्धा सदस्यांची जबाबदारी वाटते; संकेतस्थळाची, त्याच्या जडणघडणीची, प्रशासनाची (अस्तित्त्वात असल्यास!) नाही. त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. (सुसंस्कृत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 08:44
पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. तरीही मिसळपाववर आपली सन्माननीय उपस्थिती असते, येथे आपण उत्तमोत्तम (मधुबाला, जानू) लेखनही करता ही मात्र नक्कीच आनंदाची बाब आहे! :) मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. जाऊ द्या हो! फार विचार नका करू आणि फार प्रश्नही पाडून घेऊ नका! :) फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. चालेल! तसं करू...:) संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. लय भारी विचार! त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. हम्म! आम्हाला मात्र आता तुमचे विचार पटले आहेत.... :) च्यामारी आपली सपशेल माघार! :) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 09:39
वाचक हा देव. लेखक हा ह्या देवाचा पूजक. हे वाक्य एखाद्या संकेतस्थळ ह्या माध्यमाच्या परिघात ठीक असेल.. पण त्या परिघा बाहेरमात्र त्याविषयी पूर्ण असहमत. कारण अन्यथा 'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ' हे झालेच नसते.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 10:21
वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे मागे कवितेतुन कुणीतरी कुणाचे वडील काढले होते..आता शिव्यातुन आई काढली आहे!! छान चालले आहे! तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का?

In reply to by आर्य चाणक्य

सर्किट Tue, 11/13/2007 - 23:22
प्रतिसाद संपादित. (आर्य, कृपया पुन्हा डिवचण्याआधी विचार करावा, ही विनंती.) -सर्किट

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 12:12
तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का मला माहीत नाही. प्रतिसाद उडवण्याचं अथवा त्याचं संपादन करण्याचं काम मी करत नाही. आपण कृपया या बाबतीत पंचायत समितीकडे जाब विचारावा... तात्या.

आता लोकांना समजले असेल कि http://misalpav.com/node/114 हे स्वगत मी केवळ मिसळपाववर का टाकले ते? उपक्रमवर का नाही? मनोगतवर का नाही? अन्यत्र का नाही? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 11/13/2007 - 11:32
तुम्ही आपले स्वगत मिसळपावावर का टाकेलत, ते चाणक्य सारख्या शिशुविहारातल्या लोकांना कळेल असे कसे मांडता येईल ? आपल्याला च्यालेंज देतोय. त्यांना कळेल असे मांड की हो ! - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:50
ललित लेखनात शिव्या असाव्यात का ह्यावर इथं काय प्रश्न विचारताय? आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:24
आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? तुम्ही मत दिलंत तर! :) साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! काय सांगता?! बरं बरं, तसं करू... बाय द वे, माझ्या प्रस्तावात मी मतं मागवली होती. सल्ले नव्हे! तरीही न मागता दिलेल्या फुकटच्या सल्ल्याबद्दल आपले आभार... तात्या.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:30
लिखाना तुन दिलेल्या शिव्या हे, लेखनाला अनुरुन असावे, पात्राला अनुरुप असावे. उगाच आपला शब्द्कोश उघडा करण्यासाठी नसावे. अबिजीत चे शरद पवार आणि ठाकरे यांच्या बद्दल चे मत आवडले. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:16
जुने लेखन प्रतिसाद देऊन वर आणण्याबाबत गटण्यांशी प्रत्यक्ष बोललो असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे.. (सख्यावर लोभ असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Mon, 01/12/2009 - 09:26
आभारी आहे. ---- (आंतरजालिय आर आर पाटील)सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
राम राम मंडळी, ललित लेखनात शिव्या असाव्यात का? माझ्या मते ललितलेखनात काय लिहावे, कसे लिहावे, कुठली भाषा वापरावी, याचे लेखकाला/लेखिकेला पूर्ण स्वातंत्र्य असावे. आपलं मत जाणून घेण्यास उत्सुक आहे! :) धन्यवाद.... आपलाच, तात्या.