आगामी दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला जाईल, असा साहित्यप्रकार, म्हणजे भारतवारी. हा प्रकार ढोबळमानाने टवाळखोरपणा ह्या प्रकारात मोडतो, पण अशी टवाळखोरी ही बरेचदा रोचक असते, आणि, अमेरिकन भारतीयांच्या देसी सासूसासर्यांच्या अमेरिकावारीवरची टीकाकारी तसेच त्यांची स्वतःची भारतवारी हे या टवाळखोरांसाठीचे रेचक, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक.
भारतवारी हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. भारतवारीवरची समीक्षा, टीका केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची अनेक रिमे आणि शाईचे अनेक ब्यारेल्स वाया गेलेले आहेत.
मस्त!
लिहिणार पण,
In reply to लिहिणार पण, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर विचार
तिसरे लग्न- तुलशी महात्म्य
In reply to तिसरे लग्न- तुलशी महात्म्य by प्रकाश घाटपांडे
सही !!!
माहिती
हल्ली डबल बॅरल थंड पडलेली
तुळशीच्या लग्नाच्या काही आठवणी !
माहितिपुर्ण लेखन ! आभारी
नाना, बस करा राव हे उद्योग :(
In reply to नाना, बस करा राव हे उद्योग :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का? का?