मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली.
माणूस! :)
In reply to माणूस! :) by विसोबा खेचर
माणूस! :)
माणूस :-)
In reply to माणूस :-) by कोलबेर
युयुत्सु मानव?
In reply to युयुत्सु मानव? by जगन्नाथ
खल्लास!
In reply to खल्लास! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
प्रति : खल्लास!
तात्या आणि टिमचे अभिनंदन
ब्येश्ट
In reply to ब्येश्ट by ख्रेडूत
आता ह्ये बी इचारून?
In reply to ब्येश्ट by ख्रेडूत
ब्येश्ट
हेच