मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशी बातमी हवी

जुना अभिजित ·

सर्किट Wed, 11/14/2007 - 12:22
अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल. शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 13:02
म्हणतो! दे धम्माल..:) मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते! तात्या.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:40
"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा Varastha Matra Namanirale प्रकाश घाटपांडे

सर्किट Wed, 11/14/2007 - 12:22
अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल. शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 13:02
म्हणतो! दे धम्माल..:) मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते! तात्या.

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:40
"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा Varastha Matra Namanirale प्रकाश घाटपांडे
बरेच दिवस बीपीओ मधल्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी मनात घर करून होती. आज ही बातमी वाचली आणि आनंद झाला http://www.esakal.com/esakal/11142007/PuneCA817C583D.htm वाचा आणि सर्वाना कळवा.

सेमीकंडक्टर

पुरणपोळी ·

सर्किट Wed, 11/14/2007 - 00:49
बे एरियातील बहुतांशी सर्व सेमिकण्डक्टर कंपन्यांचे चौथे क्वार्टर वाईट असते. त्यामुळे डिसेंबरपर्यंत फारसे हायरिंग नसते. जानेवारीपासून पुन्हा हायरिंग सुरू होईल. फिजिक्स आणि मटेरियल सायन्सेस मधून सेमिकण्डक्टर इण्डस्ट्रीत शिरायचे असल्यास, बे एरियात सध्या "सोलर सेल्स" च्या ज्या कंपन्या मश्रूम होताहेत, तेथे प्रयत्न करा. तो एरिया सध्या हॉट आहे (नो पन इण्टेण्डेड). मदत हवी असल्यास विनासंकोच मागा. माझे ५०% मित्र सेमिकण्डक्टर्स कंपन्यांमध्येच आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:36
सर्किट, तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुमची मदत हवी आहे. तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू?

In reply to by पुरणपोळी

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:45
माझा इमेल पत्ता व्यनिने पाठवला आहे. कृपया रिझ्युमे पाठवावा. - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:59
सेमी कंडक्टर सोडा हो! नुसत्या कंडक्टरची नोकरी चालेका का आपल्या पतिराजांना?त्या विषयी आम्ही तज्ञ मार्गदर्शन करू शकतो. कुठल्यातरी विचित्र टोपण नावाने दोन ओळीत सल्ला मागायचा आणि उत्तर मात्र एक्सपर्ट ओपीनिअन पाहिजे म्हणे.

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 08:39
माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? प्रश्न कळाला ना? आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..उगाच उचकाट्या कशाला काढायला पाहिजेत..?? अभिजित हे टोपणनाव असलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:04
तुम्हाला स्पष्ट बोलणार्‍यांची थोडी ऍलर्जी दिसते.. असो! माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? नाव काय आहे ह्यावर नाही तर नाव आहे की नाही ह्या निकषावर माहिती देणार. फरक स्पष्ट झाला का? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? नाही

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 09:31
आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे.. असंच मी म्हटलंय. स्वत:चा पहिला प्रतिसाद वाचा. म्हणजे कळेल कोण स्पष्ट बोलतंय. पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. अभिजित

In reply to by जुना अभिजित

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:34
पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. सहमत आहे... तात्या.

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:37
अभिजीत आणि अध्यक्ष, तुम्हा दोघांच्याही मतांचा आम्हाला आदर आहे. पण व्यक्ति तितक्या प्रकृती तेव्हा मत भिन्नता चालायचीच! काय बरोबर ना? -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 09:30
किमयागार, माझ्या पोस्ट वरती येवढी चिडचिड कशाला? स्पष्ट बोलणे आणि लागेल असे बोलणे ह्यात फरक आहे. तुमचे उत्तर वाचून वाईट वाटले. अजुन काय माहिती द्यायचि होति ति प्रतिसाद वाचुन दिलीच असती. आणि जर खरच तुम्ही तज्ञ ( सेमिकंड्क्टर चे किंवा कंडक्टरचे) असाल तर तस नीट सांगा म्हंजे पुढे बोलता येइल. बाय द वे तुमच टोपणनाव काहि कमी विचित्र नाहिये.

In reply to by पुरणपोळी

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:41
तुम्हाला वाईट वाटले असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. पण जेन्युइन माहिती हवी असेल तर 'पुरणपोळी ' आणि 'कांदाभजी' असल्या नावाने प्रश्न विचारुन कसे चालेल? त्यावर अशीच टवाळकीची उत्तरे येणार हे 'स्पष्ट' करायचे होते इतकेच. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 11/14/2007 - 10:32
पण प्रश्न सरळ असेल तर खवचट उत्तर देण्याचे कारण काय? नाव असे आहे म्हणून? पुरणपोळी नावात काय वाईट आहे? असा एक बेसनलाडूही आहे येथे. उत्तम लेख करतो. त्याचा मधुबालावरचा लेख वाचून सुखावलो होतो आम्ही... आता त्याचे नाव तसे म्हणून लेख का खराब होणार आहे? (गुंडोपंत या नावात काय चांगले आहे? माझ्या बापाने गुंड्या असे नाव माझे ठेवले, मी काय करणार? पंत मी माझेच जोडून घेतले आहे.) माझ्या एका मित्राचे नाव छगन आहे. मग काही लोकांचे आडनाव चमत्कारीक असते त्यांना काय निट वागवणारच नाही? माझ्या माहितीत एक लेकुरवाळे आडनाव असणारे गृहस्थ आहेत. शिवाय एक ढगे आहेत. मी यांना सिरियसली घ्यायचेच नाही असे? मला वाटते जर प्रशन प्रामाणिक असेल तर उत्तरही प्रामाणिकपणे द्यावे. असो, ही आपापली मर्जी आहे. हा गुंड्या काय म्हणणार कुणी कसे प्रतिसाद द्यावेत यावर... इथे भली भली मंडळी आहेतच आपला गुंडोपंत

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:58
किमयागार, माझा ईमेल आयडी मी तुम्हाला व्यक्तिगत सन्देशात पाठवू का? तुमचा जेन्युइन ईमेल आयडी मिळेल का? म्हणजे जेन्युइन माहिती देता येईल व प्रश्न विचारता येतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 08:57
काहीतरीच काय? अच्युत गोडबोले म्हणजे काय रंडीबाजारातल्या बार मध्ये आठशेच्या पगारावर काम केलेले गवई वाटले की काय प्रकाशकाका? की हिजड्याआडून भीष्म पाडणारी बृहन्नडा? - बे. ला. गोडबोले

In reply to by बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:59
अहो अच्यत गोडबोले सारखा भारी माणुस कशाला येईल मिसळपाव वर येईल तर्रि चापायला. त्यांच "किमयगार" प्रसिद्ध आहे ना! पन लई भारी मानूस हं खर्‍या अर्थाने बहु आयामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by बेसनलाडू

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:41
बेसन लाडू, भलताच आगाऊ दिसतोस की रे तू! अवघ्या पंचविशीत आत्मचरीत्र काय लिहायचो म्हणतोस, कशा कशातला तज्ञ आहेस म्हणून स्वतःच काय मिरवतोस, शिव्या का देऊ नयेत ह्यावर लेक्चर देता देता स्वतःचा पट्टा अम्मळ सैलच काय सोडतोस. कोणी वडिलधारे जवळापास असेल तर ड्रुष्ट काढून ठेवायला सांग हो . तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 11/16/2007 - 09:51
तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. --- डोळे बंद करा पाहू किका (किमयागार काका/कू :)) ) (नेत्रतज्ज्ञ)बेसनलाडू

सर्किट Wed, 11/14/2007 - 00:49
बे एरियातील बहुतांशी सर्व सेमिकण्डक्टर कंपन्यांचे चौथे क्वार्टर वाईट असते. त्यामुळे डिसेंबरपर्यंत फारसे हायरिंग नसते. जानेवारीपासून पुन्हा हायरिंग सुरू होईल. फिजिक्स आणि मटेरियल सायन्सेस मधून सेमिकण्डक्टर इण्डस्ट्रीत शिरायचे असल्यास, बे एरियात सध्या "सोलर सेल्स" च्या ज्या कंपन्या मश्रूम होताहेत, तेथे प्रयत्न करा. तो एरिया सध्या हॉट आहे (नो पन इण्टेण्डेड). मदत हवी असल्यास विनासंकोच मागा. माझे ५०% मित्र सेमिकण्डक्टर्स कंपन्यांमध्येच आहेत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:36
सर्किट, तुमच्या प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद. तुमची मदत हवी आहे. तुमच्याशी कशाप्रकारे संपर्क साधू?

In reply to by पुरणपोळी

सर्किट Wed, 11/14/2007 - 23:45
माझा इमेल पत्ता व्यनिने पाठवला आहे. कृपया रिझ्युमे पाठवावा. - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:59
सेमी कंडक्टर सोडा हो! नुसत्या कंडक्टरची नोकरी चालेका का आपल्या पतिराजांना?त्या विषयी आम्ही तज्ञ मार्गदर्शन करू शकतो. कुठल्यातरी विचित्र टोपण नावाने दोन ओळीत सल्ला मागायचा आणि उत्तर मात्र एक्सपर्ट ओपीनिअन पाहिजे म्हणे.

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 08:39
माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? प्रश्न कळाला ना? आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे..उगाच उचकाट्या कशाला काढायला पाहिजेत..?? अभिजित हे टोपणनाव असलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:04
तुम्हाला स्पष्ट बोलणार्‍यांची थोडी ऍलर्जी दिसते.. असो! माझ्या किमयागार मित्रा, तुझ्याकडे असलेली माहीती तू नाव काय आहे ह्या निकषावर देणार आहेस काय? नाव काय आहे ह्यावर नाही तर नाव आहे की नाही ह्या निकषावर माहिती देणार. फरक स्पष्ट झाला का? आणि टोपणनावाऐवजी नाव लिहिले असते तरी तू कंडक्टरबद्दल सांगितले असतेस काय? नाही

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Wed, 11/14/2007 - 09:31
आपल्याला उत्तर नसेल माहीत तर नाही माहीत म्हणावे.. असंच मी म्हटलंय. स्वत:चा पहिला प्रतिसाद वाचा. म्हणजे कळेल कोण स्पष्ट बोलतंय. पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. अभिजित

In reply to by जुना अभिजित

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:34
पुरणपोळीला प्रतिसाद देताना विषय सोडून टोपणनावावर घसरण्याऐवजी आणि कंडक्टरचा उल्लेख करण्याऐवजी 'मला माहीत नाही' इतकं स्पष्ट लिहिलं असतंत तरी चाललं असतं. सहमत आहे... तात्या.

In reply to by जुना अभिजित

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:37
अभिजीत आणि अध्यक्ष, तुम्हा दोघांच्याही मतांचा आम्हाला आदर आहे. पण व्यक्ति तितक्या प्रकृती तेव्हा मत भिन्नता चालायचीच! काय बरोबर ना? -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 09:30
किमयागार, माझ्या पोस्ट वरती येवढी चिडचिड कशाला? स्पष्ट बोलणे आणि लागेल असे बोलणे ह्यात फरक आहे. तुमचे उत्तर वाचून वाईट वाटले. अजुन काय माहिती द्यायचि होति ति प्रतिसाद वाचुन दिलीच असती. आणि जर खरच तुम्ही तज्ञ ( सेमिकंड्क्टर चे किंवा कंडक्टरचे) असाल तर तस नीट सांगा म्हंजे पुढे बोलता येइल. बाय द वे तुमच टोपणनाव काहि कमी विचित्र नाहिये.

In reply to by पुरणपोळी

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:41
तुम्हाला वाईट वाटले असेल तर दिलगीरी व्यक्त करतो. पण जेन्युइन माहिती हवी असेल तर 'पुरणपोळी ' आणि 'कांदाभजी' असल्या नावाने प्रश्न विचारुन कसे चालेल? त्यावर अशीच टवाळकीची उत्तरे येणार हे 'स्पष्ट' करायचे होते इतकेच. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Wed, 11/14/2007 - 10:32
पण प्रश्न सरळ असेल तर खवचट उत्तर देण्याचे कारण काय? नाव असे आहे म्हणून? पुरणपोळी नावात काय वाईट आहे? असा एक बेसनलाडूही आहे येथे. उत्तम लेख करतो. त्याचा मधुबालावरचा लेख वाचून सुखावलो होतो आम्ही... आता त्याचे नाव तसे म्हणून लेख का खराब होणार आहे? (गुंडोपंत या नावात काय चांगले आहे? माझ्या बापाने गुंड्या असे नाव माझे ठेवले, मी काय करणार? पंत मी माझेच जोडून घेतले आहे.) माझ्या एका मित्राचे नाव छगन आहे. मग काही लोकांचे आडनाव चमत्कारीक असते त्यांना काय निट वागवणारच नाही? माझ्या माहितीत एक लेकुरवाळे आडनाव असणारे गृहस्थ आहेत. शिवाय एक ढगे आहेत. मी यांना सिरियसली घ्यायचेच नाही असे? मला वाटते जर प्रशन प्रामाणिक असेल तर उत्तरही प्रामाणिकपणे द्यावे. असो, ही आपापली मर्जी आहे. हा गुंड्या काय म्हणणार कुणी कसे प्रतिसाद द्यावेत यावर... इथे भली भली मंडळी आहेतच आपला गुंडोपंत

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

पुरणपोळी Wed, 11/14/2007 - 18:58
किमयागार, माझा ईमेल आयडी मी तुम्हाला व्यक्तिगत सन्देशात पाठवू का? तुमचा जेन्युइन ईमेल आयडी मिळेल का? म्हणजे जेन्युइन माहिती देता येईल व प्रश्न विचारता येतील.

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 08:57
काहीतरीच काय? अच्युत गोडबोले म्हणजे काय रंडीबाजारातल्या बार मध्ये आठशेच्या पगारावर काम केलेले गवई वाटले की काय प्रकाशकाका? की हिजड्याआडून भीष्म पाडणारी बृहन्नडा? - बे. ला. गोडबोले

In reply to by बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 10:59
अहो अच्यत गोडबोले सारखा भारी माणुस कशाला येईल मिसळपाव वर येईल तर्रि चापायला. त्यांच "किमयगार" प्रसिद्ध आहे ना! पन लई भारी मानूस हं खर्‍या अर्थाने बहु आयामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by बेसनलाडू

किमयागार Fri, 11/16/2007 - 08:41
बेसन लाडू, भलताच आगाऊ दिसतोस की रे तू! अवघ्या पंचविशीत आत्मचरीत्र काय लिहायचो म्हणतोस, कशा कशातला तज्ञ आहेस म्हणून स्वतःच काय मिरवतोस, शिव्या का देऊ नयेत ह्यावर लेक्चर देता देता स्वतःचा पट्टा अम्मळ सैलच काय सोडतोस. कोणी वडिलधारे जवळापास असेल तर ड्रुष्ट काढून ठेवायला सांग हो . तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 11/16/2007 - 09:51
तुझ्या सारख्या रत्नाला कोणाची नजर नको रे बाबा लागायला. --- डोळे बंद करा पाहू किका (किमयागार काका/कू :)) ) (नेत्रतज्ज्ञ)बेसनलाडू
माझा नवरा नुकताच एम एस झाला आहे. आम्ही त्याच्या साठि सेमीकंडक्टर कंपनी मध्ये नोकरि शोधत आहोत. फिजिक्स व मटेरियल्स सायन्स अशी बॅकग्राउन्ड आहे. माहितगार लो़कांकडून सल्ला, माहिती आणि मदत मिळाली तर फार छान होइल. -पुरणपोळी

ललित लेखनात शिव्या असाव्यात का? :)

विसोबा खेचर ·

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 11:13
शिव्या असाव्यात का असेच नुसते विचारले, तर "हो" असे उत्तर देईन. मात्र लेखनात चितारलेले व्यक्तिचित्र / चितारलेल्या व्यक्ती, प्रसंग इ. पार्श्वभूमी लेखनातूनच माहीत असताना / लेखनातूनच याची ओळख करून दिली असताना लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) (ओव्याशिव्यांतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:18
लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . हा हा हा! मस्त....:) तुम्ही कुठल्या लेखनचा संदर्भ मनात धरून हा प्रतिसाद लिहिला आहात हे कळलं बरं का आम्हाला! :) लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) हे पण सहीच...:)) तात्या.

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:24
मस्त!
लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :)
(आनंदित) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

धनंजय Mon, 11/12/2007 - 11:37
ललितसाहित्याला लालित्याचे नियम असतात. कुठल्याही कलेला चौकट असते, हे स्टेज-कलाकार तात्या ओळखतातच. "रागिणीचा पदर ढळल्याचे त्यांच्या चटकन लक्षात येई..." वगैरे, वगैरे. हे सर्व बे.ला. यांनी छान सांगितले आहे. (मतदार या नात्याने) जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अन्यथा नाही. कारण ओघात नसून शिवी योजली तिथे रसभंग होऊ शकतो. +१

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:57
जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. काय चपखल बसतं/काय लिहायचं/काय लिहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचाच नाही का? उदाहरणार्थ, पेंडश्यांच्या तुंबाडचे खोत कादंबरीत 'चोदिच्या' ही आमच्या कोकणतली अगदी ठेवणीतली शिवी आली आहे. ती चपखल बसते किंवा नाही हे वाचक कसं काय ठरवू शकतात? 'चोदिच्या'च्या ऐवजी 'चुतमारिच्या' किंवा 'भिकारचोटा' याही शिव्या चालल्याच असत्या की! किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की! मग तिथे 'चोदिच्या' ही शिवी चपखल बसते असं तुम्ही म्हणाल का? की त्याबाबबत काय ते ठरवण्याचा अधिकार पेंडश्यांचा आहे हे एक वाचक म्हणून मान्य कराल? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:11
फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. असं कसं तात्या? ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:23
ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) अगदी खरं! आणि अहो काही लेखक मंडळींनी तर मालकांचा हा अधिकार अमान्य करून सदर संकेतस्थळ सोडून नवीन संकेतस्थळं काढल्याचेही माझ्या पाहण्यात आहे! :) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! अगदी खरं आहे! दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) कसें? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:33
काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) त्यातले आम्ही तरी नक्कीच नाहीत हो..एक 'वाचक' ह्या नात्याने 'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:))

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:43
'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:)) वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Mon, 11/12/2007 - 12:37
>>काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) ज्यांनी (म्हणजे ज्यांना तुम्ही त्यातल्या त्यात जवळचे मानता ती लोकं) ऑब्जेक्शन घेतलं असेल/आहे त्यांना "ललित लेखनात शिव्या असाव्यात का?" हा प्रश्र विचारला आहात का? :-) बेला यांनी बरोबर सांगीतल आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर कळले आहे ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. :-) "शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. जय कोकणं! जय देवगडं!

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:45
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 14:02
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व सहजराव, आपण वरीलपैकी काही शब्द हे चुकीच्या पद्धतीने/चुकीचे लिहिले आहेत असे मला वाटते! 'शक्ति वेलू' नव्हे, 'शक्तिवेलू' 'पोष्ट्या-गजानन' नव्हे, 'पोष्ट्यागजानन' 'चाणक्य भट्ट' नव्हे, 'आर्य अशिषभट्ट' 'ऐहिकराव' नव्हे, 'ऐहिक राव' असो, चूभूद्याघ्या! :) आपला, (करेक्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 11/12/2007 - 19:05
हा साधारणपणे वाचकाला समजतो. दुसर्‍या कलेतील उदाहरण द्यावे तर चित्रपटातील नग्नता/संभोगाचे चित्रण. बहुतेक सरावाच्या प्रेक्षकांना कलात्मक ललितकलेच्या ओघात आलेले चित्रण कुठले संभोगाचे चित्रण आणि ब्ल्यू फिल्म कुठली ते ओळखू येते. याचे ढोबळ नियम कॅमेरा वापरायचे तंत्र, प्रकाशयोजना वगैरे, असे काही लोकांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व ढोबळ नियमांचा भंग करून (म्हणजे "पोर्नॉग्रफी"च्या कॅमेरा/प्रकाशयोजना तंत्राने बनवून) संभोगाच्या चित्रणाने भरलेला शॉर्टबस हा चित्रपट बघताना ते चित्रण कलात्मक ओघात आलेले आहे असे बहुतेक प्रेक्षक ओळखतात. http://movies.nytimes.com/2006/10/04/movies/04shor.html तुमचे उदाहरण अत्यंत योग्य आहे. "पेंडश्यांनी अमुक ऐवजी तमुक शिवी वापरली असती तर चालले असते का? ती शिवी वापरली नसतीच तर चालले असते का?" इथे वाक्य आणखी विशाल हवे : "लेखकाने अमुक ऐवजी तमुक शब्द वापरला असता तर चालले असते का? तो शब्द वापरला नसताच तर चालले असते का?" अशा प्रकारे नकळत-विचार करत गुणग्राही वाचक वाचन करत असतो, आणि अपेक्षित वाचकाच्या मनाचा ठाव घेत लेखकाने लिहावे, आणि आपल्या मनाचा ठाव लेखकाला लागला आहे असे वाचकाने ओळखावे... असा संवाद. "किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की!" असे तुम्ही गमतीने म्हणत असलात तर ठीक. पण तुम्हाला जर खरेच वाटत असेल की त्या विशिष्ट ठिकाणी ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा घात होतो, (तरच "नसती तरी चाललं असतं" हे शब्द ललित-वाचकाकडून अर्थपूर्ण आहेत), तर मग पेंडश्यांचा वापर चुकला, असेच म्हणावे. तुम्ही वरील वाक्य गंमत म्हणून म्हणाला असलात, आणि तुमचे वाचक म्हणून मत असले की ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. वाचकाचा आणि लेखकाचा वाचकाचा लेखी पानाच्या मार्फत प्रवाही संवाद म्हणजेच "ओघ". यात वाचकाचा वाटा नाकारून चालत नाही. "वाचकाने वाचू नये" ही कल्पना ललित साहित्य या विषयाला लागू नाही, असे वाटते. "अपेक्षित वाचकवर्ग" वाचेल असे ललित लेखकाला अभिप्रेत असावे. किंबहुना ज्या ठिकाणी लेखक लेखन प्रसिद्ध करतो, त्यावरून त्याचा "अपेक्षित वाचकवर्ग" कुठला ते ठरवण्यास मदत व्हावी. त्या ठिकाणी नेहमी वाचन करणार्‍या वाचकाचे असे मत झाले की येथे लेखन करून लेखक आपल्याशी संवाद करू इच्छितो, आणि त्याने वाचन सुरू केले, तर वाचकाचे काय वावगे? त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध करून लेखक वाचकाला तो अधिकार देत असतो, टीका करायचा अधिकार देत असतो. वाचकाला तो अधिकार द्यायचा नसेल तर आपले लेखन त्या ठिकाणी प्रसिद्ध न करणे इतपतच लेखकाचा अधिकार आहे. इथे वर जणूकाही एकच लेखक आणि एकच वाचक संवाद साधत आहेत असे लिहिले आहे. ते लिहायच्या सोयीसाठी. पण वाचक अनेक असतात आणि लेखक अनेक असतात, त्यामुळे "बहुतेक वाचक", "बहुतेक लेखक", वगैरे असा अर्थ लावून घ्यावा.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:23
धनंजय ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ आपली कंड शमवण्यासाठी एखादी व्यक्ती शिव्यांचा वापर करणार असेल तर असे लेखन बहुसंख्य वाचकांना नक्कीच आवडणार नाही हे नक्की. मी तर म्हणतो की लेखकाला आपल्या वाचकाची नाडी ओळखता आली नाही तर तो त्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. लेखकाचे लेखनाचे स्वातंत्र्य मान्य करुनही असे म्हणावेसे वाटते की शेवटी हे लेखन कुणी तरी वाचावे आणि ते आवडले असे 'उस्फुर्तपणे' म्हणावे असे जर लेखकाला वाटत असेल तर त्या लेखकाने प्रथम वाचकांच्या आवडीचा अभ्यास करावा आणि आपल्या लिखाणाच्या शैलीला अनूकुल असे व्यासपीठ निवडावे. बाकी जो तो (लेखक आणि वाचकही)आपापल्या मनाचा आणि मर्जीचा राजा आहे. त्यांनी मनाला वाट्टेल ते करावे. फक्त अशा वेळी इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता आत्मानंदासाठी लेखन/वाचन करावे.

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:01
ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. हे वाक्य ह्या चर्चेतील सर्वोत्कृष्ट वाक्य आहे, नव्हे मूळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, असे मला व्यक्तिशः वाटते. तुंबाडचे खोत मधल्या शिव्यांचा विचार केला असता, त्यातील व्यक्तिचित्रणाचा "त्या" शिवीमुळे नक्कीच पोष होतो, हे जाणवेल. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:21
बाळासाहेब ठाकर्‍यांना त्यांच्या शिवराळ ठाकरी भाषेचा फार अभिमान(!) उठसूट शिव्या देत असत. एकदा "सामना"मधून त्यांनी आमचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना "घेतले" दोनच दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांची मंचर येथे सभा झाली. काही कामधंदा नसल्यामुळे आम्हीही सभेला गेलो होतो. शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. कोकणी शिव्या वापरून, घासून कशा गुळगुळीत झाल्या आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही. पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." अनुभव कथा संपली. तात्पर्यः शिव्या फक्त कोकणातच देतात असे नाही. आपलाच, -(राष्ट्रवादी)आजानुकर्ण ललित लेखनात शिव्या असाव्यात असे माझे मत आहे. आपलाच, -(मतदार) आजानुकर्ण आता बोधकथा: एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते. इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय" तो माणूस खूष झाला. चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले. बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:27
बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण धन्यवाद गुरुदेव! आता आपल्यासारख्याच थोरामोठ्यांकडूब शिकायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव! :)) (शिष्य) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:16
शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. त्यांनी त्या देऊही नयेत, तो त्यांचा पिंड नाही/नसावा. शिव्या द्यायचाही एक पिंड असावा लागतो, स्वभाव असावा लागतो, तसे संस्कार असावे लागतात. (कुसंस्कार म्हणा हवं तर!) किंवा, 'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." ही पुन्हा 'जर-तर'ची भाषा झाली! 'जर मी यांव करीन तर त्यांव होईल' या म्हणण्याला माझ्या मते तरी काही अर्थ नसतो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 13:52
ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. जय महाराष्ट्र!! हाणा तिच्या आ**.. अभिजित..

In reply to by जुना अभिजित

रम्या Tue, 11/13/2007 - 12:10
अभिजित, ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. ठाकरे आणि पवारांमधील अगदी योग्य फरक (आणि साम्यसुद्धा !) योग्य शब्दात सांगितलात! आम्हाला तर दोघेही सारखेच प्रिय! जय महाराष्ट्रवादी! होऊन जाऊ दे च्या मारी!

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:30
'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) खरे म्हणजे या विषयावर जितका काथ्याकूट करावा तितका कमीच. पण अजून एक विषयानुरूप बोधकथा आठवली म्हणून लिहितो. :)) एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले. पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता. नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली." नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस." नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता. तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज? (गुरुदेव) आजानुकर्ण

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 11:27
शिव्या असाव्यात म्हणून मुद्दाम शिव्या टाकणे किंवा शिव्या नसाव्यात म्हणून शिव्या काढून टाकणे दोन्हीही चूक. कथा काय मागते ते महत्त्वाचे. पुलं ची रावसाहेब ही वल्ली मार्गदर्शक ठरेल.. अभिजित

''ललित साहित्यिक आपला अनुभव भाषेच्या साहाय्याने व्यक्त करत असतो, ही भाषा शास्त्रीय साहित्याच्या भाषेसारखीच भाषा असते; पण ती केवळ ज्ञान देण्यासाठी नसते तर अनुभव साक्षात करणे हे या भाषेचे मुख्य उद्दिष्ट असते असे प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे मत आहे. हा साहित्यिकाचा अनुभव ज्यावेळी वाचकाला किंवा रसिकाला येतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो''१ ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. संदर्भ :- १) ललित साहित्याची भाषा : शब्दशक्ती आणि अर्थविचार. पृ. क्र. ५८. साहित्यशास्त्र -प्रा. हनुमंत माने, प्रा. शिवानंद गिरी. कैलास पब्लीकेशन औरंगाबाद. प्रथामावृत्ती २००५. किंमत ६० रुपये.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 15:11
ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. कोण अभ्यंकर? हां हां, आलं लक्षात. ते मराठी संस्थळांवरचे शिवराळ तात्या अभ्यंकर! :) त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. वा बिरुटेसाहेब, संदर्भासहीत दिलेला प्रतिसाद आवडला! आपला, अभ्यंकर! :)

टग्या Mon, 11/12/2007 - 23:42
खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे. दुवा

देवदत्त Mon, 11/12/2007 - 22:56
"लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे" सहमत.. नाही तर मग "खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे." इथे सहमती होईल ;) अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? त्याला अधिकार आहे. लेखकाला कोणी जोर दाखवून त्याच्याकडून लिहून घेऊन शकत नाही. पण त्या शिव्या जर उगाच येत राहिल्या तर त्या वाचकाला मग लेखनात जास्त रस वाटणार नाही. मग ते लेखकाचे स्वगत (किंवा कंसातले वाक्य) वाटू नये. पुलंनी लिहिल्याप्रमाणे शिव्या ह्या सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे. जसे बाटली उघडताच बूच निघताना जो आवाज होतो त्यात जोर असतो. नंतर तो जोर कमी होतो, त्याचप्रमाणे 'भXX' ह्याप्रमाणे जी पहिली शिवी निघते त्यात पूर्ण राग असतो. नंतरच्या शिव्यांना तेवढा जोर राहत नाही. (आता पुढील शिव्यांमध्ये किती राग/अर्थ असतो हे शिव्या लिहून किंवा मला शिव्या देऊन नका सांगू ;) ) असो... मी काही कोणाला शिव्या देत नाही आणि मला जास्त शिव्या ही माहीत नाहीत. त्यामुळे मी जास्त लिहू नये. मी आपले मनातले लिहिले (दुसर्‍यांची वाक्ये वापरून).

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 01:45
"मनोगत" आपल्या ठिकाणी "मिसळपाव" च्या अंकाला मी पूर्ण मदत करीन. धन्यवाद चित्तोबा! बघू कसं जमतं ते, परंतु मिसळपावचा होळी विशेषांक काढायचं माझ्या मनात आहे, तेव्हा तुझी मदत नक्कीच होईल याची खात्री आहे! कलोअ, आपला, (हावलूबायप्रेमी!) तात्या. -- होली के दिन दिल खिल जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलके दोस्तो, दुश्मनभी गले मिल जाते है!

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 01:57
छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही!

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 07:33
चाणक्यकाका, छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! तुमच्या वरील वाक्यात दोन करेक्शन्स करेन म्हणतो! - १) सम्राटांचं माहीत नाही, परंतु काल सोमवार होता व आम्ही बुधवार आणि शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याच वारी ढोसत नाही! :) २) वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे, आम्ही नाही, हे बारकाईने निरिक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल! मिसळपावची शिवीसंस्कृती 'साल्या', 'भोसडीच्या', 'भिकारचोटा', 'फोकलिच्या', 'चुतमारीच्या' इथपर्यंतच! एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! असो.. मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही! तात्या अभ्यंकरांसारखी व्यक्तिमत्वे जिथे असतात ती संकेतस्थळं बहारतातच असा इतिहास आहे! :) अर्थात, आपली आणि चित्तोबांसारख्याची उपस्थितीदेखील इथे बहार आणील यातही शंका नाही! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 08:32
एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! --- म्हणजे कुठल्या हो? आजवरच्या ज्ञात मराठी संकेतस्थळांपैकी मिसळपाव धरून जवळजवळ सगळ्याच संकेतस्थळांवर सदस्य आणि / किंवा पाहुणा म्हणून आजवर वावरलो आहे. त्या संकेतस्थळांची नावे पुढीलप्रमाणे - १. मनोगत २. मायबोली ३. उपक्रम ४. मिसळपाव ५. माझे शब्द ६. असंख्य ब्लॉग्ज - याला संकेतस्थळ म्हणता येणार नाही ७. मराठी गझल ८. सुरेश भट डॉट इन् पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. असे एखादे स्थळ तुमच्या पाहण्यात असले, तर सांगा; भेट देऊन तेथील संस्कारांची खातरजमा करता येईल. मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. त्यामुळे संकेतस्थळाचे संस्कार नाही, तर असे आपले मला वाटते. एखाद्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या 'वैचारीक' देवाणघेवाणीमधून जर शिव्यांचे आदानप्रदान होतच असेल, तर ती सुद्धा सदस्यांची जबाबदारी वाटते; संकेतस्थळाची, त्याच्या जडणघडणीची, प्रशासनाची (अस्तित्त्वात असल्यास!) नाही. त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. (सुसंस्कृत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 08:44
पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. तरीही मिसळपाववर आपली सन्माननीय उपस्थिती असते, येथे आपण उत्तमोत्तम (मधुबाला, जानू) लेखनही करता ही मात्र नक्कीच आनंदाची बाब आहे! :) मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. जाऊ द्या हो! फार विचार नका करू आणि फार प्रश्नही पाडून घेऊ नका! :) फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. चालेल! तसं करू...:) संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. लय भारी विचार! त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. हम्म! आम्हाला मात्र आता तुमचे विचार पटले आहेत.... :) च्यामारी आपली सपशेल माघार! :) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 09:39
वाचक हा देव. लेखक हा ह्या देवाचा पूजक. हे वाक्य एखाद्या संकेतस्थळ ह्या माध्यमाच्या परिघात ठीक असेल.. पण त्या परिघा बाहेरमात्र त्याविषयी पूर्ण असहमत. कारण अन्यथा 'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ' हे झालेच नसते.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 10:21
वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे मागे कवितेतुन कुणीतरी कुणाचे वडील काढले होते..आता शिव्यातुन आई काढली आहे!! छान चालले आहे! तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का?

In reply to by आर्य चाणक्य

सर्किट Tue, 11/13/2007 - 23:22
प्रतिसाद संपादित. (आर्य, कृपया पुन्हा डिवचण्याआधी विचार करावा, ही विनंती.) -सर्किट

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 12:12
तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का मला माहीत नाही. प्रतिसाद उडवण्याचं अथवा त्याचं संपादन करण्याचं काम मी करत नाही. आपण कृपया या बाबतीत पंचायत समितीकडे जाब विचारावा... तात्या.

आता लोकांना समजले असेल कि http://misalpav.com/node/114 हे स्वगत मी केवळ मिसळपाववर का टाकले ते? उपक्रमवर का नाही? मनोगतवर का नाही? अन्यत्र का नाही? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 11/13/2007 - 11:32
तुम्ही आपले स्वगत मिसळपावावर का टाकेलत, ते चाणक्य सारख्या शिशुविहारातल्या लोकांना कळेल असे कसे मांडता येईल ? आपल्याला च्यालेंज देतोय. त्यांना कळेल असे मांड की हो ! - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:50
ललित लेखनात शिव्या असाव्यात का ह्यावर इथं काय प्रश्न विचारताय? आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:24
आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? तुम्ही मत दिलंत तर! :) साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! काय सांगता?! बरं बरं, तसं करू... बाय द वे, माझ्या प्रस्तावात मी मतं मागवली होती. सल्ले नव्हे! तरीही न मागता दिलेल्या फुकटच्या सल्ल्याबद्दल आपले आभार... तात्या.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:30
लिखाना तुन दिलेल्या शिव्या हे, लेखनाला अनुरुन असावे, पात्राला अनुरुप असावे. उगाच आपला शब्द्कोश उघडा करण्यासाठी नसावे. अबिजीत चे शरद पवार आणि ठाकरे यांच्या बद्दल चे मत आवडले. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:16
जुने लेखन प्रतिसाद देऊन वर आणण्याबाबत गटण्यांशी प्रत्यक्ष बोललो असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे.. (सख्यावर लोभ असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Mon, 01/12/2009 - 09:26
आभारी आहे. ---- (आंतरजालिय आर आर पाटील)सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 11:13
शिव्या असाव्यात का असेच नुसते विचारले, तर "हो" असे उत्तर देईन. मात्र लेखनात चितारलेले व्यक्तिचित्र / चितारलेल्या व्यक्ती, प्रसंग इ. पार्श्वभूमी लेखनातूनच माहीत असताना / लेखनातूनच याची ओळख करून दिली असताना लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) (ओव्याशिव्यांतला)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:18
लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे . हा हा हा! मस्त....:) तुम्ही कुठल्या लेखनचा संदर्भ मनात धरून हा प्रतिसाद लिहिला आहात हे कळलं बरं का आम्हाला! :) लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :) हे पण सहीच...:)) तात्या.

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:24
मस्त!
लेखनातील शिव्या या व्यक्तिनुरूप, परिस्थितीनुरूप असाव्यात; मात्र लेखन शिव्यांनुरूप नसावे :)
(आनंदित) आजानुकर्ण

In reply to by बेसनलाडू

धनंजय Mon, 11/12/2007 - 11:37
ललितसाहित्याला लालित्याचे नियम असतात. कुठल्याही कलेला चौकट असते, हे स्टेज-कलाकार तात्या ओळखतातच. "रागिणीचा पदर ढळल्याचे त्यांच्या चटकन लक्षात येई..." वगैरे, वगैरे. हे सर्व बे.ला. यांनी छान सांगितले आहे. (मतदार या नात्याने) जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अन्यथा नाही. कारण ओघात नसून शिवी योजली तिथे रसभंग होऊ शकतो. +१

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:57
जिथे ललित-साहित्य-वस्तूच्या ओघात शिवी हीच चपखल बसते, तर ती वापरणे योग्य, इतकेच नव्हे जरुरीचेही असते. अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. काय चपखल बसतं/काय लिहायचं/काय लिहायचं नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचाच नाही का? उदाहरणार्थ, पेंडश्यांच्या तुंबाडचे खोत कादंबरीत 'चोदिच्या' ही आमच्या कोकणतली अगदी ठेवणीतली शिवी आली आहे. ती चपखल बसते किंवा नाही हे वाचक कसं काय ठरवू शकतात? 'चोदिच्या'च्या ऐवजी 'चुतमारिच्या' किंवा 'भिकारचोटा' याही शिव्या चालल्याच असत्या की! किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की! मग तिथे 'चोदिच्या' ही शिवी चपखल बसते असं तुम्ही म्हणाल का? की त्याबाबबत काय ते ठरवण्याचा अधिकार पेंडश्यांचा आहे हे एक वाचक म्हणून मान्य कराल? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:11
फार फार तर सदर लेखकाचं लेखन वाचायचं किंवा नाही एवढाच फक्त वाचकांचा अधिकार आहे असं मला वाटतं. असं कसं तात्या? ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे!

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:23
ह्याच चालीवर संकेतस्थळावर काय असावं आणि नसावं हे फक्त त्याच्या 'मालकाला'च ठरवायचा अधिकार आहे.. ते चूक की बरोबर हे ठरवण्यास लेखक मंडळींनी तोफा डागू नयेत...लेखक मंडळींनी लेखन करावं किंवा नाही इतक्याच अधिकारात राहावं.. असंही म्हणता येइल की मग ;-) अगदी खरं! आणि अहो काही लेखक मंडळींनी तर मालकांचा हा अधिकार अमान्य करून सदर संकेतस्थळ सोडून नवीन संकेतस्थळं काढल्याचेही माझ्या पाहण्यात आहे! :) थोडक्यात लेखकाने त्याच्या मर्जीप्रमाणे लिहावे वाचकाने त्याच्या मर्जीप्रमाणे मत नोंदवावे. दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! अगदी खरं आहे! दोघांनाही एकमेकाचे ऑब्जेक्षन नसाअवे! काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) कसें? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Mon, 11/12/2007 - 12:33
काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) त्यातले आम्ही तरी नक्कीच नाहीत हो..एक 'वाचक' ह्या नात्याने 'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:))

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:43
'शिव्या खटकल्या' इतकी मताची एक पिंक टाकून मोकळे झालो हो. कसलेही ऑब्जेक्शन नाही!! पण अर्थातच 'संपादक' म्हणून कोणी ऑब्जेक्शन घेतले असल्यास ते वेगळे हो.. वाचक आणि संपादक म्हणजे एकच नव्हे! मिसळपाववर शेकड्यात वाचक आहेत पण संपादक पाचच आहेत असे वाटते.:)) वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज Mon, 11/12/2007 - 12:37
>>काही वाचक मंडळी ऑब्जेक्शन घेतात असे वाटते म्हणून तर शंकानिरसन करून घेण्याकरता हा चर्चाप्रस्ताव! :)) ज्यांनी (म्हणजे ज्यांना तुम्ही त्यातल्या त्यात जवळचे मानता ती लोकं) ऑब्जेक्शन घेतलं असेल/आहे त्यांना "ललित लेखनात शिव्या असाव्यात का?" हा प्रश्र विचारला आहात का? :-) बेला यांनी बरोबर सांगीतल आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर कळले आहे ह्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. :-) "शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. जय कोकणं! जय देवगडं!

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 13:45
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व नमोगताचा जरा जप व तात्या-कोकणं-शिव्या-बाजार हे उल्लेख आल्याशिवाय तात्यांनी ललीत लेखन (मनमळ) करु नये काय, असा पण एक चर्चाप्रस्ताव टाकला पाहीजे. ;-) असो असे अधुन मधुन "ललित शाप" टाकल्या शिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. काय करणार तब्येतीचा प्रश्र आहे (कफ-पित्त्-वात बॅलन्स मधे येत नाहीत ;-) ) तसेच "लोकांच्या ऑब्जेक्शन" साठी देखील तुम्ही कोकणी भाषेत एक शिवी राखुन आहात असे आतल्या गोटातुन कळते. त्यामुळे हा चर्चाप्रस्ताव उपयोगी आहे की नाही हे आपले पुढील "ललीत मनोगत" आल्यावरच स्पष्ट होईल. वरील लेखनाचा संदर्भ लागला नाही! :) माझ्या चर्चाप्रस्ताव हा कुणा एका व्यक्तिच्या, लेखाच्या, संकेतस्थळाच्या संदर्भात नाही. तो कृपया ओव्हरऑल किंवा व्यापक अर्थाने घ्यावा असे माझे विनंतीवजा निवेदन आहे! :) तात्या.

In reply to by सहज

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 14:02
"शक्ति वेलू" "पोष्ट्या-गजानन" "चाणक्य भट्ट" "ऐहीकराव" (अजून थोडेसे उरलेले) यांना शिव्या घातल्याशिवाय व सहजराव, आपण वरीलपैकी काही शब्द हे चुकीच्या पद्धतीने/चुकीचे लिहिले आहेत असे मला वाटते! 'शक्ति वेलू' नव्हे, 'शक्तिवेलू' 'पोष्ट्या-गजानन' नव्हे, 'पोष्ट्यागजानन' 'चाणक्य भट्ट' नव्हे, 'आर्य अशिषभट्ट' 'ऐहिकराव' नव्हे, 'ऐहिक राव' असो, चूभूद्याघ्या! :) आपला, (करेक्ट!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 11/12/2007 - 19:05
हा साधारणपणे वाचकाला समजतो. दुसर्‍या कलेतील उदाहरण द्यावे तर चित्रपटातील नग्नता/संभोगाचे चित्रण. बहुतेक सरावाच्या प्रेक्षकांना कलात्मक ललितकलेच्या ओघात आलेले चित्रण कुठले संभोगाचे चित्रण आणि ब्ल्यू फिल्म कुठली ते ओळखू येते. याचे ढोबळ नियम कॅमेरा वापरायचे तंत्र, प्रकाशयोजना वगैरे, असे काही लोकांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण या सर्व ढोबळ नियमांचा भंग करून (म्हणजे "पोर्नॉग्रफी"च्या कॅमेरा/प्रकाशयोजना तंत्राने बनवून) संभोगाच्या चित्रणाने भरलेला शॉर्टबस हा चित्रपट बघताना ते चित्रण कलात्मक ओघात आलेले आहे असे बहुतेक प्रेक्षक ओळखतात. http://movies.nytimes.com/2006/10/04/movies/04shor.html तुमचे उदाहरण अत्यंत योग्य आहे. "पेंडश्यांनी अमुक ऐवजी तमुक शिवी वापरली असती तर चालले असते का? ती शिवी वापरली नसतीच तर चालले असते का?" इथे वाक्य आणखी विशाल हवे : "लेखकाने अमुक ऐवजी तमुक शब्द वापरला असता तर चालले असते का? तो शब्द वापरला नसताच तर चालले असते का?" अशा प्रकारे नकळत-विचार करत गुणग्राही वाचक वाचन करत असतो, आणि अपेक्षित वाचकाच्या मनाचा ठाव घेत लेखकाने लिहावे, आणि आपल्या मनाचा ठाव लेखकाला लागला आहे असे वाचकाने ओळखावे... असा संवाद. "किंबहुना, यापैकी तिथे कोणतीच शिवी आली नसती तरीही चाललंच असतं की!" असे तुम्ही गमतीने म्हणत असलात तर ठीक. पण तुम्हाला जर खरेच वाटत असेल की त्या विशिष्ट ठिकाणी ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा घात होतो, (तरच "नसती तरी चाललं असतं" हे शब्द ललित-वाचकाकडून अर्थपूर्ण आहेत), तर मग पेंडश्यांचा वापर चुकला, असेच म्हणावे. तुम्ही वरील वाक्य गंमत म्हणून म्हणाला असलात, आणि तुमचे वाचक म्हणून मत असले की ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. वाचकाचा आणि लेखकाचा वाचकाचा लेखी पानाच्या मार्फत प्रवाही संवाद म्हणजेच "ओघ". यात वाचकाचा वाटा नाकारून चालत नाही. "वाचकाने वाचू नये" ही कल्पना ललित साहित्य या विषयाला लागू नाही, असे वाटते. "अपेक्षित वाचकवर्ग" वाचेल असे ललित लेखकाला अभिप्रेत असावे. किंबहुना ज्या ठिकाणी लेखक लेखन प्रसिद्ध करतो, त्यावरून त्याचा "अपेक्षित वाचकवर्ग" कुठला ते ठरवण्यास मदत व्हावी. त्या ठिकाणी नेहमी वाचन करणार्‍या वाचकाचे असे मत झाले की येथे लेखन करून लेखक आपल्याशी संवाद करू इच्छितो, आणि त्याने वाचन सुरू केले, तर वाचकाचे काय वावगे? त्या ठिकाणी लेख प्रसिद्ध करून लेखक वाचकाला तो अधिकार देत असतो, टीका करायचा अधिकार देत असतो. वाचकाला तो अधिकार द्यायचा नसेल तर आपले लेखन त्या ठिकाणी प्रसिद्ध न करणे इतपतच लेखकाचा अधिकार आहे. इथे वर जणूकाही एकच लेखक आणि एकच वाचक संवाद साधत आहेत असे लिहिले आहे. ते लिहायच्या सोयीसाठी. पण वाचक अनेक असतात आणि लेखक अनेक असतात, त्यामुळे "बहुतेक वाचक", "बहुतेक लेखक", वगैरे असा अर्थ लावून घ्यावा.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:23
धनंजय ह्यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. निव्वळ आपली कंड शमवण्यासाठी एखादी व्यक्ती शिव्यांचा वापर करणार असेल तर असे लेखन बहुसंख्य वाचकांना नक्कीच आवडणार नाही हे नक्की. मी तर म्हणतो की लेखकाला आपल्या वाचकाची नाडी ओळखता आली नाही तर तो त्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकणार नाही. लेखकाचे लेखनाचे स्वातंत्र्य मान्य करुनही असे म्हणावेसे वाटते की शेवटी हे लेखन कुणी तरी वाचावे आणि ते आवडले असे 'उस्फुर्तपणे' म्हणावे असे जर लेखकाला वाटत असेल तर त्या लेखकाने प्रथम वाचकांच्या आवडीचा अभ्यास करावा आणि आपल्या लिखाणाच्या शैलीला अनूकुल असे व्यासपीठ निवडावे. बाकी जो तो (लेखक आणि वाचकही)आपापल्या मनाचा आणि मर्जीचा राजा आहे. त्यांनी मनाला वाट्टेल ते करावे. फक्त अशा वेळी इतरांकडून प्रतिसादाची अपेक्षा न ठेवता आत्मानंदासाठी लेखन/वाचन करावे.

In reply to by धनंजय

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:01
ती शिवी वापरून व्यक्तिचित्रणाचा, स्थलचित्रणाचा, आणि कथावस्तूचा पोष होतो, तर शिवी वापरणे ठीकच. हे वाक्य ह्या चर्चेतील सर्वोत्कृष्ट वाक्य आहे, नव्हे मूळ प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, असे मला व्यक्तिशः वाटते. तुंबाडचे खोत मधल्या शिव्यांचा विचार केला असता, त्यातील व्यक्तिचित्रणाचा "त्या" शिवीमुळे नक्कीच पोष होतो, हे जाणवेल. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 11:21
बाळासाहेब ठाकर्‍यांना त्यांच्या शिवराळ ठाकरी भाषेचा फार अभिमान(!) उठसूट शिव्या देत असत. एकदा "सामना"मधून त्यांनी आमचे लाडके नेते राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांना "घेतले" दोनच दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्ररावजी पवारसाहेब यांची मंचर येथे सभा झाली. काही कामधंदा नसल्यामुळे आम्हीही सभेला गेलो होतो. शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. कोकणी शिव्या वापरून, घासून कशा गुळगुळीत झाल्या आहेत हे त्यांना माहिती आहे आणि तुम्हालाही. पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." अनुभव कथा संपली. तात्पर्यः शिव्या फक्त कोकणातच देतात असे नाही. आपलाच, -(राष्ट्रवादी)आजानुकर्ण ललित लेखनात शिव्या असाव्यात असे माझे मत आहे. आपलाच, -(मतदार) आजानुकर्ण आता बोधकथा: एकदा एक माणूस मित्राकडे जेवायला गेला. मित्राच्या बायकोने फार सुंदर जेवण बनवले होते. इतके चांगले जेवण कसे काय बनले हे मित्राने विचारले तर मित्राची बायको म्हणाली, "आज चिमूटभर टाकलेलं मीठ बरोबर पडलंय, त्यामुळे जेवण बरं झालंय" तो माणूस खूष झाला. चिमूटभर मिठामुळे जर जेवण इतके चांगले झाले, तर प्रत्यक्ष मीठ किती सुंदर लागत असेल. असा विचार करून त्याने बचकभर मीठ तोंडात घातले. बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 11:27
बोधकथा संपली. तात्पर्य सांगायला पाहिजे का? आपलाच, (गुरुदेव) आजानुकर्ण धन्यवाद गुरुदेव! आता आपल्यासारख्याच थोरामोठ्यांकडूब शिकायची वेळ आमच्यावर आलेली आहे. म्हणून तर हा चर्चाप्रस्ताव! :)) (शिष्य) तात्या.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 12:16
शरदचंद्ररावजी पवारसाहेब म्हणाले, "ठाकरे शिव्या देतात ते ठीक. त्यांच्या कोकणी शिव्यांचा त्यांना अभिमान असेलही. पण त्यांनी मला शिव्या द्यायला लावू नयेत. त्यांनी त्या देऊही नयेत, तो त्यांचा पिंड नाही/नसावा. शिव्या द्यायचाही एक पिंड असावा लागतो, स्वभाव असावा लागतो, तसे संस्कार असावे लागतात. (कुसंस्कार म्हणा हवं तर!) किंवा, 'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) पण आपल्या परिसरातील मी दिलेल्या शिव्या ऐकल्या तर त्यांना दोन दिवस प्रातर्विधीगृहातून बाहेर येणे जमणार नाही." ही पुन्हा 'जर-तर'ची भाषा झाली! 'जर मी यांव करीन तर त्यांव होईल' या म्हणण्याला माझ्या मते तरी काही अर्थ नसतो! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 13:52
ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. जय महाराष्ट्र!! हाणा तिच्या आ**.. अभिजित..

In reply to by जुना अभिजित

रम्या Tue, 11/13/2007 - 12:10
अभिजित, ठाकरे जे बोलतात ते करतात म्हणून प्रिय आहेत. पवारसाहेब जे बोलत नाहीत ते करतात आणि जे करतात ते बोलत नाहीत म्हणून प्रिय. ठाकरे आणि पवारांमधील अगदी योग्य फरक (आणि साम्यसुद्धा !) योग्य शब्दात सांगितलात! आम्हाला तर दोघेही सारखेच प्रिय! जय महाराष्ट्रवादी! होऊन जाऊ दे च्या मारी!

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:30
'मला शिव्या द्यायला लावू नयेत' असं नुसतंच धमकावू नये, हजारो लोकात जाहीरपणे काय त्या शिव्या देऊन दाखवाव्या! (जश्या ठाकरे प्रत्यक्ष देतात तश्या! नुसतीच बोलाची कढी बोलाचा भात काय कामाचा?!!) खरे म्हणजे या विषयावर जितका काथ्याकूट करावा तितका कमीच. पण अजून एक विषयानुरूप बोधकथा आठवली म्हणून लिहितो. :)) एकदा नारदमुनी सहज फिरत फिरत पृथ्वीवर आले. आणि जाता जाता काही सत्कार्य करावे म्हणून उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या एका नागोबाला "तू लोकांना चावत जाऊ नकोस, त्रास देत जाऊ नकोस, म्हणजे तुझ्या पापाचा संचय कमी होईल व त्यामुळे रक्तदाबही कमी होईल." असे सांगितले. पाचसहा महिने गेले. लीव्ह ट्रॅव्हल अलाऊन्स एन्कॅश करण्यासाठी पुन्हा रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले. इथे येऊन पाहतात तो काय अगदी पोरासोरांनीही दगड, खडे मारून मारून नागोबाला अगदी बेजार केलेले. तो अगदी मरणोन्मुख होऊन पडला होता. नारदमुनी जवळ येताच तो म्हणाला, "माझ्या ह्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही सांगितल्यापासून मी लोकांना त्रास देण्याचे सोडले आणि माझी परिस्थिती अशी झाली." नारदमुनी म्हणाले, "अरे मी तुला चावत जाऊ नकोस असे सांगितले होते. पण स्वसंरक्षणासाठी तू निदान फुत्कार तरी टाकू शकतोस." नारदमुनींच्या पुढच्या यलटीए ट्रीपच्या वेळी नागोबा टुमटुमीत होता. तात्पर्यः फुत्कार टाकण्याने जे काम होते त्यासाठी चावण्याची काय गरज? (गुरुदेव) आजानुकर्ण

जुना अभिजित Mon, 11/12/2007 - 11:27
शिव्या असाव्यात म्हणून मुद्दाम शिव्या टाकणे किंवा शिव्या नसाव्यात म्हणून शिव्या काढून टाकणे दोन्हीही चूक. कथा काय मागते ते महत्त्वाचे. पुलं ची रावसाहेब ही वल्ली मार्गदर्शक ठरेल.. अभिजित

''ललित साहित्यिक आपला अनुभव भाषेच्या साहाय्याने व्यक्त करत असतो, ही भाषा शास्त्रीय साहित्याच्या भाषेसारखीच भाषा असते; पण ती केवळ ज्ञान देण्यासाठी नसते तर अनुभव साक्षात करणे हे या भाषेचे मुख्य उद्दिष्ट असते असे प्रसिद्ध साहित्य समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे मत आहे. हा साहित्यिकाचा अनुभव ज्यावेळी वाचकाला किंवा रसिकाला येतो त्यावेळी त्याला आनंद मिळतो''१ ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. संदर्भ :- १) ललित साहित्याची भाषा : शब्दशक्ती आणि अर्थविचार. पृ. क्र. ५८. साहित्यशास्त्र -प्रा. हनुमंत माने, प्रा. शिवानंद गिरी. कैलास पब्लीकेशन औरंगाबाद. प्रथामावृत्ती २००५. किंमत ६० रुपये.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 15:11
ललित साहित्याची भाषा ही व्यक्तिपरत्वे बदलते म्हणूनच आपण खांडेकरांची शैली, फडकेंची शैली असे म्हणतो, उद्या कदाचित अभ्यंकरांची शैली असेही म्हणावे लागेल. कोण अभ्यंकर? हां हां, आलं लक्षात. ते मराठी संस्थळांवरचे शिवराळ तात्या अभ्यंकर! :) त्याचप्रमाणे साहित्य प्रकारानुसारही ही भाषा बदलते एवढेच नव्हे तर प्रत्येक साहित्य कृतीनुसार ती बदललेली आढळते. ललित साहित्याची भाषा ही साहित्यामधे साधन व माध्यम या दोन्ही भुमिका बजावताना दिसते. ती भाषा वाचकांपयंत संदेशवहनाचे कार्य करते; पण त्याच बरोबर ती सौंदर्यानुभव देऊन रसिकाला आनंद देण्याचेही कार्य करते.म्हणून ललित लेखनात लेखकाला/लेखिकेला लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते, असे आमचे मत आहे. वा बिरुटेसाहेब, संदर्भासहीत दिलेला प्रतिसाद आवडला! आपला, अभ्यंकर! :)

टग्या Mon, 11/12/2007 - 23:42
खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे. दुवा

देवदत्त Mon, 11/12/2007 - 22:56
"लेखनात शिव्या लिहिणे वेगळे आणि कुणालातरी शिव्या द्यायच्याच आहेत, अशा हेतूने 'ललित' लेखन करणे वेगळे" सहमत.. नाही तर मग "खरा प्रश्न 'ललित लेखनात शिव्या असाव्यात का?' हा नसून, 'शिव्यांमध्ये ललित लेखन असावे का, आणि असल्यास किती असावे?' हा आहे." इथे सहमती होईल ;) अहो पण ती चपखल बसते किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लेखकाचा नाही का? वाचक कसं काय ते ठरवू शकतात? त्याला अधिकार आहे. लेखकाला कोणी जोर दाखवून त्याच्याकडून लिहून घेऊन शकत नाही. पण त्या शिव्या जर उगाच येत राहिल्या तर त्या वाचकाला मग लेखनात जास्त रस वाटणार नाही. मग ते लेखकाचे स्वगत (किंवा कंसातले वाक्य) वाटू नये. पुलंनी लिहिल्याप्रमाणे शिव्या ह्या सोडा वॉटरच्या बाटलीप्रमाणे. जसे बाटली उघडताच बूच निघताना जो आवाज होतो त्यात जोर असतो. नंतर तो जोर कमी होतो, त्याचप्रमाणे 'भXX' ह्याप्रमाणे जी पहिली शिवी निघते त्यात पूर्ण राग असतो. नंतरच्या शिव्यांना तेवढा जोर राहत नाही. (आता पुढील शिव्यांमध्ये किती राग/अर्थ असतो हे शिव्या लिहून किंवा मला शिव्या देऊन नका सांगू ;) ) असो... मी काही कोणाला शिव्या देत नाही आणि मला जास्त शिव्या ही माहीत नाहीत. त्यामुळे मी जास्त लिहू नये. मी आपले मनातले लिहिले (दुसर्‍यांची वाक्ये वापरून).

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 01:45
"मनोगत" आपल्या ठिकाणी "मिसळपाव" च्या अंकाला मी पूर्ण मदत करीन. धन्यवाद चित्तोबा! बघू कसं जमतं ते, परंतु मिसळपावचा होळी विशेषांक काढायचं माझ्या मनात आहे, तेव्हा तुझी मदत नक्कीच होईल याची खात्री आहे! कलोअ, आपला, (हावलूबायप्रेमी!) तात्या. -- होली के दिन दिल खिल जाते है रंगोमे रंग मिल जाते है, गिले शिकवे भूलके दोस्तो, दुश्मनभी गले मिल जाते है!

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 01:57
छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही!

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 07:33
चाणक्यकाका, छटाकभर ढोसून एकमेकाची आय माय काढणारे तात्या आणि गझलसम्राट ह्यांचा संवाद पाहून आम्हाला अतीव आनंद झाला! तुमच्या वरील वाक्यात दोन करेक्शन्स करेन म्हणतो! - १) सम्राटांचं माहीत नाही, परंतु काल सोमवार होता व आम्ही बुधवार आणि शनिवार व्यतिरिक्त इतर कोणत्याच वारी ढोसत नाही! :) २) वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे, आम्ही नाही, हे बारकाईने निरिक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल! मिसळपावची शिवीसंस्कृती 'साल्या', 'भोसडीच्या', 'भिकारचोटा', 'फोकलिच्या', 'चुतमारीच्या' इथपर्यंतच! एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! असो.. मिसळपाव हे संकेतस्थळ आता बहरणार ह्यात शंका नाही! तात्या अभ्यंकरांसारखी व्यक्तिमत्वे जिथे असतात ती संकेतस्थळं बहारतातच असा इतिहास आहे! :) अर्थात, आपली आणि चित्तोबांसारख्याची उपस्थितीदेखील इथे बहार आणील यातही शंका नाही! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 08:32
एखाद्याच्या 'आईला' शिव्यात गोवणे हे बहुधा अन्य कुठल्या संकेतस्थळाचे संस्कार असावेत! --- म्हणजे कुठल्या हो? आजवरच्या ज्ञात मराठी संकेतस्थळांपैकी मिसळपाव धरून जवळजवळ सगळ्याच संकेतस्थळांवर सदस्य आणि / किंवा पाहुणा म्हणून आजवर वावरलो आहे. त्या संकेतस्थळांची नावे पुढीलप्रमाणे - १. मनोगत २. मायबोली ३. उपक्रम ४. मिसळपाव ५. माझे शब्द ६. असंख्य ब्लॉग्ज - याला संकेतस्थळ म्हणता येणार नाही ७. मराठी गझल ८. सुरेश भट डॉट इन् पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. असे एखादे स्थळ तुमच्या पाहण्यात असले, तर सांगा; भेट देऊन तेथील संस्कारांची खातरजमा करता येईल. मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. त्यामुळे संकेतस्थळाचे संस्कार नाही, तर असे आपले मला वाटते. एखाद्या संकेतस्थळावरील सदस्यांच्या 'वैचारीक' देवाणघेवाणीमधून जर शिव्यांचे आदानप्रदान होतच असेल, तर ती सुद्धा सदस्यांची जबाबदारी वाटते; संकेतस्थळाची, त्याच्या जडणघडणीची, प्रशासनाची (अस्तित्त्वात असल्यास!) नाही. त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. (सुसंस्कृत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 08:44
पैकी मिसळपाव व्यतिरिक्त अन्यत्र आयमाय तसेच इतर गोष्टींवरून शिव्या दिल्याघेतल्याचे वाचनात / पाहण्यात आलेले नाही. परिस्थितीनुरूप लेखन, लेखनातून रंगवलेले व्यक्तिविशेष हे वगळता शिव्यांची अंताक्षरी कुठे पाहण्यात नाही. तरीही मिसळपाववर आपली सन्माननीय उपस्थिती असते, येथे आपण उत्तमोत्तम (मधुबाला, जानू) लेखनही करता ही मात्र नक्कीच आनंदाची बाब आहे! :) मुळात संकेतस्थळासारखे एखादे आभासी माध्यम संस्कार कसे काय करू शकेल, हाच प्रश्न मला पडला आहे. जाऊ द्या हो! फार विचार नका करू आणि फार प्रश्नही पाडून घेऊ नका! :) फार तर आपण ती त्या संस्केतस्थळाची 'संस्कृती' म्हणू. चालेल! तसं करू...:) संस्कार हे सदस्यांचे / सदस्यांवर झालेले असतात; मोठा काल व्यतीत करणारी ती एक प्रक्रिया असते; आसपासच्या व्यक्ती, वातावरण, समाजरचना, आर्थिक परिस्थिती इ. चा तो परिपाक असतो. लय भारी विचार! त्यामुळे अशा सो कॉल्ड संस्कारांची जबाबदारी संकेतस्थळासारख्या एखाद्या भासमान माध्यमाची असणे तितकेसे पटले नाही. असो. हम्म! आम्हाला मात्र आता तुमचे विचार पटले आहेत.... :) च्यामारी आपली सपशेल माघार! :) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 09:39
वाचक हा देव. लेखक हा ह्या देवाचा पूजक. हे वाक्य एखाद्या संकेतस्थळ ह्या माध्यमाच्या परिघात ठीक असेल.. पण त्या परिघा बाहेरमात्र त्याविषयी पूर्ण असहमत. कारण अन्यथा 'गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ' हे झालेच नसते.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Tue, 11/13/2007 - 10:21
वरील संवादात चित्तोबांनीच आमची 'आयमाय' काढली आहे मागे कवितेतुन कुणीतरी कुणाचे वडील काढले होते..आता शिव्यातुन आई काढली आहे!! छान चालले आहे! तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का?

In reply to by आर्य चाणक्य

सर्किट Tue, 11/13/2007 - 23:22
प्रतिसाद संपादित. (आर्य, कृपया पुन्हा डिवचण्याआधी विचार करावा, ही विनंती.) -सर्किट

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Tue, 11/13/2007 - 12:12
तात्या तेवढे माझे प्रतिसाद का उडवले ते सांगा.. त्यामध्ये आयमाय वरील अपशब्द नसल्याने ते उडवले का मला माहीत नाही. प्रतिसाद उडवण्याचं अथवा त्याचं संपादन करण्याचं काम मी करत नाही. आपण कृपया या बाबतीत पंचायत समितीकडे जाब विचारावा... तात्या.

आता लोकांना समजले असेल कि http://misalpav.com/node/114 हे स्वगत मी केवळ मिसळपाववर का टाकले ते? उपक्रमवर का नाही? मनोगतवर का नाही? अन्यत्र का नाही? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 11/13/2007 - 11:32
तुम्ही आपले स्वगत मिसळपावावर का टाकेलत, ते चाणक्य सारख्या शिशुविहारातल्या लोकांना कळेल असे कसे मांडता येईल ? आपल्याला च्यालेंज देतोय. त्यांना कळेल असे मांड की हो ! - सर्किट

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:50
ललित लेखनात शिव्या असाव्यात का ह्यावर इथं काय प्रश्न विचारताय? आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Wed, 11/14/2007 - 09:24
आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुम्हीच काय? तुम्ही मत दिलंत तर! :) साधा उपाय सांगतो- ललित लेखन वाचायला सुरूवात करा.ललित लेखन म्हणजे काय ते आधी समजुन घ्या.वाचन वाढवा मग असले प्रश्न पडणार नाहीत! काय सांगता?! बरं बरं, तसं करू... बाय द वे, माझ्या प्रस्तावात मी मतं मागवली होती. सल्ले नव्हे! तरीही न मागता दिलेल्या फुकटच्या सल्ल्याबद्दल आपले आभार... तात्या.

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 20:30
लिखाना तुन दिलेल्या शिव्या हे, लेखनाला अनुरुन असावे, पात्राला अनुरुप असावे. उगाच आपला शब्द्कोश उघडा करण्यासाठी नसावे. अबिजीत चे शरद पवार आणि ठाकरे यांच्या बद्दल चे मत आवडले. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 09:16
जुने लेखन प्रतिसाद देऊन वर आणण्याबाबत गटण्यांशी प्रत्यक्ष बोललो असताना त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले आहे.. (सख्यावर लोभ असलेला) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सखाराम_गटणे™ Mon, 01/12/2009 - 09:26
आभारी आहे. ---- (आंतरजालिय आर आर पाटील)सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
राम राम मंडळी, ललित लेखनात शिव्या असाव्यात का? माझ्या मते ललितलेखनात काय लिहावे, कसे लिहावे, कुठली भाषा वापरावी, याचे लेखकाला/लेखिकेला पूर्ण स्वातंत्र्य असावे. आपलं मत जाणून घेण्यास उत्सुक आहे! :) धन्यवाद.... आपलाच, तात्या.

इलेक्ट्रॉनिक दिवाळी अंक

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:13
दोन्ही दिवाळी सादर करणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. कर्णा, तुझ्या वेलणकरशेठला आमच्यातर्फेही अभिनंदन कळव बरं का!:) अवांतर - बाय द वे कर्णा, उद्या आमच्या मिसळपावने समजा होळीविशेषांक काढला तर त्याबद्दलचा बरावाईट अभिप्राय तू मनोगतावर लिहू शकणार आहेस का? मनोगतवर तो छापला जाईल असं तुला वाटतं का? :) असो, आमच्या मिसळपावला कुठल्याही संकेतस्थळाबद्दल आणि त्यांच्या दिवाळी मासिकांबद्दल केलेले लेखन वर्ज्य नाही! :) तुम्हाला याबाबत काय वाटते? तुझे मुद्दे बरेचसे पटण्याजोगे आहेत तरीदेखील प्रत्यक्ष दिवाळीअंक हातात घेऊन वाचण्याची मजा काही औरच, असे माझे मत आहे. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 11:18
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. ;) (ह. घ्या. ) आपला, (होळीप्रेमी) आजानुकर्ण मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही. आपला, (मिसळपावप्रेमी) आजानुकर्ण प्रत्यक्ष दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्याची मजा और हे मान्य. पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल. आपला, (नवतंत्रज्ञानप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:24
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. हा हा हा, हे बाकी सहीच बोललास...:))) मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही. धन्यवाद शेठ! अहो आपल्यासारखी जिंदादील माणसं पंचायतीवर असल्यामुळे मिसळपाववरील अभिव्यक्तिस्वातंत्र्य असेच अबाधित राहील असे वाटते! पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल. हा मुद्दा मलाही मान्य आहे... आपला, (थोडाथोडा इलेक्ट्रॉनिक!) तात्या.

चित्तरंजन भट Mon, 11/12/2007 - 18:52
पावलावर पाऊल ठेवण्याबाबत कुणी काही करू शकत नाही. 'रामूचा जन्म शामूच्या आधी झाला म्हणून त्याला दाढी मिशाही आधी आल्या' अशा प्रकारची ही उपलब्धी आहे. असो. "इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? " १. इलेक्ट्रॉनिक अंकात ध्वनिमुद्रणे असल्यास उत्तमच. पण वेबस्पेस , बँडविड्थ ह्या गोष्टींचा विचार केलेला बरा. २. छापील अंकाची सजावट करताना बँडविड्थ आदी गोष्टींचा विचार करावा लागत नाही. तसेच मजकुराच्या मांडणी करतानाही मर्यादा नसतात. पार्श्वसंगीत, ऍनिमेशन ह्या गोष्टी काही जणांसाठी आकर्षक आणि वाचनीय असू शकतात. पण मला तरी ते 'डिस्ट्रॅक्शन' वाटते. अंकातील अक्षरेच वाचनीय नसतील तर कितीही पार्श्वसंगीत, ऍनिमेशन करा, काही उपेगाचे नाही.

In reply to by चित्तरंजन भट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:19
१. वेबस्पेस व बँडविड्थ यांचा विचार केला तरी दिवाळी अंकांमध्ये केवळ लेखन या एकाच गुणाला वाव देण्याऐवजी गायन/नृत्य यांचाही समावेश करता येईल. २. पार्श्वसंगीत व ऍनिमेशन जर योग्य रीतीने केले तर ते अधिक पूरक ठरेल असे मला वैयक्तिक वाटते. पण अंकातील अक्षरे अधिक वाचनीय असावीत या मुद्द्याशी सहमत.

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:07
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. तरीही शिमगा अंक काढण्याची कल्पना चांगली आहे. सद्याचे आपले विशेषतः शहरी मध्यमवर्गाचे जीवनमान पाहिल्यास इथे रोजच दिवाळी साजरी केली जाते असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. इथे बारा महिने आणि तेरा काळ दिवाळिच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असते. तसेच खरेदीसाठी आसुसलेल्या लोकांचीही कमी नसते. इतके असूनही आपण "दिवाळीचा सण" अतिशय जोशात साजरा करतोच की नाही? त्याच चालीवर मी म्हणेन की इथे रोजच "शिमगा" होत असला तरी शिमग्याचा विशेषांक काढायला काहीही हरकत नाही. तेव्हढाच सामुदायिक शिमगा साजरा करता येईल. "अमूक तमूकच्या बैलाला घो" किंवा "होळी रे होळी,पुरणाची पोळी आणि अमूक अमूकच्या *** बंदूकीची(की आणखी कसली?)गोळी" वगैरे बोंबा मारायला तितकीच मोकळीक मिळेल. काय गाववाल्यानु मी म्हनतोय ते बराबर हाय का नाय? आपला (नव्याने बारसे झालेला) नित्यानंदकाका

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Mon, 11/12/2007 - 23:27
आमच्याकडे होळीच्या सुमारास चैत्रधून नावाची संगीतस्पर्धा महाराष्ट्र मंडळ आयोजित करते. ज्यांना बक्षीस मिळत नाही ते नंतर परीक्षकांच्या नावाने शिमगा करतात :-) तेव्हा वासंतिक अंक म्हटले, तरी शिमगा होणारच ! - सर्किट

चित्तरंजन भट Tue, 11/13/2007 - 00:07
उगाच आगाऊपणा करू नकोस. तू काय बोलला आहेस हे मला कळले आहे. मला तुझ्याबद्दल काय करायचे आहे हे मला कळले आहे. सो, कीप क्वायट.

In reply to by चित्तरंजन भट

सर्किट Tue, 11/13/2007 - 00:28
चित्तरबुवा, सर्किटाने आगाऊपणा केला नाही, तर आणखी कोण करणार ? आणि आम्हाला कीप क्वायट करायचा प्रयत्न आजवर भल्याभल्यांनी केलाय. तुम्ही पण एकदा करून बघा. - सर्किट

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:12
मला मनोगत आणि मायबोली हे दोन्ही दिवाळी अंक आवडले. ऍमॅच्युअर लोकांनीही मनःपूर्वक प्रयत्न केला, तर चांगले काही घडू शकते. त्यासाठी प्रोफेशनल असण्याची गरज नाही, हेच पदोपदी जाणवत होते. साहित्य प्रकाशनाचे भविष्यातील एकमेव माध्यम म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे मी बघतो. मला ह्या माध्यमांकडून खूप आशा आहेत. मायबोली, मनोगत आणि तदनुषंगाने तयार झालेली इतर मराठी संकेतस्थळे अद्यापही बाल्यावस्थेत आहेत. (गुटेनबर्गचे बायबल हे आजच्या प्रिंट मीडियाचे आद्य रूप. मायबोलीला मी मराठी संकेतस्थळांबद्दल तोच दर्जा देतो.) पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच मला ह्या माध्यमाचे भविष्य उज्ज्वल आहे ह्याबद्दल कोणतीही शंका नाही. - सर्किट

तळेकर गुरुवार, 11/15/2007 - 11:56
मुद्रित साहित्य प्रकाशकांना या ईलेक्त्रॉनिक माध्यमाची भिति वाटते काय? कारण ईलेक्त्रॉनिक माध्यमात बरेच साहित्य निर्माण होत आहे. त्याची चर्चा यांना वर्ज का ?

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:13
दोन्ही दिवाळी सादर करणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. कर्णा, तुझ्या वेलणकरशेठला आमच्यातर्फेही अभिनंदन कळव बरं का!:) अवांतर - बाय द वे कर्णा, उद्या आमच्या मिसळपावने समजा होळीविशेषांक काढला तर त्याबद्दलचा बरावाईट अभिप्राय तू मनोगतावर लिहू शकणार आहेस का? मनोगतवर तो छापला जाईल असं तुला वाटतं का? :) असो, आमच्या मिसळपावला कुठल्याही संकेतस्थळाबद्दल आणि त्यांच्या दिवाळी मासिकांबद्दल केलेले लेखन वर्ज्य नाही! :) तुम्हाला याबाबत काय वाटते? तुझे मुद्दे बरेचसे पटण्याजोगे आहेत तरीदेखील प्रत्यक्ष दिवाळीअंक हातात घेऊन वाचण्याची मजा काही औरच, असे माझे मत आहे. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 11:18
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. ;) (ह. घ्या. ) आपला, (होळीप्रेमी) आजानुकर्ण मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही. आपला, (मिसळपावप्रेमी) आजानुकर्ण प्रत्यक्ष दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्याची मजा और हे मान्य. पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल. आपला, (नवतंत्रज्ञानप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:24
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. हा हा हा, हे बाकी सहीच बोललास...:))) मिसळपावाने होळी विशेषांक काढला तर मी मिसळपावावरच लिहिन. मिसळपावाइतके अभिव्यक्तिस्वातंत्र्य कुठेच नाही. धन्यवाद शेठ! अहो आपल्यासारखी जिंदादील माणसं पंचायतीवर असल्यामुळे मिसळपाववरील अभिव्यक्तिस्वातंत्र्य असेच अबाधित राहील असे वाटते! पण त्या अंकांमध्ये व्हिडिओ, ध्वनिफिती वगैरे दाखवता येत नसत. ती सोय इलेक्ट्रॉनिक अंकांमुळे मिळाली आहे ना. एखाद्या दिवाळी अंकात तुम्ही सादर केलेला शास्त्रीय रागाचा तुकडा व त्याचे विवेचन छापील माध्यमाऐवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमात अधिक योग्यप्रकारे हाताळले जाईल. हा मुद्दा मलाही मान्य आहे... आपला, (थोडाथोडा इलेक्ट्रॉनिक!) तात्या.

चित्तरंजन भट Mon, 11/12/2007 - 18:52
पावलावर पाऊल ठेवण्याबाबत कुणी काही करू शकत नाही. 'रामूचा जन्म शामूच्या आधी झाला म्हणून त्याला दाढी मिशाही आधी आल्या' अशा प्रकारची ही उपलब्धी आहे. असो. "इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? " १. इलेक्ट्रॉनिक अंकात ध्वनिमुद्रणे असल्यास उत्तमच. पण वेबस्पेस , बँडविड्थ ह्या गोष्टींचा विचार केलेला बरा. २. छापील अंकाची सजावट करताना बँडविड्थ आदी गोष्टींचा विचार करावा लागत नाही. तसेच मजकुराच्या मांडणी करतानाही मर्यादा नसतात. पार्श्वसंगीत, ऍनिमेशन ह्या गोष्टी काही जणांसाठी आकर्षक आणि वाचनीय असू शकतात. पण मला तरी ते 'डिस्ट्रॅक्शन' वाटते. अंकातील अक्षरेच वाचनीय नसतील तर कितीही पार्श्वसंगीत, ऍनिमेशन करा, काही उपेगाचे नाही.

In reply to by चित्तरंजन भट

आजानुकर्ण Mon, 11/12/2007 - 19:19
१. वेबस्पेस व बँडविड्थ यांचा विचार केला तरी दिवाळी अंकांमध्ये केवळ लेखन या एकाच गुणाला वाव देण्याऐवजी गायन/नृत्य यांचाही समावेश करता येईल. २. पार्श्वसंगीत व ऍनिमेशन जर योग्य रीतीने केले तर ते अधिक पूरक ठरेल असे मला वैयक्तिक वाटते. पण अंकातील अक्षरे अधिक वाचनीय असावीत या मुद्द्याशी सहमत.

प्रमोद देव Mon, 11/12/2007 - 19:07
मिसळपावावर रोजच शिमगा असतो त्यामुळे होळी विशेषांकाची विशेष गरज पडणार नाही. तरीही शिमगा अंक काढण्याची कल्पना चांगली आहे. सद्याचे आपले विशेषतः शहरी मध्यमवर्गाचे जीवनमान पाहिल्यास इथे रोजच दिवाळी साजरी केली जाते असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. इथे बारा महिने आणि तेरा काळ दिवाळिच्या खाद्य पदार्थांची रेलचेल असते. तसेच खरेदीसाठी आसुसलेल्या लोकांचीही कमी नसते. इतके असूनही आपण "दिवाळीचा सण" अतिशय जोशात साजरा करतोच की नाही? त्याच चालीवर मी म्हणेन की इथे रोजच "शिमगा" होत असला तरी शिमग्याचा विशेषांक काढायला काहीही हरकत नाही. तेव्हढाच सामुदायिक शिमगा साजरा करता येईल. "अमूक तमूकच्या बैलाला घो" किंवा "होळी रे होळी,पुरणाची पोळी आणि अमूक अमूकच्या *** बंदूकीची(की आणखी कसली?)गोळी" वगैरे बोंबा मारायला तितकीच मोकळीक मिळेल. काय गाववाल्यानु मी म्हनतोय ते बराबर हाय का नाय? आपला (नव्याने बारसे झालेला) नित्यानंदकाका

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Mon, 11/12/2007 - 23:27
आमच्याकडे होळीच्या सुमारास चैत्रधून नावाची संगीतस्पर्धा महाराष्ट्र मंडळ आयोजित करते. ज्यांना बक्षीस मिळत नाही ते नंतर परीक्षकांच्या नावाने शिमगा करतात :-) तेव्हा वासंतिक अंक म्हटले, तरी शिमगा होणारच ! - सर्किट

चित्तरंजन भट Tue, 11/13/2007 - 00:07
उगाच आगाऊपणा करू नकोस. तू काय बोलला आहेस हे मला कळले आहे. मला तुझ्याबद्दल काय करायचे आहे हे मला कळले आहे. सो, कीप क्वायट.

In reply to by चित्तरंजन भट

सर्किट Tue, 11/13/2007 - 00:28
चित्तरबुवा, सर्किटाने आगाऊपणा केला नाही, तर आणखी कोण करणार ? आणि आम्हाला कीप क्वायट करायचा प्रयत्न आजवर भल्याभल्यांनी केलाय. तुम्ही पण एकदा करून बघा. - सर्किट

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:12
मला मनोगत आणि मायबोली हे दोन्ही दिवाळी अंक आवडले. ऍमॅच्युअर लोकांनीही मनःपूर्वक प्रयत्न केला, तर चांगले काही घडू शकते. त्यासाठी प्रोफेशनल असण्याची गरज नाही, हेच पदोपदी जाणवत होते. साहित्य प्रकाशनाचे भविष्यातील एकमेव माध्यम म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे मी बघतो. मला ह्या माध्यमांकडून खूप आशा आहेत. मायबोली, मनोगत आणि तदनुषंगाने तयार झालेली इतर मराठी संकेतस्थळे अद्यापही बाल्यावस्थेत आहेत. (गुटेनबर्गचे बायबल हे आजच्या प्रिंट मीडियाचे आद्य रूप. मायबोलीला मी मराठी संकेतस्थळांबद्दल तोच दर्जा देतो.) पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसेच मला ह्या माध्यमाचे भविष्य उज्ज्वल आहे ह्याबद्दल कोणतीही शंका नाही. - सर्किट

तळेकर गुरुवार, 11/15/2007 - 11:56
मुद्रित साहित्य प्रकाशकांना या ईलेक्त्रॉनिक माध्यमाची भिति वाटते काय? कारण ईलेक्त्रॉनिक माध्यमात बरेच साहित्य निर्माण होत आहे. त्याची चर्चा यांना वर्ज का ?
मराठी साहित्यातील दिवाळी अंकांच्या परंपरेला १०० वर्षे लवकरच पूर्ण होत असताना मायबोली या आद्य व अग्रगण्य संकेतस्थळांने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याची त्यांची पद्धत यंदाही सुरु ठेवली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रकाशित केलेला मनोगत संकतेस्थळाचा दिवाळी अंकही अतिशय देखणा आहे. दोन्ही दिवाळी सादर करणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते?

आजच्या सुधारकला पत्र

प्रकाश घाटपांडे ·

ध्रुव Mon, 11/12/2007 - 15:18
वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल. विषय जर फक्त मलाच कळलेला नाही असे वाटत असेल तर क्षमस्व! परत वाचुन बघेन. -- ध्रुव

वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल. >> वरिल विषय इच्छामरण या संकल्पनेशी निगडीत आहे. ती आजचा सुधारक आक्टोंबर २००७ च्या मुखपृष्ठावरील मजकूराशी संबंधीत आहे म्हणून ते ही टाकले आहे. प्रकाश घाटपांडे

ध्रुव Mon, 11/12/2007 - 15:18
वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल. विषय जर फक्त मलाच कळलेला नाही असे वाटत असेल तर क्षमस्व! परत वाचुन बघेन. -- ध्रुव

वरील विषय खरं सांगायचा तर काही कळलाच नाही. नक्की कोणत्या विषयावर चर्चा हवी आहे हे कळले तर विचारांना तशी दिशा देता येईल. >> वरिल विषय इच्छामरण या संकल्पनेशी निगडीत आहे. ती आजचा सुधारक आक्टोंबर २००७ च्या मुखपृष्ठावरील मजकूराशी संबंधीत आहे म्हणून ते ही टाकले आहे. प्रकाश घाटपांडे
Aajacha Sudharak Oct 2007" width="700" height="1200" alt="left" /> या आजच्या सुधारक च्या मुखपृष्ठावरील मजकूरावर माझी बायको मंजिरीने "आजचा सुधारक नोव्हेंबर २००७" मध्ये लिहिलेले पृष्ठ क्रं ३८३ वरिल पत्र तिच्या वतीने मी चर्चेच्या प्रस्तावासाठी जसेच्या तसे उधृत करत आहे. अवांतर - यातील मजकूराचा माझ्याशी अवाक्षर ही संबंध नाही. प्रतिक्रिया (२) मंजिरी

पाडव्याच्या शुभेच्छा!

कोलबेर ·

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 08:55
अतिशय सुरेख फोटो..साला दिल खुश झाला! :) तुझ्या प्लेटातल्या पदार्थांमध्ये मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं आणि माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी.. ' अशी झाली बघ! :) आमच्या घरीही श्रीखंडच केलं होतं पण फोटो काढायला विसरलो! :) आणि तसंही आमच्याकडे पाडव्याचं महत्व नाही! साला आपण पडलो अविवाहित माणूस, तेव्हा बायकोला साडीची ओवाळणी वगैरे प्रकार बाद! हां, आता तशी एक ठेवलेली आहे.... असो पुढचं जाऊ द्या....:)) माझ्याकडूनही पाडव्याच्या सर्व मिसळपावकरांना अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 09:01
मस्त फोटो. आम्ही स्टीलच्या ताटातच जेवतो. ;) हॉस्टेलमध्ये काचेचे/चिनीमातीचे ताट असल्याने त्या आठवणी जाग्या होऊ नयेत यासाठी ही काळजी. असो.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:09
चिनी मातीच्या ताटात जेवताना अगदी असंच (हॉटेल्यातल्या सारखं) वाटतं.. पण इथं (अमेरिकेत) स्टीलची ताटंच नाहीत हो.. कुठंतरी भारतीय दुकानात मिळत असावीत पण तितका उत्साह नाही !

सर्किट Mon, 11/12/2007 - 23:24
क्या बात है ! वा ! वर्षाची सुरुवात व्हावी ती अशी ! ह्यावेळी आमची दिवाळी मुलांवरच केंद्रित होती. मुलांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 23:30
त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली ! ---वाव्वा! रांगोळी आणि आकाशकंदील? ! उत्तम! येथे पालो ऑल्टोजवळ एका मैत्रिणीच्या परसात अनार लावल्याचा फोटो पाहिला आणि डोळ्यांचे पारणे फिटले. मात्र फुलबाज्या, अनार यांवरून कोणी ९११ फिरवला नाही, आणि जीव भांड्यात पडला. (फुलबाजीप्रेमी)बेसनलाडू अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;)) ('दिवाळ'खोर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर Tue, 11/13/2007 - 03:12
मागच्या दिवाळीला इथे मेंफिसमध्ये आमच्या एका (अति) हौशी मित्राच्या बंगल्यावर आम्ही पण खूप सारे अनार, भुइचक्र, फुलबाज्या उडवले होते त्याची आठवण आली... आवाज करणारे फटाके मात्र उडवले नाहीत.

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:26
माझ्या माहितीप्रमाणे, आकाशात उडणारे (म्हणजे रॉकेट्स वगैरे) फटाके उडवण्यासाठी आगावू परवानगी घ्यावी लागते. (अपवादः ४ जुलैला बरेचदा लोक घरीच रॉकेट्स उडवतात.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 03:57
तुमचे घर जर शहराच्या हद्दीत घर येत असेल तर कसलेही (शोभेचे) दारूकाम करायला नगरपालीकेची परवानगी लागते. सदर मित्राने त्याचा खूप पाठपुरावा केल्याने ही माहीती उपलब्ध झाली. शेवटी घराजवळ दोन आगीचे बंब आणून उभे केल्यास (ज्याचा खर्च ताशी सुमारे $५०असतो) परवानगी देऊ, असे संबंधीत अधिकार्‍याने सांगीतले. त्यासाठी देखिल माझ्या मित्राची तयारी होती पण फायर डीपार्टमेंटने कमीतकमी ५ तासांचा चार्ज लावला जाईल (५० गुणीले ५ फारच होऊ लागले) असे सांगीतल्याने ती बोलणी फिसकटली. त्यामुळे शेवटी सगळ्या नियमांन धाब्यावर बसवुन चिक्कार दारू उडवली.

In reply to by बेसनलाडू

टग्या Tue, 11/13/2007 - 04:44
> अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून > मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे > मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;)) माझ्या कल्पनेप्रमाणे हा विषय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतला नसून राज्यसूचीतला आहे, आणि प्रत्येक राज्याचे याबाबतचे कायदे वेगळे आहे. साउथ कॅरोलायना व (बहुधा) टेनसी राज्यांमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे फटाक्यांच्या व शोभेच्या दारूच्या* घाऊक व किरकोळ विक्रीस आणि खाजगी वापरास फारसे निर्बंध नसावेत, अस वाटते, कारण तेथे शोभेच्या दारूची मोठमोठाली दुकाने (कधीकधी भर पेट्रोलपंपाशेजारीसुद्धा!) पाहिली आहेत, आणि (निदान साउथ कॅरोलायनात तरी) त्यांच्या मोठमोठ्या जाहिरातीसुद्धा (होर्डिंग्ज़) भर महामार्गावरून ग्राहकांना पुकारत असतात हे पाहिलेले आहे. जॉर्जियात काही वर्षांपूर्वीपर्यंत फटाक्यांच्या आणि शोभेच्या दारूच्या विक्रीस आणि खाजगी वापरास पूर्वपरवानगीशिवाय बंदी होती (स्वातंत्र्यदिनी स्थानिक नगरपालिकांनी केलेले सरकारी दारुकाम जे काही होत असे तेवढेच!), पण आता हे निर्बंध शिथिल झाले आहेत असे वाटते. (नेमके कधीपासून ते आठवत नाही, परंतु हल्ली जॉर्जियात चार जुलै किंवा नाताळच्या सुमारास वगैरे स्थानिक ग्रोसरी स्टोर्स वगैरेंमध्ये दारुकाम विक्रीस उपलब्ध दिसते, तसेच ते वापरण्याससुद्धा पूर्वपरवानगी लागत नसावी. [नाहीतर दारुकाम खपले नसते.] अर्थात यात प्रामुख्याने आतषबाजीच; मोठा आवाज करणारे फटाके फारसे नाहीत. दिवाळीच्या वेळी अजूनही दारुकाम अगदी भारतीय ग्रोसरी स्टोर्समध्येसुद्धा विक्रीस उपलब्ध झालेले पाहिलेले नाही, त्यामुळे ते नाताळ किंवा चार जुलैच्या सुमारास विकत आणून ठेवून दिवाळीपर्यंत साठवावे लागते. वापरास मात्र निर्बंध असल्याचे ऐकिवात नाही, कारण घरांबाहेर दारुकाम केल्याचे सर्रास पाहिले आहे, आणि क्वचित केलेसुद्धा आहे.) *पिण्याची दारू आणि शोभेची दारू यां दोहोंबाबत प्रत्येक राज्याचे कायदे निराळे आहेत. कॅलिफोर्नियात कोणत्याही प्रकारची पिण्याची दारू (बियर, वाइन किंवा हार्ड लिक़र) ही अगदी नेहमीच्या किराणामालाच्या दुकानांतसुद्धा चोवीस तास विकत मिळू शकत असे, असे आठवते. (गेल्या चौदा वर्षांत कायदा बदलला असल्यास कल्पना नाही, पण तशी शक्यता कमीच वाटते.) इलिनॉयमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे, मात्र तेथे मध्यरात्रीपासून ते पहाटे सहापर्यंत कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूविक्रीवर बंदी असल्याचे आठवते. जॉर्जियात व दक्षिणेकडील बर्‍याच ('बायबल बेल्ट') राज्यांत रविवारी कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूच्या घाऊक व किरकोळ विक्रीस (अर्थात बाटलीरूपी विक्रीस) बंदी आहे, परंतु उपाहारगृहांमध्ये ग्लासांतून / ग्लासाच्या भावाने (अर्थात बाटली उघडून) विकण्यास बंदी नाही. तसेच जॉर्जियातील (व बहुतांश दक्षिणी राज्यांतील) किराणामालाच्या दुकानांत केवळ बियर आणि वाइनच मिळू शकते. हार्ड लिक़रसाठी वेगळी दुकाने आहेत; त्यांना जॉर्जियात 'दारूचे दुकान' असे उघडउघड न म्हणता 'पॅकेज स्टोर' असे (अधिकृतरीत्या!) संबोधले जाते. काही कारणास्तव या बाटल्या विकताना तशाच न विकता ब्राउनपेपरच्या पिशवीमध्ये गुंडाळून (लपवल्यासारख्या!) विकतात. (बहुधा तसा काही कायदा असावा असे वाटते, पण नक्की खात्री नाही.) हद्द म्हणजे, कुकिंग वाइन (जिच्यात अल्कोहोलचे प्रमाण नेहमीच्या वाइनइतकेच असते, परंतु जिच्यात मीठ मिसळून ती स्वयंपाकाचे माध्यम म्हणून वगळता इतर प्रकारे - विशेषतः तशीच पिण्यासाठी - वापरणे अशक्य केले जाते) ही रविवारी विकली जाऊ शकते, परंतु नॉन-अल्कोहोलिक बियर (यात नेहमीच्या बियरमधून काही प्रक्रियेने अल्कोहोल जवळजवळ संपूर्णपणे काढून टाकला जातो, ज्यायोगे ती प्यायल्यास बियरसारखी तर लागते परंतु त्यातून अल्कोहोलचे सेवन मात्र होत नाही) रविवारी विकण्यास बंदी आहे. यामागील लॉजिक काही केल्या कळत नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 04:49
आता आठवले! ही बातमी मिसळपाव वरच विकासरावांनी दिली होती. पुन्हा वाचली. तीत (शीर्षकातही) अमेरिकन काँग्रेस असाच उल्लेख आहे. बाकी एकंदर राज्यसूची, काँग्रेस इ. बाबत माझे ज्ञान भरवसा ठेवण्यालायक नाही(च). मिसळपाववरील बातमी येथे वाचा. (दुवादार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टग्या Tue, 11/13/2007 - 04:56
दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता देणे ही नि:संशय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतली बाब आहे. मात्र शोभेचे दारुकाम करण्यासाठी कायदेशीर परवानगीची आवश्यकता असणे अथवा नसणे ही राज्यसूचीतली बाब असावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 05:06
आम्ही देखिल बायबल बेल्टमध्येच येत असल्याने पिण्याच्या दारू विषयी अगदी असाच अनुभव आहे. किराणा मालाच्या दुकानात फक्त बियर मिळते पण हार्ड लिकर खाकी कागदी पिशवीतून आणावी लागते. बहुदा ओहायो राज्यात सर्वात पहिल्यांदा किराणा दुकानात हार्ड लिकर पाहिली आणि ह्या प्रकाराचा उलगडा झाला होता. बायबल बेल्ट मध्ये रविवारी दारू फक्त कॅथलीक चर्च मध्ये मिलते :-)

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 08:55
अतिशय सुरेख फोटो..साला दिल खुश झाला! :) तुझ्या प्लेटातल्या पदार्थांमध्ये मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं आणि माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी.. ' अशी झाली बघ! :) आमच्या घरीही श्रीखंडच केलं होतं पण फोटो काढायला विसरलो! :) आणि तसंही आमच्याकडे पाडव्याचं महत्व नाही! साला आपण पडलो अविवाहित माणूस, तेव्हा बायकोला साडीची ओवाळणी वगैरे प्रकार बाद! हां, आता तशी एक ठेवलेली आहे.... असो पुढचं जाऊ द्या....:)) माझ्याकडूनही पाडव्याच्या सर्व मिसळपावकरांना अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 09:01
मस्त फोटो. आम्ही स्टीलच्या ताटातच जेवतो. ;) हॉस्टेलमध्ये काचेचे/चिनीमातीचे ताट असल्याने त्या आठवणी जाग्या होऊ नयेत यासाठी ही काळजी. असो.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:09
चिनी मातीच्या ताटात जेवताना अगदी असंच (हॉटेल्यातल्या सारखं) वाटतं.. पण इथं (अमेरिकेत) स्टीलची ताटंच नाहीत हो.. कुठंतरी भारतीय दुकानात मिळत असावीत पण तितका उत्साह नाही !

सर्किट Mon, 11/12/2007 - 23:24
क्या बात है ! वा ! वर्षाची सुरुवात व्हावी ती अशी ! ह्यावेळी आमची दिवाळी मुलांवरच केंद्रित होती. मुलांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Mon, 11/12/2007 - 23:30
त्यांना रांगोळी, आकाशकंदिल अशा "क्राफ्ट्स" शिकवणे, आणि फुलबाज्या उडवणे ह्यातच दिवाळी संपली ! ---वाव्वा! रांगोळी आणि आकाशकंदील? ! उत्तम! येथे पालो ऑल्टोजवळ एका मैत्रिणीच्या परसात अनार लावल्याचा फोटो पाहिला आणि डोळ्यांचे पारणे फिटले. मात्र फुलबाज्या, अनार यांवरून कोणी ९११ फिरवला नाही, आणि जीव भांड्यात पडला. (फुलबाजीप्रेमी)बेसनलाडू अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;)) ('दिवाळ'खोर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर Tue, 11/13/2007 - 03:12
मागच्या दिवाळीला इथे मेंफिसमध्ये आमच्या एका (अति) हौशी मित्राच्या बंगल्यावर आम्ही पण खूप सारे अनार, भुइचक्र, फुलबाज्या उडवले होते त्याची आठवण आली... आवाज करणारे फटाके मात्र उडवले नाहीत.

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 11/13/2007 - 03:26
माझ्या माहितीप्रमाणे, आकाशात उडणारे (म्हणजे रॉकेट्स वगैरे) फटाके उडवण्यासाठी आगावू परवानगी घ्यावी लागते. (अपवादः ४ जुलैला बरेचदा लोक घरीच रॉकेट्स उडवतात.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 03:57
तुमचे घर जर शहराच्या हद्दीत घर येत असेल तर कसलेही (शोभेचे) दारूकाम करायला नगरपालीकेची परवानगी लागते. सदर मित्राने त्याचा खूप पाठपुरावा केल्याने ही माहीती उपलब्ध झाली. शेवटी घराजवळ दोन आगीचे बंब आणून उभे केल्यास (ज्याचा खर्च ताशी सुमारे $५०असतो) परवानगी देऊ, असे संबंधीत अधिकार्‍याने सांगीतले. त्यासाठी देखिल माझ्या मित्राची तयारी होती पण फायर डीपार्टमेंटने कमीतकमी ५ तासांचा चार्ज लावला जाईल (५० गुणीले ५ फारच होऊ लागले) असे सांगीतल्याने ती बोलणी फिसकटली. त्यामुळे शेवटी सगळ्या नियमांन धाब्यावर बसवुन चिक्कार दारू उडवली.

In reply to by बेसनलाडू

टग्या Tue, 11/13/2007 - 04:44
> अमेरिकन काँग्रेसने दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून > मान्यता दिल्याचे नुकतेच वाचनात आले. लक्ष्मीबार, भुईचक्रे, लवंगी-डंबरी उडवायला कायदेशीर परवानगीची आवश्यकता नाही, असे > मात्र कुठे वाचनात आले नाही. ज्यावेळी तेही होईल, त्यावेळी आपली खरी दिवाळी ;)) माझ्या कल्पनेप्रमाणे हा विषय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतला नसून राज्यसूचीतला आहे, आणि प्रत्येक राज्याचे याबाबतचे कायदे वेगळे आहे. साउथ कॅरोलायना व (बहुधा) टेनसी राज्यांमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे फटाक्यांच्या व शोभेच्या दारूच्या* घाऊक व किरकोळ विक्रीस आणि खाजगी वापरास फारसे निर्बंध नसावेत, अस वाटते, कारण तेथे शोभेच्या दारूची मोठमोठाली दुकाने (कधीकधी भर पेट्रोलपंपाशेजारीसुद्धा!) पाहिली आहेत, आणि (निदान साउथ कॅरोलायनात तरी) त्यांच्या मोठमोठ्या जाहिरातीसुद्धा (होर्डिंग्ज़) भर महामार्गावरून ग्राहकांना पुकारत असतात हे पाहिलेले आहे. जॉर्जियात काही वर्षांपूर्वीपर्यंत फटाक्यांच्या आणि शोभेच्या दारूच्या विक्रीस आणि खाजगी वापरास पूर्वपरवानगीशिवाय बंदी होती (स्वातंत्र्यदिनी स्थानिक नगरपालिकांनी केलेले सरकारी दारुकाम जे काही होत असे तेवढेच!), पण आता हे निर्बंध शिथिल झाले आहेत असे वाटते. (नेमके कधीपासून ते आठवत नाही, परंतु हल्ली जॉर्जियात चार जुलै किंवा नाताळच्या सुमारास वगैरे स्थानिक ग्रोसरी स्टोर्स वगैरेंमध्ये दारुकाम विक्रीस उपलब्ध दिसते, तसेच ते वापरण्याससुद्धा पूर्वपरवानगी लागत नसावी. [नाहीतर दारुकाम खपले नसते.] अर्थात यात प्रामुख्याने आतषबाजीच; मोठा आवाज करणारे फटाके फारसे नाहीत. दिवाळीच्या वेळी अजूनही दारुकाम अगदी भारतीय ग्रोसरी स्टोर्समध्येसुद्धा विक्रीस उपलब्ध झालेले पाहिलेले नाही, त्यामुळे ते नाताळ किंवा चार जुलैच्या सुमारास विकत आणून ठेवून दिवाळीपर्यंत साठवावे लागते. वापरास मात्र निर्बंध असल्याचे ऐकिवात नाही, कारण घरांबाहेर दारुकाम केल्याचे सर्रास पाहिले आहे, आणि क्वचित केलेसुद्धा आहे.) *पिण्याची दारू आणि शोभेची दारू यां दोहोंबाबत प्रत्येक राज्याचे कायदे निराळे आहेत. कॅलिफोर्नियात कोणत्याही प्रकारची पिण्याची दारू (बियर, वाइन किंवा हार्ड लिक़र) ही अगदी नेहमीच्या किराणामालाच्या दुकानांतसुद्धा चोवीस तास विकत मिळू शकत असे, असे आठवते. (गेल्या चौदा वर्षांत कायदा बदलला असल्यास कल्पना नाही, पण तशी शक्यता कमीच वाटते.) इलिनॉयमध्ये थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती आहे, मात्र तेथे मध्यरात्रीपासून ते पहाटे सहापर्यंत कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूविक्रीवर बंदी असल्याचे आठवते. जॉर्जियात व दक्षिणेकडील बर्‍याच ('बायबल बेल्ट') राज्यांत रविवारी कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या दारूच्या घाऊक व किरकोळ विक्रीस (अर्थात बाटलीरूपी विक्रीस) बंदी आहे, परंतु उपाहारगृहांमध्ये ग्लासांतून / ग्लासाच्या भावाने (अर्थात बाटली उघडून) विकण्यास बंदी नाही. तसेच जॉर्जियातील (व बहुतांश दक्षिणी राज्यांतील) किराणामालाच्या दुकानांत केवळ बियर आणि वाइनच मिळू शकते. हार्ड लिक़रसाठी वेगळी दुकाने आहेत; त्यांना जॉर्जियात 'दारूचे दुकान' असे उघडउघड न म्हणता 'पॅकेज स्टोर' असे (अधिकृतरीत्या!) संबोधले जाते. काही कारणास्तव या बाटल्या विकताना तशाच न विकता ब्राउनपेपरच्या पिशवीमध्ये गुंडाळून (लपवल्यासारख्या!) विकतात. (बहुधा तसा काही कायदा असावा असे वाटते, पण नक्की खात्री नाही.) हद्द म्हणजे, कुकिंग वाइन (जिच्यात अल्कोहोलचे प्रमाण नेहमीच्या वाइनइतकेच असते, परंतु जिच्यात मीठ मिसळून ती स्वयंपाकाचे माध्यम म्हणून वगळता इतर प्रकारे - विशेषतः तशीच पिण्यासाठी - वापरणे अशक्य केले जाते) ही रविवारी विकली जाऊ शकते, परंतु नॉन-अल्कोहोलिक बियर (यात नेहमीच्या बियरमधून काही प्रक्रियेने अल्कोहोल जवळजवळ संपूर्णपणे काढून टाकला जातो, ज्यायोगे ती प्यायल्यास बियरसारखी तर लागते परंतु त्यातून अल्कोहोलचे सेवन मात्र होत नाही) रविवारी विकण्यास बंदी आहे. यामागील लॉजिक काही केल्या कळत नाही.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Tue, 11/13/2007 - 04:49
आता आठवले! ही बातमी मिसळपाव वरच विकासरावांनी दिली होती. पुन्हा वाचली. तीत (शीर्षकातही) अमेरिकन काँग्रेस असाच उल्लेख आहे. बाकी एकंदर राज्यसूची, काँग्रेस इ. बाबत माझे ज्ञान भरवसा ठेवण्यालायक नाही(च). मिसळपाववरील बातमी येथे वाचा. (दुवादार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टग्या Tue, 11/13/2007 - 04:56
दिवाळीला येथे साजर्‍या होणार्‍या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणून मान्यता देणे ही नि:संशय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीतली बाब आहे. मात्र शोभेचे दारुकाम करण्यासाठी कायदेशीर परवानगीची आवश्यकता असणे अथवा नसणे ही राज्यसूचीतली बाब असावी.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 11/13/2007 - 05:06
आम्ही देखिल बायबल बेल्टमध्येच येत असल्याने पिण्याच्या दारू विषयी अगदी असाच अनुभव आहे. किराणा मालाच्या दुकानात फक्त बियर मिळते पण हार्ड लिकर खाकी कागदी पिशवीतून आणावी लागते. बहुदा ओहायो राज्यात सर्वात पहिल्यांदा किराणा दुकानात हार्ड लिकर पाहिली आणि ह्या प्रकाराचा उलगडा झाला होता. बायबल बेल्ट मध्ये रविवारी दारू फक्त कॅथलीक चर्च मध्ये मिलते :-)
लेखनविषय:
सर्व मिसळप्रेमी सदस्य आणि वाचकांना पाडव्याच्या अनेक शुभेच्छा! आम्ही नेहमी प्रमाणे श्रीखंडावर ताव मारुन पाडवा साजरा केला आपला मेन्यू पण कळवा :-)

नमोगत दिवाळी अंक आणि त्या अनुषंगाने...:)

विसोबा खेचर ·

चिअर्स तात्या! -;) तुफनी लिहिले आहेस. बाकी संपादक मंडळाची माफिया टोळी जबराच! भागम्भा, शक्तिवेलू, पोष्ट्यागजानन, मथुरानाथ जलंत्री ही नावे खासच ठेवली आहेस. देवगडाच्या पारावर बसून तुझ्या गजाली प्रत्यक्षच ऐकतो आहे असे वाटले. राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 01:16
ताज्या बातमीनुसार शंकरपाळेच्या ब्लॉगावरील पाककृती आणि चांदीमयीची पूर्वप्रसारित मुलाखत या बाबतीत आता गृहिणीने संपादक मंडळाला मस्तपैकी शालजोडीतला हाणला आहे! :) अजूनही पोष्ट्यागजानन आणि गृहिणी संपादक मंडळावर रुसलेले आहेत! आता गृहिणीचं असं म्हणणं आहे की तिने ज्या पाककृती दिवाळी अंकात छापून आल्या आहेत त्या पूर्वीच शंकरपाळेच्या ब्लॉगावर पाहिलेल्या होत्या पण बहुधा शंकरपाळेने हळूच ते लेखन पूर्वप्रकाशित वाटू नये म्हणून आपल्या ब्लॉगवरून काढून टाकलेले आहे. गृहिणीने व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही. कारण शंकरपाळेने आमच्या चित्तपावन याहूसमुहावर दोन तीन दिवसांपूर्वीच तिच्या ब्लॉगाबद्दल लिहिले होते तेव्हा मी तो ब्लॉग पाहिला होता. तेव्हा तिथे गृहिणी म्हणते त्याप्रमाणे बर्‍याच पाककृती होत्या, परंतु आता त्यातील काही पाककृती नाहीश्या झालेल्या दिसतात! संपादक मंडळाने बहुधा शकरपाळेचे पाय धरले असावेत त्यामुळे त्यांच्यावर दया येऊन बहुधा श़करपाळेने आपल्या ब्लॉगवरील सदर पाककृती काढून टाकलेल्या असाव्या! :)) बाकी पोष्ट्यागजाननाने आणि गृहिणीने संपादक मंडळाला चांगलेच गोत्यात आणले असून सध्या संपा. मंडळातील सदस्य गृहिणीच्या शालजोडीतल्या प्रतिसादावर मूग गिळून बसले आहेत! काय करणार बिचारे ते तरी! झाल्ये खरी त्यांची गोची! :) आपला, (छद्मी!) तात्या.

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:07
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही. आधीचा एक लेखही असाच आहे. या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का?

In reply to by अण्णा

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:17
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही. चालायचंच! :) आधीचा एक लेखही असाच आहे. कुठला बरं? :) या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का? छे हो, मारामारी कुठली? अहो मिसळपाव तर अजून बाल्यावस्थेत असलेलं संकेतस्थळ आहे. ते उगाच कुणाशी मारामारी वगैरे करायला लागलं तर केव्हाच धारातीर्थी पडेल... :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:27
संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!! हा एका प्राध्यापकांनी लिहिलेला लेख, शीर्षकावरून एकांगी वाटला,. व नंतर आपले लेखनही असे वाटले.

In reply to by अण्णा

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:43
व नंतर आपले लेखनही असे वाटले. अभिप्रायाबद्दल धन्यवाद! :) आपण मायबाप वाचक, तेव्हा आपलं मत आमच्याकरता मोलाचं आहे! :) तात्या.

कोलबेर Sun, 11/11/2007 - 09:44
तात्या, तुमच्या ऐहिक रावांनीच सुरू केलेला हा साहित्य प्रकार आम्हाला जाम आवडतो. टवाळक्या फक्कड जमल्या आहेत. पोष्ट्या गजानन, 'एक कप चाय अन वीस रुपये रोजी' , धुरंधर राजकारणी, मथुरानाथ सगळे सहीच ही ही ही!! आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-) ------------------------------------------------------------------------------- मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:52
आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-) हा हा हा, शक्यता आहे! :) मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा. चालायचंच! आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता! आम्हाला मात्र सदर लेखात त्या शिव्या आवश्यक वाटतात! पुढे मर्जी आपली...:) अवांतर - माझा आणि बिरुटेसाहेबांचा लेख आल्यापासून नमोगतावरचा एक कुणीतरी अण्णा इथे घिरट्या घालू लागला आहे. सध्या तो आमच्या निरिक्षणाखाली आहे! :)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:03
आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता! पंचायती वरील बाकीच्या मंडळींचे मत आजमावुन ते आम्ही ठरवुच! ...पण सध्या तरी जरा तुमच्या बरोबर शेवटच्या बाकड्यावर बसून टवाळक्या करायचा मूड आहे तेव्हा जरा आत सरका :-)

दिनेश५७ Sun, 11/11/2007 - 12:04
आमचा गजानुकर्ण बाकी मोठ्या मनाचा हो! त्याचा बिचार्‍याचा एक लेख दिवाळी नमोगताने नाकारला असतानासुद्धा त्याने बिचार्‍याने अगदी निष्ठेने संपादक मंडळाचीच वकिली केली आहे! मला गजानुकर्णाचा हा गूण घेतला पाहिजे. मी त्याच्या जागी असतो आणि माझं साहित्य नाकारलं गेलं असतं तर मी बराच तमाशा आणि शिवीगाळ केली असती! अर्थात, जिथे संपादन वगैरे आहे तिथे झक मारायला मी माझं साहित्य पाठवलंच नसतं हा भाग वेगळा!! :) ... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये. या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील?

In reply to by दिनेश५७

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 12:26
... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये. प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी! मला माझं लेखन कुणी संपादित वगैरे करावं, तपासून पाहावं आणि मगच प्रकाशित करवं असं वाटत नाही! किंबहुना अश्या ठिकाणी मी लेखन पाठवत नाही/पाठवणार नाही! आता हा जर तुम्हाला माज वगैरे वाटत असेल तर त्याला माझा काय बरं इलाज? या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील? गैरसमज होतो आहे. मी नुसतं निरिक्षणाखाली ठेवलं आहे असं म्हटलं आहे, 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' खाली ठेवलेलं आहे असं म्हटलेलं नाही! आता निरिक्षण काय हो, कुणीही कुणाचं करू शकतो! सांगायचा मुद्दा असा की आपल्याला किंवा अण्णाला कोणत्याही संपादकीय बंधनात ठेवलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी! बाय द वे, मिसळपाववर 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' लावण्याच्या बाबतीत कुणा एका माणसाची मुजोरी चालत नसून त्याबाबतचे संपूर्ण अधिकार पंचायत समितीकडे आहेत हे आपल्याला माहीत आहे काय? असो! मला वाटतं, नमोगतातला आणि मिसळपावातला फरक वरील खुलाश्यानंतर आपल्या लक्षात आला असावा! :) तात्या.

प्रमोद देव Sun, 11/11/2007 - 14:50
बाकी काही म्हण तात्या! अरे मधल्या आळीचे नाव सार्थ केलेस हो! नाव बाकी काय शोधलेस! अगदी मस्त! मनोगत! अरे अरे माफ कर ! नमोगत! त्याच्या बाबतीत तुझे म्हणजे कसे आहे ? तर "तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना"! अगदी असेच.शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना तू दिवसातून जितक्या वेळा हे नाव घेत असशील तितके देवाचे (माझे नव्हे रे)देखील घेत नसशील. खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही. मनु नाडकर्णी,ऐहिक राव, चांदीमयी, फिट्टरंजन, मिलिंद कणसे,सुमार जावडेकर, सर्वकाशी, दिवाकर पेठकर, अनन्ता५२, मथुरानाथ जलंत्री, आर्य आशिषभट्ट, घासूनाना, निष्प्रभावित, अश्विन मोडक, विदुला गोरे, नित्त्यानंद, पोष्ट्यागजानन वगैरे नावे बाकी झकास आहेत. पण मला एक समजत नाही ते असं की ऋणनिर्देशच्या यादीमध्ये आमच्या नित्त्यानंद काकांचं नांव कसं काय? नित्त्यानंद काकांनी नमोगत दिवाळी अंकावर नक्की कुठले उपकार केले ते समजलं नाही! ते आमचं शीक्रेट आहे बरं का! साले हे संपादक मंडळवाले एकिकडे त्यांचा लेख नाकारतात आणि एकिकडे त्यांचं ऋणही व्यक्त करतात हा काय डब्बलगेम आहे कुणास ठाऊक! :) पण लेख नाकारला त्याला काही कारण मात्र जरूर आहे. दिवाळी अंकासाठी आलेले लेखन इतके भरभरून आले होते की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की. त्यातून दिवाळी अंकासाठी लिहायचे म्हणून सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन लिहिलेले असणार. इतक्या सगळ्या कसलेल्या लेखकांमध्ये माझी वर्णी लागली असती तरच मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे वर्णी लागली नाही म्हणून त्याचे विशेष असे काही वाटले नाही. अर्थात वर्णी लागली असती तर मात्र लॉटरी लागल्याचा आनंद मात्र झाला असता. पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन. नव्याने बारसे झालेला नित्यानंद

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 09:43
खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही. छे हो प्रमोदकाका, काहीतरीच काय! उच्च दर्ज्याच्या लेखनाची अपेक्षा असणार्‍या संपादक मंडळाने माझे मोडकेतोडके लेखन नक्कीच नाकारले असते! :) की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की. असं असं! प्रमोदकाका, तुम्ही फारच बॉ समजूतदार आहात... पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन. बेष्ट ऑफ लक..:) आपला, (संपादित) तात्या.

आशु जोग Fri, 10/21/2011 - 01:51
विसोबा खेचर यांचा हा खूप पूर्वीचा लेख आणि आमचा मित्र परिकथेतील राजकुमार याचा अलिकडचा 'एक होता विदूषक' हा लेख यांच्यामधे विलक्षण साम्य आढळले 'एक होता विदूषक' http://www.misalpav.com/node/15639 खरं म्हणजे तात्या अभ्यंकरांना तसा मेसेज पाठवणार होतो पण व्यक्तीगत मेसेजचेही भांडवल करणारे लोक इथे आहेत http://www.misalpav.com/node/286 म्हणून इथे खुलेपणाने लिहितो आहे बाकी तात्यांनी ज्या लोकांची नावे घेतली आहेत ती नावे वाचून उगाच 'पदरी पडलं आणि पवित्र झालं' ही म्हण आठवली कृपया इतक्या जुन्या धाग्याला प्रतिसाद का दिला याच मुद्द्याला कुणी लोंबकाळत बसू नये या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात. डायरेक्ट तात्यांनी लिहिले तर आवडेल इतरांनी तात्यांची भाटगिरी करू नये. त्यांनाही ते आवडत नसावे. (मंगलाताईंच्या झुळूक मधील 'स्वामी भोपटकर' ही कथा राहून राहून आठवू लागली आहे)

In reply to by आशु जोग

>>>> या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात. आज चार वर्षानंतरही सदरील लेख खूप ताजा वाटतो. सालं तात्या लिहितो लै भारी. :) -दिलीप बिरुटे (तात्याच्या लेखनाचा फ्यान)

>>आमच्या कोकणात पारावर बसून अश्याच फुक्कटच्या दुसर्‍याच्या घरात डोकावत गजाली करण्याची पद्धत आहे! कोकण आणि कोकणी माणसाची प्रगती का नाही झाली ते थोडे थोडे समजते आहे ;-)

चिअर्स तात्या! -;) तुफनी लिहिले आहेस. बाकी संपादक मंडळाची माफिया टोळी जबराच! भागम्भा, शक्तिवेलू, पोष्ट्यागजानन, मथुरानाथ जलंत्री ही नावे खासच ठेवली आहेस. देवगडाच्या पारावर बसून तुझ्या गजाली प्रत्यक्षच ऐकतो आहे असे वाटले. राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 01:16
ताज्या बातमीनुसार शंकरपाळेच्या ब्लॉगावरील पाककृती आणि चांदीमयीची पूर्वप्रसारित मुलाखत या बाबतीत आता गृहिणीने संपादक मंडळाला मस्तपैकी शालजोडीतला हाणला आहे! :) अजूनही पोष्ट्यागजानन आणि गृहिणी संपादक मंडळावर रुसलेले आहेत! आता गृहिणीचं असं म्हणणं आहे की तिने ज्या पाककृती दिवाळी अंकात छापून आल्या आहेत त्या पूर्वीच शंकरपाळेच्या ब्लॉगावर पाहिलेल्या होत्या पण बहुधा शंकरपाळेने हळूच ते लेखन पूर्वप्रकाशित वाटू नये म्हणून आपल्या ब्लॉगवरून काढून टाकलेले आहे. गृहिणीने व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही. कारण शंकरपाळेने आमच्या चित्तपावन याहूसमुहावर दोन तीन दिवसांपूर्वीच तिच्या ब्लॉगाबद्दल लिहिले होते तेव्हा मी तो ब्लॉग पाहिला होता. तेव्हा तिथे गृहिणी म्हणते त्याप्रमाणे बर्‍याच पाककृती होत्या, परंतु आता त्यातील काही पाककृती नाहीश्या झालेल्या दिसतात! संपादक मंडळाने बहुधा शकरपाळेचे पाय धरले असावेत त्यामुळे त्यांच्यावर दया येऊन बहुधा श़करपाळेने आपल्या ब्लॉगवरील सदर पाककृती काढून टाकलेल्या असाव्या! :)) बाकी पोष्ट्यागजाननाने आणि गृहिणीने संपादक मंडळाला चांगलेच गोत्यात आणले असून सध्या संपा. मंडळातील सदस्य गृहिणीच्या शालजोडीतल्या प्रतिसादावर मूग गिळून बसले आहेत! काय करणार बिचारे ते तरी! झाल्ये खरी त्यांची गोची! :) आपला, (छद्मी!) तात्या.

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:07
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही. आधीचा एक लेखही असाच आहे. या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का?

In reply to by अण्णा

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:17
क्षमा करा पण हा लेख काही कळला नाही. चालायचंच! :) आधीचा एक लेखही असाच आहे. कुठला बरं? :) या दोन स्थळांची मारामारी/स्पर्धा आहे का? छे हो, मारामारी कुठली? अहो मिसळपाव तर अजून बाल्यावस्थेत असलेलं संकेतस्थळ आहे. ते उगाच कुणाशी मारामारी वगैरे करायला लागलं तर केव्हाच धारातीर्थी पडेल... :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:27
संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!! हा एका प्राध्यापकांनी लिहिलेला लेख, शीर्षकावरून एकांगी वाटला,. व नंतर आपले लेखनही असे वाटले.

In reply to by अण्णा

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:43
व नंतर आपले लेखनही असे वाटले. अभिप्रायाबद्दल धन्यवाद! :) आपण मायबाप वाचक, तेव्हा आपलं मत आमच्याकरता मोलाचं आहे! :) तात्या.

कोलबेर Sun, 11/11/2007 - 09:44
तात्या, तुमच्या ऐहिक रावांनीच सुरू केलेला हा साहित्य प्रकार आम्हाला जाम आवडतो. टवाळक्या फक्कड जमल्या आहेत. पोष्ट्या गजानन, 'एक कप चाय अन वीस रुपये रोजी' , धुरंधर राजकारणी, मथुरानाथ सगळे सहीच ही ही ही!! आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-) ------------------------------------------------------------------------------- मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा.

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 09:52
आर्य आशिषभट्ट हे चक्रम.ऑर्ग च्या संपादक मंडळावर देखिल आहेत असे आमच्या कानावर आले आहे.. तिथलाच एखादा वशिला लावला असावा :-) हा हा हा, शक्यता आहे! :) मी कोकणी नसल्याने (मला तरी) शिव्या मात्र खटकल्या बुवा. चालायचंच! आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता! आम्हाला मात्र सदर लेखात त्या शिव्या आवश्यक वाटतात! पुढे मर्जी आपली...:) अवांतर - माझा आणि बिरुटेसाहेबांचा लेख आल्यापासून नमोगतावरचा एक कुणीतरी अण्णा इथे घिरट्या घालू लागला आहे. सध्या तो आमच्या निरिक्षणाखाली आहे! :)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:03
आपण पंचायत समितीवर आहात तेव्हा आपल्याला शिव्या खटकल्या असल्यास आपण त्या काढून टाकू शकता! पंचायती वरील बाकीच्या मंडळींचे मत आजमावुन ते आम्ही ठरवुच! ...पण सध्या तरी जरा तुमच्या बरोबर शेवटच्या बाकड्यावर बसून टवाळक्या करायचा मूड आहे तेव्हा जरा आत सरका :-)

दिनेश५७ Sun, 11/11/2007 - 12:04
आमचा गजानुकर्ण बाकी मोठ्या मनाचा हो! त्याचा बिचार्‍याचा एक लेख दिवाळी नमोगताने नाकारला असतानासुद्धा त्याने बिचार्‍याने अगदी निष्ठेने संपादक मंडळाचीच वकिली केली आहे! मला गजानुकर्णाचा हा गूण घेतला पाहिजे. मी त्याच्या जागी असतो आणि माझं साहित्य नाकारलं गेलं असतं तर मी बराच तमाशा आणि शिवीगाळ केली असती! अर्थात, जिथे संपादन वगैरे आहे तिथे झक मारायला मी माझं साहित्य पाठवलंच नसतं हा भाग वेगळा!! :) ... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये. या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील?

In reply to by दिनेश५७

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 12:26
... नमोगताचे गजकर्ण खाजवल्यासारखे वाटले... शिव्यांमुळे, तात्या, लेखाला कोकणी मजा यावी, पण तो कोकणी माज मात्र वाटू नये. प्रत्येकाची बघण्याची दृष्टी वेगळी! मला माझं लेखन कुणी संपादित वगैरे करावं, तपासून पाहावं आणि मगच प्रकाशित करवं असं वाटत नाही! किंबहुना अश्या ठिकाणी मी लेखन पाठवत नाही/पाठवणार नाही! आता हा जर तुम्हाला माज वगैरे वाटत असेल तर त्याला माझा काय बरं इलाज? या प्रतिक्रियेमुळे कदचित `अण्णा'सारखं, मलाही निरीक्षणाखाली ठेवलं गेलं, तर त्या कल्पनेतल्या नमोगतात आणि मिसळपावात फरक कसा राहील? गैरसमज होतो आहे. मी नुसतं निरिक्षणाखाली ठेवलं आहे असं म्हटलं आहे, 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' खाली ठेवलेलं आहे असं म्हटलेलं नाही! आता निरिक्षण काय हो, कुणीही कुणाचं करू शकतो! सांगायचा मुद्दा असा की आपल्याला किंवा अण्णाला कोणत्याही संपादकीय बंधनात ठेवलेले नाही, याची कृपया नोंद घ्यावी! बाय द वे, मिसळपाववर 'संपादकीय किंवा प्रशासकीय अनुमती' लावण्याच्या बाबतीत कुणा एका माणसाची मुजोरी चालत नसून त्याबाबतचे संपूर्ण अधिकार पंचायत समितीकडे आहेत हे आपल्याला माहीत आहे काय? असो! मला वाटतं, नमोगतातला आणि मिसळपावातला फरक वरील खुलाश्यानंतर आपल्या लक्षात आला असावा! :) तात्या.

प्रमोद देव Sun, 11/11/2007 - 14:50
बाकी काही म्हण तात्या! अरे मधल्या आळीचे नाव सार्थ केलेस हो! नाव बाकी काय शोधलेस! अगदी मस्त! मनोगत! अरे अरे माफ कर ! नमोगत! त्याच्या बाबतीत तुझे म्हणजे कसे आहे ? तर "तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना"! अगदी असेच.शिव्या देण्याच्या निमित्ताने का होईना तू दिवसातून जितक्या वेळा हे नाव घेत असशील तितके देवाचे (माझे नव्हे रे)देखील घेत नसशील. खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही. मनु नाडकर्णी,ऐहिक राव, चांदीमयी, फिट्टरंजन, मिलिंद कणसे,सुमार जावडेकर, सर्वकाशी, दिवाकर पेठकर, अनन्ता५२, मथुरानाथ जलंत्री, आर्य आशिषभट्ट, घासूनाना, निष्प्रभावित, अश्विन मोडक, विदुला गोरे, नित्त्यानंद, पोष्ट्यागजानन वगैरे नावे बाकी झकास आहेत. पण मला एक समजत नाही ते असं की ऋणनिर्देशच्या यादीमध्ये आमच्या नित्त्यानंद काकांचं नांव कसं काय? नित्त्यानंद काकांनी नमोगत दिवाळी अंकावर नक्की कुठले उपकार केले ते समजलं नाही! ते आमचं शीक्रेट आहे बरं का! साले हे संपादक मंडळवाले एकिकडे त्यांचा लेख नाकारतात आणि एकिकडे त्यांचं ऋणही व्यक्त करतात हा काय डब्बलगेम आहे कुणास ठाऊक! :) पण लेख नाकारला त्याला काही कारण मात्र जरूर आहे. दिवाळी अंकासाठी आलेले लेखन इतके भरभरून आले होते की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की. त्यातून दिवाळी अंकासाठी लिहायचे म्हणून सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन लिहिलेले असणार. इतक्या सगळ्या कसलेल्या लेखकांमध्ये माझी वर्णी लागली असती तरच मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे वर्णी लागली नाही म्हणून त्याचे विशेष असे काही वाटले नाही. अर्थात वर्णी लागली असती तर मात्र लॉटरी लागल्याचा आनंद मात्र झाला असता. पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन. नव्याने बारसे झालेला नित्यानंद

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 09:43
खरे तर तात्या तुझा लेख नमोगताच्या दिवाळी अंकात नसल्यामुळे तो थोडासा वजनाला हलका झालाय असे माझे मत आहे. काय आहे की तुझ्यासारख्या महत्वाच्या माणसाला वगळून हा अंक प्रसिद्ध होऊच कसा शकतो? मला तरी हे फारसे पचले नाही. छे हो प्रमोदकाका, काहीतरीच काय! उच्च दर्ज्याच्या लेखनाची अपेक्षा असणार्‍या संपादक मंडळाने माझे मोडकेतोडके लेखन नक्कीच नाकारले असते! :) की त्यातून सर्वोत्तम निवडताना संपादकमंडळाला नक्कीच खूप त्रास झाला असणार हे नक्की. असं असं! प्रमोदकाका, तुम्ही फारच बॉ समजूतदार आहात... पण हरकत नाही. पुढच्या वेळी अजून जोमाने प्रयत्न करेन. बेष्ट ऑफ लक..:) आपला, (संपादित) तात्या.

आशु जोग Fri, 10/21/2011 - 01:51
विसोबा खेचर यांचा हा खूप पूर्वीचा लेख आणि आमचा मित्र परिकथेतील राजकुमार याचा अलिकडचा 'एक होता विदूषक' हा लेख यांच्यामधे विलक्षण साम्य आढळले 'एक होता विदूषक' http://www.misalpav.com/node/15639 खरं म्हणजे तात्या अभ्यंकरांना तसा मेसेज पाठवणार होतो पण व्यक्तीगत मेसेजचेही भांडवल करणारे लोक इथे आहेत http://www.misalpav.com/node/286 म्हणून इथे खुलेपणाने लिहितो आहे बाकी तात्यांनी ज्या लोकांची नावे घेतली आहेत ती नावे वाचून उगाच 'पदरी पडलं आणि पवित्र झालं' ही म्हण आठवली कृपया इतक्या जुन्या धाग्याला प्रतिसाद का दिला याच मुद्द्याला कुणी लोंबकाळत बसू नये या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात. डायरेक्ट तात्यांनी लिहिले तर आवडेल इतरांनी तात्यांची भाटगिरी करू नये. त्यांनाही ते आवडत नसावे. (मंगलाताईंच्या झुळूक मधील 'स्वामी भोपटकर' ही कथा राहून राहून आठवू लागली आहे)

In reply to by आशु जोग

>>>> या धाग्यातील भावना आजही मला ताज्या वाटतात. आज चार वर्षानंतरही सदरील लेख खूप ताजा वाटतो. सालं तात्या लिहितो लै भारी. :) -दिलीप बिरुटे (तात्याच्या लेखनाचा फ्यान)

>>आमच्या कोकणात पारावर बसून अश्याच फुक्कटच्या दुसर्‍याच्या घरात डोकावत गजाली करण्याची पद्धत आहे! कोकण आणि कोकणी माणसाची प्रगती का नाही झाली ते थोडे थोडे समजते आहे ;-)
लेखनविषय:
आदरणीय पंचायत समिती, सदर लेख हा केवळ माझ्या कल्पनेतला आणि स्वप्नरंजनातला आहे. कुणाही जिवंत वा मृत व्यक्तिशी अथवा संकेतस्थळाशी याचा संबंध नाही आणि तसे कुणाला आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा असे मी जाहीर करतो. त्याचप्रमाणे या लेखात काही कॉमन कोकणी शिव्या आहेत, त्याही पंचायत समितीची हरकत नसल्यास या लेखात राहू द्याव्यात अशी माझी आग्रहवजा विनम्र मागणी आहे!

संकेतस्थळावरील सदस्यांचा '' एक फसलेला दिवाळी अंक'' !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर Sat, 11/10/2007 - 17:53
सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :) आणि हो, ज्यांना सहित्यातलं शष्पही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू! होऊ जाऊ दे मिसळपावची जोरदार होळी आणि होळी विशेषांक! काय म्हणता? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :) कल्पना छान आहे !!! :))))) >>ज्यांना सहित्यातलं शब्दही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू! हा घ्या आमचा अर्जे, संपादक मंडळातील मुख्य संपादकपदासाठी !!! माझ्या इतका क्वालीफाईड संपादक, मानधन देऊनही मिळणार नाही. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 01:28
आमच्या मिसळपावच्या बिरुटेसाहेबांनी इतक्या बारकाईने आणि बर्‍याच लोकांच्या लेखनाला दिलेला प्रतिसाद खरोखरंच कौतुकास्पद आहे! हजारोंच्या संख्येत सदस्य असलेल्या खुद्द मनोगतावरदेखील एकाच व्यक्तिने इतक्या अल्पावधीत त्यांच्याच दिवाळी अंकातल्या एवढ्या समग्र साहित्याची जाहीर नोंद घेतलेली माझ्या पाहण्यात नाही! अर्थात ही खासियत, ही रसिकता आमच्या अवघ्या दोनचार शेकड्यातल्या मिसळपावचीच! :) बिरुटेसाहेब, मिसळपावला तुमचा अभिमान वाटतो! :) तात्या.

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:05
हे मनोगत या स्थळावरच्या अंका विषयी असावे असे वाटते आहे. चांगला वाटला अंक... इतका काही फसलेला वगैरे वाटत नाही! बरा आहे.

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 09:06
खरे आहे. दिवाळी अंक एकदम फसला आहे. माझा लेख नाकारल्यामुळे तर जास्तच! पण तुमच्या लेखातील खालील वाक्यांमधून तसे वाटत नाही. ;) -(चहाटळ) आजानुकर्ण ही कविता सुंदर झालेली' आहे या कविता, मात्र जबराच आहे. सुंदर कविता आहे. कविता वाचनीय आनंद देतात शब्दरचनेच्या बाबतीतल्या नोंद घेण्यासारख्या कविता आहेत. अनुभव तेही सुरेखच झाले ते यशस्वी झाले आहेत असे वाटते मस्त मांडलेले आहे. अनुभवही छान झाले आहेत. क्लासवन झाला आहे. लेख मस्त आहे ओळख झकास झाली आहे. प्रदीप यांचा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्टे वाटावा असा आहे. फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, झकासच झाले आहे. वाचकांना नक्कीच आवडेल. कथा दर्जेदार वाटली. कथाही मस्तच आहे, स्वैर रुपांतर दर्जेदार झाले आहे. दर्जेदार झालेली आहेत. कथा या प्रकारांनी बाजी मारली आहे

In reply to by आजानुकर्ण

कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे , ही आमच्या गुरुंची शिकवण आहे !!! म्हणून कौतुकाच्या वाक्याची पेरणी या नवसमिक्षकाकडून झाली असेल !!! खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:38
खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;) बिरुटे सर, हा टोला बाकी भारीच.. आता शिष्योत्तम काय म्हणतायत बघुया!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 10:54
इथे सगळ्यांना कळेल म्हणून चांदोबात वाचलेली एक बोधकथा सांगतो. आंब्याच्या झाडाला सगळे जण दगड मारत असतात. म्हणून तो रडत रडत परमेश्वराकडे जातो आणि विचारतो मलाच का सगळे दगड मारतात? परमेश्वर सांगतो, "अरे ज्यांना रसाळ, गोड फळे लागतात त्यांनाच लोक दगड मारतात. समोरच्या बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारत आहे का?" आंबा बिचारा खूष होतो. तात्पर्य सांगणे नलगे. साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे. उगीच हल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये असते तसे हेडलाईन आकर्षक बनवून पुढे रात्रीचे जेवण सकाळी परतून वाढलेले असावे त्याप्रमाणे लेख नको. ;)

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:02
कर्णा, साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे. हे माझ्या मते बरोबर आहे, परंतु बिरुटेसाहेबांनी जे म्हटलं आहे, कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे , तेही माझ्या मते बरोबर आहे. ओव्हरऑल साहित्यकृती जरी भिकार असली तरी त्यातल्या काही गुणांचे कौतुक करायला काय हरकत आहे? भिक्कार साहित्यकृतीतदेखील काही गूण असू शकतात ना? :) आपला, (देवगडातील काणे वकील!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 11:08
हेडलाईन "एक फसलेला दिवाळीअंक" अशी असल्यामुळे काहीतरी दणदणीत वाचायला मिळणार अशी समजूत करून घेऊन आंघोळीला चाललो असताना टॉवेल, गरम पाणी वगैरे बाजूला ठेवून हा लेख वाचायला सुरुवात केली पण शेवटचे वाक्य वगळता हा लेख पाहिला तर तो मनोगत दिवाळी अंकाच्या गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले. शेवटी थंड पाण्याने आंघोळ करावी लागली. वाचकांची अशी फसवणूक करणे योग्य आहे का? असा लेख लिहिणे म्हणजे सचिन तेंडुलकर ९९ वर बाद झाल्यानंतर "एक फसलेली फलंदाजी" असा लेख लिहून त्यात सचिनने मस्त स्क्वेअर कट मारला, काय झकास पुल शॉट होता, कव्हर ड्राईव्ह तर अप्रतिम. पण त्याचे शतक पूर्ण न झाल्याने फलंदाजी फसली असे म्हणण्यासारखे आहे. - आजानुकर्ण वेंगसरकर.

In reply to by आजानुकर्ण

ज्या पद्धतीने या दिवाळी अंकासाठी गाजावाजा करुन साहित्य मागविल्या जात होते आणि मिळालेले साहित्य , असे नको तसे हवे. पुर्व प्रसिद्ध झालेले साहित्य नको, त्यासंबधी किती किती चर्चा, आणि किती किती मार्गदर्शन झाले............म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ? म्हणून, त्या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले ! गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले. खरे तर आपला पॉझीटीव्ह ऍटीट्युड आम्हाला फार आवडला ! आणि आमचा लेख तसाच असता तर मिसळपाववर आज अस्वस्थपणे फिरणारे, अण्णांचे डोळे आमचा लेख वाचल्यावर असे भरुन आले असते का ? :) अवांतर ;) आमच्या लेखाबाबत आपण फार मनाला लाऊन घेऊ नये ! आपले परत आलेले लेख तसेच सांभाळून ठेवा. आम्ही पुढील वर्षी असाच गाजावाजा करुन एक दिवाळी अंक काढणार आहोत त्याच्यात नक्की टाकू !!!:) ( ह. घे.) फिरकीपटू प्रा.डॉ. शेन वॉ..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 12:44
म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ? बिरुटेशेठ, हल्ली तुम्ही औरंगाबादेत असता परंतु मूळचे तुम्ही कोकणातले का हो? कारण वरील वाचून रत्नांग्रितल्या मधल्या आळीची आठवण झाली! :) आपला, (देवगडकर) तात्या बर्वा! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 19:07
या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले !
हो. पण अंक कुठे फसला आहे ते सांगा तरी. तुम्ही स्तुतीसुमने उधळून अंक फसला आहे असे म्हणता ते काही पटले नाही बॉ. नवीन म्हणजे नक्की काय एक्स्पेक्टेड होते अंकामध्ये जे यात नाही.? खरे म्हणजे प्रत्येक लेखावर स्वतंत्र समीक्षा हवी. दोनचार ओळीत काम आटोपणे हे अगदीच सखाराम गटणेसारखे पंचनामा केल्यासारखे वाटते बॉ. ;) - आजानुकर्ण हवालदार

In reply to by आजानुकर्ण

पहिल्या उता-यात लिहीलेच आहे, दिवाळी अंकात काय असावे पण, मित्राने इतका आग्रह धरलाच आहे तर आणखी जरासा खूलासा. एकतर फसलेला आहे, म्हणून सर्वच लेखन टाकाऊ असते असे म्हणने योग्य नसते. काही तरी उत्तम लेखनाचाही विचार जसा असेल तसा स्विकारला पाहिजे. म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही. दिवाळीअंकाचा जो एक ठरावीक साचा असतो त्यात हा उतरलेला आहे का ? छपाई करुन देण्यासाठी वेगळा आणि ऑनलाईन वाचकांसाठी वेगळा अशा स्वरुपात फरक पडत असतो. वेगवेगळ्या ब्लॉगवर विविध कथा, अनुभव असतात. म्हणून ते निवडतांना सार्वजनिक अनुभवापेक्षा वेगळे लेखन आहे का याचा अभाव इथे आम्हाला दिसतो. १) आंतरजालीय दिवाळी अंक आहे, म्हणून जरा दृकश्राव्य माध्यमं वापरता आली असती. २) विषयानुरुप सुंदर चित्रांची निवड करुन त्याची पखरण लेखांमधे परिणामकारक ठरु शकली असती. ३) व्यंगचित्रे, चुटकुले टाकता आली असती. ४) कथाप्रकारात वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळता आले असते. ५) विनोदी कथांची संख्या वाढवता आली असती. ६) एकांकिका, हाताळता आल्या असत्या./ विनोदी/गंभीर/सामाजिक ( अर्ध्या तासाच्या अभिनयासाठी लिहिल्या जातात तश्या) ७) दर्जेदार साहित्यिकांच्या( अजून तीनेक) मुलाखती न लांबणा-या टाकता आल्या असत्या. ८) संपादकाला आवडणा-या लेखनापेक्षा वाचकाला काय आवडेल याचा विचार करुन लेख टाकायला पाहिजे होते. ९) राजकीय,सामाजिक, अध्यात्मिक, संगणकीय तंत्र, भ्रमनध्वनी, यावर लेख आणि याच विषयावर विडंबनात्मक लेखन टाकता आले असते. १०)तांत्रिक बाबतीत नजरेत भरेल असे बॅक्ग्राउंड,पेजेस आणि लक्षवेधी शब्दाचे फाँट्सचा वापर करता असता, :) वरील सर्व विषयांचा अभाव या दिवाळी अंकात दिसतो आणि आस्वादाच्या पातळीवर काही लेखन मात्र उतरतच नाही, त्याचा समाचार आम्ही योग्य ठिकाणी घेतलाच आहे, या अभावामुळे हा दिवाळी अंक आम्हाला फसलेलाच वाटतो. या दिवाळी अंकातले अनेक लेखनाचे उतारे समीक्षण करतांना टाकता आले असते, साधक बाधक चर्चा करता आली असती. पण आमचे समीक्षण न राहता मीनी दिवाळी अंक झाला असता म्हणून ते टाळले आहे. पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) तेव्हा लेखन अनुमतीच्या प्रतिक्षा करणा-या सदस्यांच्या, संपादित करणा-या संपादकाच्या दिवाळीअंकाचा, अधिक परिपक्व समीक्षकाच्या भुमिकेत त्याचा साधक बाधक समाचार, अनेक उता-या, संदर्भासहीत आम्ही नक्कीच घेऊ!!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 03:19
बिरुटेसाहेबांनी मांडलेले दहाही मुद्दे पटण्याजोगे आहेत. पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) हा हा हा! मला तर तीच शक्यता अधिक वाटते! :) च्यामारी या कर्णाला त्या थोर मनोगताचे आणि त्यांच्या थोर दिवाळीअंकाचे भारीच कवतिक दिसते आहे! :) चलो, कोई बात नही...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो... आमच्या मित्राने नुकतीच दिवाळी अंकासाठी संपादकपदाची सुत्रे हातात घेतल्याची बातमी आहे, अशात आमच्या भेटी-गाठी नसल्यामुळे इथेच अभिनंदन करतो. !!! :) वेळ मिळाला तर.... आणखी एका ऑनलाइन अंकाच्या समीक्षेसाठी...समिक्षेची मुलतत्त्वे या बरोबर आणखी काही पुस्तके वाचावे लागतील? यासाठी कोणी मार्गदर्शन करेल का ? संपादक आणि इतर वैचारिक मारामार्‍या हा आमच्या समीक्षेचा विषय नाही, हे चाणाक्ष वाचकांना सांगण्याची गरज नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 22:04
आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो... हम्म! शक्यता आहे! :) असो, आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो! व्वा व्वा क्या बात है ! रौशनी दिवाळीतच येऊ द्या. रौशनीने च्या लेखाने दिवाळी मस्त जाणार असे दिसते :) अवांतर : सहावा वेतन आयोग लागु झाला तर ( नाही झाला तरी ) मिपाच्या काही उत्तम लेखांचे संपादन करुन एक छापील अंक काढला पाहिजे असा विचार मनात घोळत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:33
बिरुटे सर, अंक चाळताना घाटपांडे काकांचा माधव रिसबुडांवरील भारावुन टाकणारा लेख वाचला. मलातरी तो सर्वात जास्त आवडला. एका जबरदस्त विचारवंताची काय सुरेख ओळख करून दिली आहे. प्रसिद्धीच्या झोताबाहेर असणार्‍या ह्या विचारवंतावर इतका सुंदर लेख लिहून घाटपांडे काकांनी त्यांना आदरांजली च वाहीली आहे. ब्रावो!!

In reply to by कोलबेर

घाटपांडे यांचा आवडता विषय फलजोतिष इथेही आहे, पण या प्रवाहात माधव रिसबूडांचे वैचारिक मंथन आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्याचे संबध त्यासाठी माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, मात्र या लेखातून लेखकाची भुमिका स्पष्ट होत नाही असे वाटते. बस का कोलबेर सेठ, आम्ही या पद्धतीने त्या लेखाची नोंद घेतली आहे. घाटपांडे साहेबांच्या लेखाची नोंद आम्ही कसे विसरु !!! (माधवरावांनी हा शेवटचा लेख असे म्हणावे आणि घाटपांडेसाहेबांना त्याची झालेली सवय..... आणि एक दिवस खरेच शेवटचा असलेला लेख त्याची नोंद विसरणे शक्यच नाही. ) वरवर चाळला की काय आमचा लेख :)

प्रमोद देव Sun, 11/11/2007 - 16:14
डॉक्टरसाहेब एकदम गुगली टाकलात असे वाटतंय! संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!! शीर्षकाचे प्रतिबिंब मात्र आपल्या लेखात दिसत नाहीये. पण तुमच्या वाचनाच्या वेगाला मात्र दाद द्यायला हवेय. किती झटपट अंकाचे वाचन केलेत आणि लगेच समीक्षाही पेश केलीत. मान गये उस्ताद! जियो.

प्राजु Sun, 11/11/2007 - 20:16
डॉ. साहेब, आपल्या समिक्षणातून मला पु.लं.ची आठवण झाली.. म्हणजे.. "आमचा बेमट्या ना अगदी हुश्शार हो... जरा बावळट आहे म्हणून काय झालं??" अशा प्रकारचे आपले समिक्षण वाटते. "कविता चांगल्या.. लेख वाचनीय.... मुलाखत दर्जेदार्....पण अंक फसलाय..".. नक्की कुठे फसलाय हे सांगाल का? - प्राजु.

असे टायटल ही "इष्टापत्ती" असते. ते जर वेगळे दिले असते तर लोकांचे लक्ष वेधले असते का? "तुला ती भानगड समजली का?" " एक लफडा झाला राव?" अशा संवादाने सुरवात केली कि समोरचा माणुस कान टवकारुन ऐकायला तयार होतो. डॉ साहेब आपले हुशार आहेत. अजानुकर्णाने हेच वेगळ्या भाषेत सांगितले आहेत. डॉ साहेव आपण लिहित रहा. आपल्या लिखाणावर प्रेम करणारी माणसे हीच आहेत. प्रकाश घाटपांडे

एकवाचक Sat, 08/16/2008 - 03:12
... हे असंच परिक्षण असतं का? खरं म्हणजे हेच शिर्षक असतं का असं विचारायला हवं कारण लेखात तर गुणवर्णन आहे. कारण निव्वळ मनोगतावरचा आहे म्हणून जरा जास्त धारदार टिका केली कि काय असं वाटतं !! वर तुम्ही म्हंटलंय, "......म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही.........." - फार चांगलं म्हंटलेलं कोणाला वाटू नये म्हणून तुमचा हा 'वैधानिक ईशारा' मजेदार वाटला :-) अभावाबद्दलचे तुमचे १० मुद्दे वाचले. त्याबद्दल थोडं. - बरेचसे 'अमुक तमुक जास्त हवं' असे आहेत: कुठल्याहि अंकाला हे मुद्दे लागू होतील, नाही का? जास्ती कंटेन्ट, जास्ती विषय, अजून वैविध्य वगैरे ... - पहीला मुद्दा: 'ई-दिवाळी अंक' असता तर अगदी ग्राह्य आहे तुमचा मुद्दा. पण हा तसा नाही. हा मी प्रिन्ट करून वाटेत वाचू शकतो. - शेवटचा मुद्दा: हे सुध्दा करावं तितकं थोडं असं असतं. हां, आता अगदिच टाकाउ असता तर गोष्ट वेगळी. पण हा तसा नक्किच नाहिये. मिपा आपल्या परीने समृध्द आहे. मनोगतचं काहि विचकतं म्हणून नव्हे. असो. 'मनोगतचं अमुक तमुक कसं फसलं' या विचारसरणीतून मिपाच्या कधी सुटका होणार कोणास ठाऊक. मनोगताला 'मोठं भावंड' असं तात्यासुध्दा म्हणतो, बाकिच्याच मंडळीना अधनं मधनं एखादा दगड भिरकावल्याशिवाय राहावत नाहि!! - मिपाचा प्रेमी, एकवाचक.

In reply to by एकवाचक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2008 - 09:12
प्रिय वाचक, आपल्या प्रतिसादास उपप्रतिसाद देण्यास जरा उशीर होत आहे, दिलगीरी व्यक्त करतो. मनोगताचा नसता तर .... आपला प्रश्न अगदी योग्य आहे, गेले वर्षभर या आणि अनेक प्रश्नांनी आमचे व्य. नि भरुन गेले. एका प्रा.डॉ ला ज्यांच्याकडे लोक बुद्धीवादी वगैरे म्हणून पाहतात ( स्वतः प्रा.डॉ. तसे मानत नाहीत) त्यांना असे अजे-दुजे करणे शोभत नाही, त्यांनी तसे करु नये. याच्याशी सहमत आहे. :) पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते :) अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.' अशा गोष्टीचा आम्हाला लय राग येतो. तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा किंवा एखादा ब्लॉगवर सदस्यांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपला राग व्यक्त करण्याचा योग्य नसेल पण हा चांगला मार्ग नाही का ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:25
अहो राहू द्या ना सर आता जाऊ द्या.... >>तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा हा टोला डायरेक्ट तात्याला का? त्या चिखलफेकू ब्लॉगवर आम्हाला हेच ज्ञान मिळाले बॉ!! (ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा

In reply to by नंदा प्रधान

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:31
(ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा मीही !! द्या टाळी. नव्हे यापुढेही जाऊन म्हणतो, की प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला, -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:37
>>प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला, काय शेंड्या लावता राव?..तुमचे उपक्रमावर युयुत्सु आणि सर्किट असे (मिनिमम) दोन आयडॉ आहेत असे ऐकून आहे!

In reply to by नंदा प्रधान

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:44
जुने जाणते, नंदाजी, आपल्या ह्या प्रतिसादाने आमचा आपल्याविशयीचा आदर रसातळाला गेलेला आहे. युयुत्सु हा आय डी हॅक झाला, तो बंद केला, आणि मगच आम्ही सर्किट झालो उपक्रमावर, हे तरी लक्षात घ्या. तो युयुत्सु मी नव्हे, ही नोंद घ्यावी. (स्वगतः शशांकला सांगितले होते, तो युयुत्सु हा आयडी खारीज कर म्हणून. संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.) -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:52
आमच्या माहिती प्रमाणे सर्किट हा आयडी आधी काढला होतात मग युयुत्सु. त्यामुळे युयुत्सु हॅक झाल्यावर सर्किट आयडी काढला हे लॉजीक चालत नाही. गणिती ना हो तुम्ही? आमच्या मनातील तुमचा आदर देखिल कणभरच कमी झाला हा!:) आणि हो ते जाल-सर्वज्ञाचा 'आयडी हॅकिंग' वगैरे काय गौडबंगाल होतं त्यात न गेलेलंच बरं.. नाही का? ;) (जुने जाणते) नंदाजी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जनोबा रेगे गुरुवार, 08/28/2008 - 19:56
संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.) आणि तुमच्यामुळे किती स॑केतस्थळचालका॑ना मान खाली घालायला लागली आहे कुणास ठाऊक?

मारवा Wed, 06/08/2016 - 11:26
If Moses had gone to Harvard Law School and spent three years working on the Hill, he would have written the Ten Commandments with three exceptions and a saving clause. - Charles Morgan मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है ? आखिर वही होता है जो मंजुर-ए-खुदा होता है !

विसोबा खेचर Sat, 11/10/2007 - 17:53
सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :) आणि हो, ज्यांना सहित्यातलं शष्पही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू! होऊ जाऊ दे मिसळपावची जोरदार होळी आणि होळी विशेषांक! काय म्हणता? :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>सगळीच संकेतस्थळं हल्ली दिवाळीअंक काढायला लागली आहेत. आपण पण एक होळीअंक काढू आणि होळीला प्रसिद्ध करू! किती बोंबलायचंय ते बोंबला तिच्यायला! :) कल्पना छान आहे !!! :))))) >>ज्यांना सहित्यातलं शब्दही कळत नाही अशीच मंडळी संपादक मंडळात नेमू! हा घ्या आमचा अर्जे, संपादक मंडळातील मुख्य संपादकपदासाठी !!! माझ्या इतका क्वालीफाईड संपादक, मानधन देऊनही मिळणार नाही. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 01:28
आमच्या मिसळपावच्या बिरुटेसाहेबांनी इतक्या बारकाईने आणि बर्‍याच लोकांच्या लेखनाला दिलेला प्रतिसाद खरोखरंच कौतुकास्पद आहे! हजारोंच्या संख्येत सदस्य असलेल्या खुद्द मनोगतावरदेखील एकाच व्यक्तिने इतक्या अल्पावधीत त्यांच्याच दिवाळी अंकातल्या एवढ्या समग्र साहित्याची जाहीर नोंद घेतलेली माझ्या पाहण्यात नाही! अर्थात ही खासियत, ही रसिकता आमच्या अवघ्या दोनचार शेकड्यातल्या मिसळपावचीच! :) बिरुटेसाहेब, मिसळपावला तुमचा अभिमान वाटतो! :) तात्या.

अण्णा Sun, 11/11/2007 - 09:05
हे मनोगत या स्थळावरच्या अंका विषयी असावे असे वाटते आहे. चांगला वाटला अंक... इतका काही फसलेला वगैरे वाटत नाही! बरा आहे.

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 09:06
खरे आहे. दिवाळी अंक एकदम फसला आहे. माझा लेख नाकारल्यामुळे तर जास्तच! पण तुमच्या लेखातील खालील वाक्यांमधून तसे वाटत नाही. ;) -(चहाटळ) आजानुकर्ण ही कविता सुंदर झालेली' आहे या कविता, मात्र जबराच आहे. सुंदर कविता आहे. कविता वाचनीय आनंद देतात शब्दरचनेच्या बाबतीतल्या नोंद घेण्यासारख्या कविता आहेत. अनुभव तेही सुरेखच झाले ते यशस्वी झाले आहेत असे वाटते मस्त मांडलेले आहे. अनुभवही छान झाले आहेत. क्लासवन झाला आहे. लेख मस्त आहे ओळख झकास झाली आहे. प्रदीप यांचा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्टे वाटावा असा आहे. फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, झकासच झाले आहे. वाचकांना नक्कीच आवडेल. कथा दर्जेदार वाटली. कथाही मस्तच आहे, स्वैर रुपांतर दर्जेदार झाले आहे. दर्जेदार झालेली आहेत. कथा या प्रकारांनी बाजी मारली आहे

In reply to by आजानुकर्ण

कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे , ही आमच्या गुरुंची शिकवण आहे !!! म्हणून कौतुकाच्या वाक्याची पेरणी या नवसमिक्षकाकडून झाली असेल !!! खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:38
खोटं वाटत असेल तर विचारा, चित्रपटाचे समीक्षण करणा-या आपल्या गुरुंना !!! ;) बिरुटे सर, हा टोला बाकी भारीच.. आता शिष्योत्तम काय म्हणतायत बघुया!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 10:54
इथे सगळ्यांना कळेल म्हणून चांदोबात वाचलेली एक बोधकथा सांगतो. आंब्याच्या झाडाला सगळे जण दगड मारत असतात. म्हणून तो रडत रडत परमेश्वराकडे जातो आणि विचारतो मलाच का सगळे दगड मारतात? परमेश्वर सांगतो, "अरे ज्यांना रसाळ, गोड फळे लागतात त्यांनाच लोक दगड मारतात. समोरच्या बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारत आहे का?" आंबा बिचारा खूष होतो. तात्पर्य सांगणे नलगे. साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे. उगीच हल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये असते तसे हेडलाईन आकर्षक बनवून पुढे रात्रीचे जेवण सकाळी परतून वाढलेले असावे त्याप्रमाणे लेख नको. ;)

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 11:02
कर्णा, साहित्यकृती भिकार असली तर त्याला तसेच झोडणे आवश्यक असते असे माझे मत आहे. हे माझ्या मते बरोबर आहे, परंतु बिरुटेसाहेबांनी जे म्हटलं आहे, कितीही भिक्कार साहित्यकृती असली तरीही त्याच्यातल्या काही गुणांचे कौतुक करणे हे समिक्षकाला जमले पाहिजे , तेही माझ्या मते बरोबर आहे. ओव्हरऑल साहित्यकृती जरी भिकार असली तरी त्यातल्या काही गुणांचे कौतुक करायला काय हरकत आहे? भिक्कार साहित्यकृतीतदेखील काही गूण असू शकतात ना? :) आपला, (देवगडातील काणे वकील!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 11:08
हेडलाईन "एक फसलेला दिवाळीअंक" अशी असल्यामुळे काहीतरी दणदणीत वाचायला मिळणार अशी समजूत करून घेऊन आंघोळीला चाललो असताना टॉवेल, गरम पाणी वगैरे बाजूला ठेवून हा लेख वाचायला सुरुवात केली पण शेवटचे वाक्य वगळता हा लेख पाहिला तर तो मनोगत दिवाळी अंकाच्या गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले. शेवटी थंड पाण्याने आंघोळ करावी लागली. वाचकांची अशी फसवणूक करणे योग्य आहे का? असा लेख लिहिणे म्हणजे सचिन तेंडुलकर ९९ वर बाद झाल्यानंतर "एक फसलेली फलंदाजी" असा लेख लिहून त्यात सचिनने मस्त स्क्वेअर कट मारला, काय झकास पुल शॉट होता, कव्हर ड्राईव्ह तर अप्रतिम. पण त्याचे शतक पूर्ण न झाल्याने फलंदाजी फसली असे म्हणण्यासारखे आहे. - आजानुकर्ण वेंगसरकर.

In reply to by आजानुकर्ण

ज्या पद्धतीने या दिवाळी अंकासाठी गाजावाजा करुन साहित्य मागविल्या जात होते आणि मिळालेले साहित्य , असे नको तसे हवे. पुर्व प्रसिद्ध झालेले साहित्य नको, त्यासंबधी किती किती चर्चा, आणि किती किती मार्गदर्शन झाले............म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ? म्हणून, त्या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले ! गौरव विशेषांकाचा संपादकीय लेख असावा असे वाटले. खरे तर आपला पॉझीटीव्ह ऍटीट्युड आम्हाला फार आवडला ! आणि आमचा लेख तसाच असता तर मिसळपाववर आज अस्वस्थपणे फिरणारे, अण्णांचे डोळे आमचा लेख वाचल्यावर असे भरुन आले असते का ? :) अवांतर ;) आमच्या लेखाबाबत आपण फार मनाला लाऊन घेऊ नये ! आपले परत आलेले लेख तसेच सांभाळून ठेवा. आम्ही पुढील वर्षी असाच गाजावाजा करुन एक दिवाळी अंक काढणार आहोत त्याच्यात नक्की टाकू !!!:) ( ह. घे.) फिरकीपटू प्रा.डॉ. शेन वॉ..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 12:44
म्हणून आम्हाला वाटले कधीच झाला नाही आणि भविष्यात पुढेही होणार नाही, असा दिवाळी अंक निघतो की काय ? बिरुटेशेठ, हल्ली तुम्ही औरंगाबादेत असता परंतु मूळचे तुम्ही कोकणातले का हो? कारण वरील वाचून रत्नांग्रितल्या मधल्या आळीची आठवण झाली! :) आपला, (देवगडकर) तात्या बर्वा! :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजानुकर्ण Sun, 11/11/2007 - 19:07
या पार्श्वभुमीवरही त्याचे फसलेलेपण आमच्या डोळ्यात अधिक भरले !
हो. पण अंक कुठे फसला आहे ते सांगा तरी. तुम्ही स्तुतीसुमने उधळून अंक फसला आहे असे म्हणता ते काही पटले नाही बॉ. नवीन म्हणजे नक्की काय एक्स्पेक्टेड होते अंकामध्ये जे यात नाही.? खरे म्हणजे प्रत्येक लेखावर स्वतंत्र समीक्षा हवी. दोनचार ओळीत काम आटोपणे हे अगदीच सखाराम गटणेसारखे पंचनामा केल्यासारखे वाटते बॉ. ;) - आजानुकर्ण हवालदार

In reply to by आजानुकर्ण

पहिल्या उता-यात लिहीलेच आहे, दिवाळी अंकात काय असावे पण, मित्राने इतका आग्रह धरलाच आहे तर आणखी जरासा खूलासा. एकतर फसलेला आहे, म्हणून सर्वच लेखन टाकाऊ असते असे म्हणने योग्य नसते. काही तरी उत्तम लेखनाचाही विचार जसा असेल तसा स्विकारला पाहिजे. म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही. दिवाळीअंकाचा जो एक ठरावीक साचा असतो त्यात हा उतरलेला आहे का ? छपाई करुन देण्यासाठी वेगळा आणि ऑनलाईन वाचकांसाठी वेगळा अशा स्वरुपात फरक पडत असतो. वेगवेगळ्या ब्लॉगवर विविध कथा, अनुभव असतात. म्हणून ते निवडतांना सार्वजनिक अनुभवापेक्षा वेगळे लेखन आहे का याचा अभाव इथे आम्हाला दिसतो. १) आंतरजालीय दिवाळी अंक आहे, म्हणून जरा दृकश्राव्य माध्यमं वापरता आली असती. २) विषयानुरुप सुंदर चित्रांची निवड करुन त्याची पखरण लेखांमधे परिणामकारक ठरु शकली असती. ३) व्यंगचित्रे, चुटकुले टाकता आली असती. ४) कथाप्रकारात वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळता आले असते. ५) विनोदी कथांची संख्या वाढवता आली असती. ६) एकांकिका, हाताळता आल्या असत्या./ विनोदी/गंभीर/सामाजिक ( अर्ध्या तासाच्या अभिनयासाठी लिहिल्या जातात तश्या) ७) दर्जेदार साहित्यिकांच्या( अजून तीनेक) मुलाखती न लांबणा-या टाकता आल्या असत्या. ८) संपादकाला आवडणा-या लेखनापेक्षा वाचकाला काय आवडेल याचा विचार करुन लेख टाकायला पाहिजे होते. ९) राजकीय,सामाजिक, अध्यात्मिक, संगणकीय तंत्र, भ्रमनध्वनी, यावर लेख आणि याच विषयावर विडंबनात्मक लेखन टाकता आले असते. १०)तांत्रिक बाबतीत नजरेत भरेल असे बॅक्ग्राउंड,पेजेस आणि लक्षवेधी शब्दाचे फाँट्सचा वापर करता असता, :) वरील सर्व विषयांचा अभाव या दिवाळी अंकात दिसतो आणि आस्वादाच्या पातळीवर काही लेखन मात्र उतरतच नाही, त्याचा समाचार आम्ही योग्य ठिकाणी घेतलाच आहे, या अभावामुळे हा दिवाळी अंक आम्हाला फसलेलाच वाटतो. या दिवाळी अंकातले अनेक लेखनाचे उतारे समीक्षण करतांना टाकता आले असते, साधक बाधक चर्चा करता आली असती. पण आमचे समीक्षण न राहता मीनी दिवाळी अंक झाला असता म्हणून ते टाळले आहे. पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) तेव्हा लेखन अनुमतीच्या प्रतिक्षा करणा-या सदस्यांच्या, संपादित करणा-या संपादकाच्या दिवाळीअंकाचा, अधिक परिपक्व समीक्षकाच्या भुमिकेत त्याचा साधक बाधक समाचार, अनेक उता-या, संदर्भासहीत आम्ही नक्कीच घेऊ!!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 03:19
बिरुटेसाहेबांनी मांडलेले दहाही मुद्दे पटण्याजोगे आहेत. पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) हा हा हा! मला तर तीच शक्यता अधिक वाटते! :) च्यामारी या कर्णाला त्या थोर मनोगताचे आणि त्यांच्या थोर दिवाळीअंकाचे भारीच कवतिक दिसते आहे! :) चलो, कोई बात नही...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पुढील वर्षी त्या अंकाचे,आपण संपादक असणार ( असे ग्रहीत धरतो ) आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो... आमच्या मित्राने नुकतीच दिवाळी अंकासाठी संपादकपदाची सुत्रे हातात घेतल्याची बातमी आहे, अशात आमच्या भेटी-गाठी नसल्यामुळे इथेच अभिनंदन करतो. !!! :) वेळ मिळाला तर.... आणखी एका ऑनलाइन अंकाच्या समीक्षेसाठी...समिक्षेची मुलतत्त्वे या बरोबर आणखी काही पुस्तके वाचावे लागतील? यासाठी कोणी मार्गदर्शन करेल का ? संपादक आणि इतर वैचारिक मारामार्‍या हा आमच्या समीक्षेचा विषय नाही, हे चाणाक्ष वाचकांना सांगण्याची गरज नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 22:04
आम्ही मागील वर्षी केलेला अंदाज अगदी बरोबर ठरला. असो... हम्म! शक्यता आहे! :) असो, आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आम्ही आमची रौशनी राखून ठेवली आहे. आम्ही ती दिवाळीतच प्रसिद्ध करू असे म्हणतो! व्वा व्वा क्या बात है ! रौशनी दिवाळीतच येऊ द्या. रौशनीने च्या लेखाने दिवाळी मस्त जाणार असे दिसते :) अवांतर : सहावा वेतन आयोग लागु झाला तर ( नाही झाला तरी ) मिपाच्या काही उत्तम लेखांचे संपादन करुन एक छापील अंक काढला पाहिजे असा विचार मनात घोळत आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sun, 11/11/2007 - 10:33
बिरुटे सर, अंक चाळताना घाटपांडे काकांचा माधव रिसबुडांवरील भारावुन टाकणारा लेख वाचला. मलातरी तो सर्वात जास्त आवडला. एका जबरदस्त विचारवंताची काय सुरेख ओळख करून दिली आहे. प्रसिद्धीच्या झोताबाहेर असणार्‍या ह्या विचारवंतावर इतका सुंदर लेख लिहून घाटपांडे काकांनी त्यांना आदरांजली च वाहीली आहे. ब्रावो!!

In reply to by कोलबेर

घाटपांडे यांचा आवडता विषय फलजोतिष इथेही आहे, पण या प्रवाहात माधव रिसबूडांचे वैचारिक मंथन आणि त्यांच्याशी असलेल्या घरोब्याचे संबध त्यासाठी माधव रिसबूड एक कठोर फलज्योतिष चिकित्सक !वाचण्यासारखे आहे, मात्र या लेखातून लेखकाची भुमिका स्पष्ट होत नाही असे वाटते. बस का कोलबेर सेठ, आम्ही या पद्धतीने त्या लेखाची नोंद घेतली आहे. घाटपांडे साहेबांच्या लेखाची नोंद आम्ही कसे विसरु !!! (माधवरावांनी हा शेवटचा लेख असे म्हणावे आणि घाटपांडेसाहेबांना त्याची झालेली सवय..... आणि एक दिवस खरेच शेवटचा असलेला लेख त्याची नोंद विसरणे शक्यच नाही. ) वरवर चाळला की काय आमचा लेख :)

प्रमोद देव Sun, 11/11/2007 - 16:14
डॉक्टरसाहेब एकदम गुगली टाकलात असे वाटतंय! संकेतस्थळावरील लेखनाचा, एक फसलेला दिवाळी अंक !!! शीर्षकाचे प्रतिबिंब मात्र आपल्या लेखात दिसत नाहीये. पण तुमच्या वाचनाच्या वेगाला मात्र दाद द्यायला हवेय. किती झटपट अंकाचे वाचन केलेत आणि लगेच समीक्षाही पेश केलीत. मान गये उस्ताद! जियो.

प्राजु Sun, 11/11/2007 - 20:16
डॉ. साहेब, आपल्या समिक्षणातून मला पु.लं.ची आठवण झाली.. म्हणजे.. "आमचा बेमट्या ना अगदी हुश्शार हो... जरा बावळट आहे म्हणून काय झालं??" अशा प्रकारचे आपले समिक्षण वाटते. "कविता चांगल्या.. लेख वाचनीय.... मुलाखत दर्जेदार्....पण अंक फसलाय..".. नक्की कुठे फसलाय हे सांगाल का? - प्राजु.

असे टायटल ही "इष्टापत्ती" असते. ते जर वेगळे दिले असते तर लोकांचे लक्ष वेधले असते का? "तुला ती भानगड समजली का?" " एक लफडा झाला राव?" अशा संवादाने सुरवात केली कि समोरचा माणुस कान टवकारुन ऐकायला तयार होतो. डॉ साहेब आपले हुशार आहेत. अजानुकर्णाने हेच वेगळ्या भाषेत सांगितले आहेत. डॉ साहेव आपण लिहित रहा. आपल्या लिखाणावर प्रेम करणारी माणसे हीच आहेत. प्रकाश घाटपांडे

एकवाचक Sat, 08/16/2008 - 03:12
... हे असंच परिक्षण असतं का? खरं म्हणजे हेच शिर्षक असतं का असं विचारायला हवं कारण लेखात तर गुणवर्णन आहे. कारण निव्वळ मनोगतावरचा आहे म्हणून जरा जास्त धारदार टिका केली कि काय असं वाटतं !! वर तुम्ही म्हंटलंय, "......म्हणून आम्ही टाकलेली स्तुतीसुमने, तीही फार मुकतपणे उधळलेली नाही.........." - फार चांगलं म्हंटलेलं कोणाला वाटू नये म्हणून तुमचा हा 'वैधानिक ईशारा' मजेदार वाटला :-) अभावाबद्दलचे तुमचे १० मुद्दे वाचले. त्याबद्दल थोडं. - बरेचसे 'अमुक तमुक जास्त हवं' असे आहेत: कुठल्याहि अंकाला हे मुद्दे लागू होतील, नाही का? जास्ती कंटेन्ट, जास्ती विषय, अजून वैविध्य वगैरे ... - पहीला मुद्दा: 'ई-दिवाळी अंक' असता तर अगदी ग्राह्य आहे तुमचा मुद्दा. पण हा तसा नाही. हा मी प्रिन्ट करून वाटेत वाचू शकतो. - शेवटचा मुद्दा: हे सुध्दा करावं तितकं थोडं असं असतं. हां, आता अगदिच टाकाउ असता तर गोष्ट वेगळी. पण हा तसा नक्किच नाहिये. मिपा आपल्या परीने समृध्द आहे. मनोगतचं काहि विचकतं म्हणून नव्हे. असो. 'मनोगतचं अमुक तमुक कसं फसलं' या विचारसरणीतून मिपाच्या कधी सुटका होणार कोणास ठाऊक. मनोगताला 'मोठं भावंड' असं तात्यासुध्दा म्हणतो, बाकिच्याच मंडळीना अधनं मधनं एखादा दगड भिरकावल्याशिवाय राहावत नाहि!! - मिपाचा प्रेमी, एकवाचक.

In reply to by एकवाचक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2008 - 09:12
प्रिय वाचक, आपल्या प्रतिसादास उपप्रतिसाद देण्यास जरा उशीर होत आहे, दिलगीरी व्यक्त करतो. मनोगताचा नसता तर .... आपला प्रश्न अगदी योग्य आहे, गेले वर्षभर या आणि अनेक प्रश्नांनी आमचे व्य. नि भरुन गेले. एका प्रा.डॉ ला ज्यांच्याकडे लोक बुद्धीवादी वगैरे म्हणून पाहतात ( स्वतः प्रा.डॉ. तसे मानत नाहीत) त्यांना असे अजे-दुजे करणे शोभत नाही, त्यांनी तसे करु नये. याच्याशी सहमत आहे. :) पण या प्रा.डॉ. च्या आवरणाखाली एक 'दिलीप बिरुटे' नावाचा व्यक्ती वावरतो त्याचे स्वतःचे रुप राग,लोभ,मोद, मोह, मत्सराने भरलेले आहे. त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचे प्रेम वाटू शकते तसे ते एखाद्याचा तितकाच द्वेष करत असतील. त्याबरोबर त्यांना लेखन अनुमती धोरणाचा , शिष्ट लोकांचा प्रचंड राग येतो. त्यामुळे त्याच अंगाने त्यांचे परिक्षण बहरत जाते :) अहो, अशात इकडच्या एका वाचकाने तिकडे लेख टाकला. तसे त्याला दोनच्या वर प्रतिसाद येत नाही तरी त्यांना तिथे लेखन टाकण्याची लय हौस. त्याला तिथल्या प्रशासकाने काय सुचना द्यावी. 'आपले लेखन शुद्धलेखनचिकित्सेत तपासून टाकावे.' अशा गोष्टीचा आम्हाला लय राग येतो. तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा किंवा एखादा ब्लॉगवर सदस्यांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपला राग व्यक्त करण्याचा योग्य नसेल पण हा चांगला मार्ग नाही का ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:25
अहो राहू द्या ना सर आता जाऊ द्या.... >>तसेच, वेगवेगळे आयडी धारण करुन एखाद्या संस्थळावर गोंधळ घालण्यापेक्षा हा टोला डायरेक्ट तात्याला का? त्या चिखलफेकू ब्लॉगवर आम्हाला हेच ज्ञान मिळाले बॉ!! (ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा

In reply to by नंदा प्रधान

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:31
(ह्या स्थळावर एकच आयडी असलेला) नंदा मीही !! द्या टाळी. नव्हे यापुढेही जाऊन म्हणतो, की प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला, -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:37
>>प्रत्येक स्थळावर प्रत्येकी एकच आय डी असलेला, काय शेंड्या लावता राव?..तुमचे उपक्रमावर युयुत्सु आणि सर्किट असे (मिनिमम) दोन आयडॉ आहेत असे ऐकून आहे!

In reply to by नंदा प्रधान

सर्किट गुरुवार, 08/28/2008 - 09:44
जुने जाणते, नंदाजी, आपल्या ह्या प्रतिसादाने आमचा आपल्याविशयीचा आदर रसातळाला गेलेला आहे. युयुत्सु हा आय डी हॅक झाला, तो बंद केला, आणि मगच आम्ही सर्किट झालो उपक्रमावर, हे तरी लक्षात घ्या. तो युयुत्सु मी नव्हे, ही नोंद घ्यावी. (स्वगतः शशांकला सांगितले होते, तो युयुत्सु हा आयडी खारीज कर म्हणून. संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.) -- सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदा प्रधान गुरुवार, 08/28/2008 - 09:52
आमच्या माहिती प्रमाणे सर्किट हा आयडी आधी काढला होतात मग युयुत्सु. त्यामुळे युयुत्सु हॅक झाल्यावर सर्किट आयडी काढला हे लॉजीक चालत नाही. गणिती ना हो तुम्ही? आमच्या मनातील तुमचा आदर देखिल कणभरच कमी झाला हा!:) आणि हो ते जाल-सर्वज्ञाचा 'आयडी हॅकिंग' वगैरे काय गौडबंगाल होतं त्यात न गेलेलंच बरं.. नाही का? ;) (जुने जाणते) नंदाजी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जनोबा रेगे गुरुवार, 08/28/2008 - 19:56
संकेतस्थळचालकांच्या आळसामुळे आम्हाला शरमेने कितीदा मान खाली घालावी लागणार आहे, कुणास ठावूक.) आणि तुमच्यामुळे किती स॑केतस्थळचालका॑ना मान खाली घालायला लागली आहे कुणास ठाऊक?

मारवा Wed, 06/08/2016 - 11:26
If Moses had gone to Harvard Law School and spent three years working on the Hill, he would have written the Ten Commandments with three exceptions and a saving clause. - Charles Morgan मुद्दई लाख बुरा चाहे क्या होता है ? आखिर वही होता है जो मंजुर-ए-खुदा होता है !
लेखनविषय:
संकेतस्थळावरील लेखनाचा,  एक फसलेला दिवाळी अंक !!! vm
गेल्या अनेक दिवसांपासून मोठा गाजावाजा केलेल्या, एका सौम्य आणि सभ्य भाषेसाठी प्रसिद्ध असलेल्या, आणि संकेतस्थळावर वावरणा-या आणि त्यांनीच वाचावा या हेतूनेच की काय, निघालेला दिवाळी अंक नुकताच वाचण्यात आला.

नवहिंदुत्ववाद.

विकि ·

सर्किट Sat, 11/10/2007 - 14:18
अत्यंत फालतू अग्रलेख आहे. परंतु सुमार केतकर ह्यापेक्षाही सुमार लिहू शकतात, असे आमचे अनुभव आम्हाला सांगतात. मराठी अस्मिता ही फक्त दांडगाई आहे, हे सांगण्याइतके धैर्य केतकर सध्या बाळगतात, ह्याबद्दल मात्र आम्हाला त्यांचे कौतुक वाटते. केतकरांनी ज्या नवहिन्दुंविषयी लिहिलेले आहे, त्याची व्याख्या करताना, १९८५ नंतर अमेरिकेत गेलेले लोक, असा एक घटक त्यांनी वर्णिला आहे. आम्ही त्या घटकाचे सदस्य आहोत. आम्हाला भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानात रस आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय कला, आअणि साहित्यातदेखील रस आहे. (जरा जास्तच रस आहे, असे म्हणणार्‍यांनी शकिरादेवींची गाणी ऐकावी. मला डिस्टर्ब करू नये.) तेव्हा केतकर चूक आहेत. जनरलायझेशन करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही, हेच खरे. - (जुना हिन्दु) सर्किट

विकि Sat, 11/10/2007 - 17:56
समाजसुधारणा करणे किती भयंकर आहे ते आपल्याला वरील प्रतिसादावरून दिसून आले आहे. केतकर लोकसत्तेच्या तसेच इतर माध्यमातून समाजसुधारायचे काम करत आहेत. सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

सर्किट Tue, 11/13/2007 - 05:55
सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते. का बरे ? आम्ही अपवाद का ? आम्ही तर स्वतःला नियम समजतो ! - सर्किटदादा

विकास Sat, 11/10/2007 - 22:26
सुमार केतकरांचा अग्रलेख आपण म्हणालात म्हणून वाचला. वास्तवीक प्रतिक्रीया देण्याचा पण लायकीचा हा लेख वाटला नाही. सोनीयांचा घरी लाळघोटे पणा करताना हा माणूस वृत्तपत्रीय आचारसंहीता पार धुळीस मिळवत आहे. वाक्यावाक्याला मला फक्त समाजभेदी पणा दिसला. कुणाचेच महत्व वाढवायचे नाही म्हणून, पण जसे औरंगजेबाच्या सैन्यातील घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसत असे म्हणत तसेच या माणसास जळीस्थळी काष्ठी पाषाणी मोदी आणि संघ दिसतो, असे म्हणावेसे वाटले. त्यातही मजा बघा की सोय असते तेंव्हा संघाला शिव्या, गरज लागेल तेंव्हा मोदी कसे संघाला मान्य नाहीत हे सांगणार. म्हणजे ह्यांना संघ मान्य नाही. संघाला मोदी नाहीत मग त्रैराशीकाने ह्यांना मोदी मान्य असे म्हणावे लागेल :) असो, आता या अग्रलेखात त्यांनी समाजभेदी पणा करताना कुणाकुणाला नावे ठेवली आहेत, कोण यांच्या दृष्टीने वाईट वृत्तीचे आहेत ते पहा:
  • उच्चवर्णीय
  • मध्यमवर्गीय
  • १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय
  • १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन
  • सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे
  • ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं
म्हणजे थोडक्यात जे जे कोणी स्वतःला ज्या कुठल्याही श्रद्धेने हिंदू समजत असतील असे सर्वजण हे केतकरांच्या दृष्टीने नवहिंदूत्ववादी आणि म्हणजे समाजविघातक आहेत. हे असले भडक आणि समाजभेदी लिहीण्याला "अप्रतिम" केवळ वर म्हणल्याप्रमाणे समर्था (सोनीया) घरचे... अथवा कम्यूनिस्टविचारांनी एकांगी झालेलाच म्हणू शकेल. केतकर मानभावीपणे वर म्हणतात की , "बीसी -ओबीसी वर्गाला हिंदूत्ववादी राजकारण जवळचे का वाटू लागले हाही तसा सखोल अभ्यासाचा विषय आहे" पण तसेच भारतात स्वातंत्र्यानंतर जी काही स्वप्नाळू सद्भावनेतून पण नंतर एकांगी आततायी वृत्ती, समाजवादी आणि कम्यूनिस्ट विचारसरणीने आणली तीचा पराभव का झाला ह्याचा विचार करायला मात्र ते तयार नाहीत. आता राहून राहून हिंदूत्व ह्या शब्दाबद्दल : हा शब्द स्वा. सावरकरांनी कॉईन केला आहे असे त्याचे समर्थक आणि विरोधक म्हणतात. त्यांच्याच एका वाक्यात, "हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हाही शब्द 'हिंदूइझमशी' शब्दाशी समानार्थक नाही." त्यावरील त्यांचा लेख वेगळ्या चर्चेच्या रूपात नंतर देईन. पण येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे नवहिंदूत्ववादी असला शब्द तयार करणार्‍या केतकरांनी आधी हिंदूत्व म्हणजे काय हे सावरकरांच्या शब्दातीलच वाचावे. आणि वाचले असल्यास प्रामाणीकपणे जगासमोर मांडावे. पण असे केले तर केतकर कसले. नैसर्गीक विचारांपेक्षा अनैसर्गीक विचारांनी माणूस हा जास्त चाचपडत बसतो या अर्थीचे येजुर्वेदातील (४०:९) एक गूढ वाक्य आठवले: "अंधतम प्रविशंती ये असंभुती मुपास्ते.." - भावार्थः अज्ञानी लोकं (अज्ञानाच्या) अंधारात चाचपडतच असतात पण जे स्वतःला ज्ञानी समजून वागतात ते त्याहीपेक्षा जास्त अंधकाराच्या गर्तेत राहत असतात. केतकर हे वरील भावार्थासंदर्भात दुसर्‍या प्रकारातील लोकांमधे गणले जाणारे व्यक्तिमत्व आहे. [बाकी विकीसाहेब आम्ही कधी पासून वाट पहात आहोत पण आपण सर्वप्रकारच्या बेकायदेशीर हिंसेचा, जी हिंदूत्ववाद्यांचीच नाही तर कम्यूनिस्टांची, नक्षलवाद्यांची वगैरे आहे, तीचा अजूनही निषेध करायला तयार नाही आहात, फक्त हिंदूत्ववाद्यांना झोडपताहात! हे काही बरोबर वाटत नाही. अर्थात याचा सरळ अर्थ "हिंसा" समजायची वेळ आली की कम्यूनिस्टांचे वर्तन हे आपल्याजोगी अहींसक आहे. मग ते नक्षलवाद्यांनी केलेले खून असोत अथवा पश्चिम बंगाल मधील एसईझेड ची नंदीग्रामसारखी प्रकरणे आणि त्यात कम्यूनिस्ट सरकारचे "गरीब मुसलमानांच्या" विरूद्धचे वर्तन असोत. आपणास माहीत असेलच की नंदीग्राम मधील अत्याचार हे मुसलमान शेतकर्‍यांवर अधीक झालेत - त्यांची संख्या जास्त असल्याने. विचार करा हेच जर सेना-भाजपच्या राज्यात झाले असते तर केतकरांनी , मेडीयाने आणि आपल्यासारख्या लोकांनी किती उगाळले असते ते...]

In reply to by विकास

विकि Mon, 11/12/2007 - 18:30
आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे. तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये. या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे . तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात. सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे या सर्व विभूती प्रतिमा आहेत.यांची अतिरंजित चित्रे रंगवली जातात आणि या प्रतिमा व्यवस्थित रंगवण्याचे ,रुजवण्यावे काम कोणि केले आहे ते आपण जाणतोच. धर्म ही केवळ व्यक्तिगत श्रद्धेची बाब न राहता दाखवून देण्याची गोष्ट बनली आहे. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

विकास Mon, 11/12/2007 - 19:03
प.पू. मा.भ.प. विकी महाराज, आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे. म्हणजे आपणास असे म्हणायचे आहे का की उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय, १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन, सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे , ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं हे सर्व वाईट वृत्तीचे आहेत असे? बरं यातील किती भारतीय तुम्ही तुमच्या नजरेने पाहीले आहेत? माझ्या पुरते बोलाल तर, मी सांगतो की, अमेरिकेतील (ज्यावर केतकरांची सर्वात जास्त वक्रदृष्टी आहे) ह्या समाजाचा सर्व क्रॉससेक्शन मी जवळून ईस्टकोस्ट ते वेस्ट कोस्ट वरपासून खालपर्यंत पाहीला आहे. तुमच्या सारखे आणि केतकरांसारखे ते बोटे मोडायची कामे करत नाहीत. त्यांच्या त्यांच्या आयुष्यात भरपूर कामे करत आयुष्याचा चांगल्यापद्धतीने आस्वाद घेत धर्म-अर्थ-काम ह्या तीन पायर्‍या जगत आहेत. तेच युके मधे आहे, म्हणूनच प्रिन्स चार्ल्सला दिवाळीला जावेसे वाटले. तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात. मी आजपर्यंत फक्त देशाचे आणि त्या अनुषंगाने जे योग्य वाटते त्याचे समर्थन करत आलो आहे आणि अयोग्य वाटते त्यावर टिका करत आलो आहे. मोदी आणि संध ह्या नजरेतून केवळ आपण पहात आहात. एक गोष्ट मात्र त्या निमित्ताने मला नक्कीच विचारावीशी वाटते की, 'आजही जर लोकशाही मधे एखादा माणूस बहूमताने निवडून आला तर त्याचा अर्थ इतर विचार आणि व्यक्ती ह्यांचे हे त्याच्यासमोर दुबळे पडले आणि लोकांना ते भावले नाहीत असा होतो,' असे वाटत नाही का? बरं संघाबद्दल बोटे मोडताहात तर आज पर्यंत संघ बंद का करू शकला नाहीत ह्याचा कधी विचार केला आहेत का? संघ आणि संघसंबधीत सर्व संस्था ह्या उघड उघड कायदेसंमत चालत आहेत. त्या तुम्हाला/केतकरांना आवडत नाहीत म्हणून उरबडवेगिरी करण्याचे कारण नाही . या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे . केतकर स्वत:चा पगार घेत एसी मधे बसत उचलली जीभ लावली टाळ्याला करत बसले आहेत. त्यांची तुलना आपण महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर करताना पाहून आपली किव करावीशी वाटली. तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये. जेंव्हा जेंव्हा आपण हिंदू आणि हिदूत्ववादी यांच्या वर बोलता तेंव्हा आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना हिंसाचारी समजून बोलता, पण आपणास सातत्याने केलेले सर्वसकट हिंसेच्या निषेधाचे आवाहन मात्र आपण कायम टाळत आहात. यातून दोन गोष्टि सिद्ध होतात: एक आपण कम्यूनिस्टांची हिंसा ही अमान्य करत नाही आणि म्हणून आपण देश आणि समाजापेक्षा कम्यूनिस्टांशी आणि त्यांच्या नितीशीच प्रामाणीक राहात आला आहात. म्हणून जेंव्हा केंव्हा आपण असे एकेरी लिहाल तेंव्हा तेंव्हा मी आपल्याला या पक्षाच्या प्रामाणिकपणाची आणि देशाबद्दलच्या अप्रामाणिकपणाची आठवण करत राहाणार (अनलेस तुम्ही कम्यूनिस्टांसहीत सर्व हिंसेचा निषेध करायला लागलात तर...)

In reply to by विकास

सर्किट Tue, 11/13/2007 - 05:58
सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या अशी: आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 11/13/2007 - 08:16
सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या .... सावरकरांचा मूळ लेख मी उपक्रमावर चालू असलेल्या संदर्भात 'पोस्ट" केला आहे.

In reply to by विकास

सर्किट Tue, 11/13/2007 - 10:04
विकासराव, मनोगतावरील बेगडी क्रांतिकारकांना आव्हान म्हणून (सर्वपक्षी नावाच्या) मी समग्र सावरकर नावाचे एक संकेतस्थळ सुमारे वर्षभरापूर्वी उभारले आहे. स्वातंत्र्यवीरांच्या नावाने गांधींविरुद्ध शिमगा करणार्‍या सर्वपक्षांना मी तेथे निमंत्रित देखील केले होते. पण चीनवर जीव जडलाय त्यांचा, सावरकरांचे प्रताधिकारमुक्त साहित्य चढवण्यासाठी कम्युनिष्टांकडून पैसा मिळत नाही, तोवर कसे लिहिणार ते ? गांधींविरुद्ध शिमगा करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. आपल्याला, आणि इतर कुणाही मिसळप्रेमींना तात्यारावांविषयी आपुलकी असेल, तर "समग्र सावरकर" हे स्थळ आपल्यासाठी खुले आहे. आहे हिम्मत ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 11/13/2007 - 17:46
सर्कीट साहेब, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी या स्थळावर आधी एकदा लिहीले होते पण कालांतराने विसरलो. मी लक्षात ठेवून लिहीन. फक्त मी कुणाच्याच नावाने (कम्युनिस्ट सोडल्यास) शिमगा करत नाही, हे आपण जाणून असलात तरी "फॉर द रेकॉर्ड" सांगतो. विकास

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:45
माफ करा निव्वळ चार गाणी टाकुन 'समग्र सावरकर' साइट बनत नसते. सावरकर हे प्रकरण पचायला तितके सोपे नाही. इथल्या तथाकथीत विद्वान मंडळींचे काँट्रिब्य्शन हवे असल्यास 'समग्र मोदी' असे संकेतस्थळ काढा. पानंच्या पानं भरून नाही आलं लिहुन तर बघा -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 11/14/2007 - 08:16
समग्र सावरकर साईट कशी असावी, ह्याबद्दल आपले विचार आम्ही जरूर पचवू. आधी काही विचार तर लिहा. नुस्ती टीका करून काय साध्य होणार ? आपण ज्या संकेतस्थळावर लिहिताहात, त्या संकेतस्थळाची जन्मकुंडली एकदा तपासा. ते कसे निर्माण झाले, ह्याचा विचार करा. नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर. आपल्या सूचनांची वाट पहात आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:22
महोदय, असे क्रोधीत आणि व्यथित होऊ नका. सावरकर हा विषय समजण्यासाठी फार प्रगल्भता हवी. आमचे स्पष्ट मत म्हणजे जर 'टीका' वाटले तर तुम्हाला सावरकर कसे कळणार सांगा बरं? नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर. स्वयपाकाला नावं ठेवली की आमचा जानबा स्वयपाक्या अगदी असंच म्हणायचा त्याची आठवण झाली. आपली आणि जानबाची शैली अगदी मिळती जुळती आहे. -किमयागार

विकास Sun, 11/11/2007 - 09:29
काय म्हणावे याला, साहेबाला साधे लोकसत्ता वाचता येत नाही. कुमार केतकरांचे अप्रतिम अग्रलेख वाचण्यामासून मुकल्यामुळे, साक्षात प्रिन्स चार्लस आणि त्याची पत्नी कॅमेला स्वामी नारायण मंदीरात जाऊन दिवाळी साजरी करू लागले आहेत.बर जातात ते जातात वर हिंदू समाज हा शांतता प्रिय आहे असे म्हणतात. हा नवहिंदूत्ववाद फारच बोकाळत चालला आहे. Charles & Camilla's Diwali at Swaminarayan temple काही भाग (इंग्रजीतच) Prince Charles and his wife Camilla, Duchess of Cornwall, added colour to the Diwali celebrations in Britain by visiting the Shri Swaminarayan temple in London and participating in a symbolic 'Laxmi Puja' ceremony.... ...The Prince and the Duchess each lighted a 'diya' in Haveli to commemorate their presence on the auspicious day of Diwali. After receiving garlands, they participated in a symbolic 'Chopda Pujan' (Laxmi Puja) ceremony while the children chanted Verdic hymns. ... ...Prince Charles, in his address, spoke of his 'great privilege' of visiting the temple on this "auspicious occasion of Diwali, the most wonderful festival of light."... ...He repeatedly complimented the "peace-loving and value-based Hindu community" in the UK and thanked them for their "huge contribution to the fabric... of our society." Prince Charles also shared his personal belief that the local Hindu community is "one of the most positive forces which help to bind the country together." (ठळक मी केले आहे)... ...Several prominent leaders including Councillor Harshad Patel, Mayor of Brent, Councillor Paul Lorber, Leader of Brent council, Dawn Butler, MP, Barry Gardiner, MP were introduced to the Royal couple....

कोलबेर Sun, 11/11/2007 - 09:49
काही मुद्यांवरील असहमती आणि थोड्या चुका सोडल्यास अग्रलेख आवडला.

देवदत्त Sun, 11/11/2007 - 22:57
ह्या लेखात अप्रतिम असे काहीच नाही वाटले. कडवा "मोदी विरोध" ह्यातून दिसतो. कॉंग्रेस चे एवढे "आरक्षण" करूनही त्यांची मतगणती कमी होत आहे वाटते, त्यावरून लोकांना आता नवहिंदुत्ववाद सांगून काहीतरी लिहायचे आहे म्हणून लिहिले आहे असे वाटते. राहुल गांधीला "अभिमन्यू" सांगून चक्रव्युहात ढकलतात असे सांगितलेय. त्यांना म्हणावे हे चक्रव्युह वगैरे काही नाही. सगळे राजकारणी एकसारखेच आहेत. हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही मला नाही वाटत. उलट आजकालचा मध्यमवर्ग सर्व क्षेत्रांत रस ठेवतो असे दिसतेय. सर्वेक्षण नव्हे तर गणना (म्हणजे एकूण एक मत) करावी. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

विकास Wed, 11/14/2007 - 14:33
मार्क्सभक्त परायण (माभप) विकी नेहेमी प्रमाणे मार्क्सवादावर प्रश्न विचारला की जालावरून अंतर्धान पावतात. गंमत बघा या विकींची आणि सुमार केतकरांची (मला तर वाटते की विकी कदाचीत लोकसत्तेत काम करत असतील अथवा तेच सुमार केतकरही असतीलः)) : (मोदींच्या वागण्याचे हे समर्थन नाही, पण) : दंगली विरुद्ध अजून बोलून मोदी म्हणजे मुसलमानांविरुद्धचा राक्षस केला गेला आहे. पण नंदीग्राम मधे - जेथे मुसलमानांची संख्या अधीक आहे आणि त्यांच्या जमिनी जात आहेत त्याबाबतीत मात्र मार्क्सवादी जे काय करतात त्यावर आवाज नाही. (लोकसत्तेत अग्रलेख आहे, पण त्यात मुस्लीमांबद्दल उल्लेख नाही आणि तेच बहुतांशी माध्यमांचे). विचार करा हेच जर मोदींनी केले असते तर?

In reply to by विकास

किमयागार Fri, 11/16/2007 - 09:13
मोदींसारख्या देव माणसाला राक्षस? कुठे फेडतील ही पापे? तरी त्या आय.पी ऍड्रेसवाल्या माधव गुरूजींना आम्ही 'समग्र मोदी' संकेतस्थळ काढाच असा आग्रह धरलाच आहे. तुम्ही देखिल आम्हाला अनुमोदन द्या पाहू! -किमयागर

सर्किट Sat, 11/10/2007 - 14:18
अत्यंत फालतू अग्रलेख आहे. परंतु सुमार केतकर ह्यापेक्षाही सुमार लिहू शकतात, असे आमचे अनुभव आम्हाला सांगतात. मराठी अस्मिता ही फक्त दांडगाई आहे, हे सांगण्याइतके धैर्य केतकर सध्या बाळगतात, ह्याबद्दल मात्र आम्हाला त्यांचे कौतुक वाटते. केतकरांनी ज्या नवहिन्दुंविषयी लिहिलेले आहे, त्याची व्याख्या करताना, १९८५ नंतर अमेरिकेत गेलेले लोक, असा एक घटक त्यांनी वर्णिला आहे. आम्ही त्या घटकाचे सदस्य आहोत. आम्हाला भारतीयच नव्हे तर जागतिक तत्वज्ञानात रस आहे. एवढेच नव्हे, तर भारतीय कला, आअणि साहित्यातदेखील रस आहे. (जरा जास्तच रस आहे, असे म्हणणार्‍यांनी शकिरादेवींची गाणी ऐकावी. मला डिस्टर्ब करू नये.) तेव्हा केतकर चूक आहेत. जनरलायझेशन करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही, हेच खरे. - (जुना हिन्दु) सर्किट

विकि Sat, 11/10/2007 - 17:56
समाजसुधारणा करणे किती भयंकर आहे ते आपल्याला वरील प्रतिसादावरून दिसून आले आहे. केतकर लोकसत्तेच्या तसेच इतर माध्यमातून समाजसुधारायचे काम करत आहेत. सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

सर्किट Tue, 11/13/2007 - 05:55
सर्किटदादा आपण स्वतःला अपवादात्मक समजायला हवे होते. का बरे ? आम्ही अपवाद का ? आम्ही तर स्वतःला नियम समजतो ! - सर्किटदादा

विकास Sat, 11/10/2007 - 22:26
सुमार केतकरांचा अग्रलेख आपण म्हणालात म्हणून वाचला. वास्तवीक प्रतिक्रीया देण्याचा पण लायकीचा हा लेख वाटला नाही. सोनीयांचा घरी लाळघोटे पणा करताना हा माणूस वृत्तपत्रीय आचारसंहीता पार धुळीस मिळवत आहे. वाक्यावाक्याला मला फक्त समाजभेदी पणा दिसला. कुणाचेच महत्व वाढवायचे नाही म्हणून, पण जसे औरंगजेबाच्या सैन्यातील घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसत असे म्हणत तसेच या माणसास जळीस्थळी काष्ठी पाषाणी मोदी आणि संघ दिसतो, असे म्हणावेसे वाटले. त्यातही मजा बघा की सोय असते तेंव्हा संघाला शिव्या, गरज लागेल तेंव्हा मोदी कसे संघाला मान्य नाहीत हे सांगणार. म्हणजे ह्यांना संघ मान्य नाही. संघाला मोदी नाहीत मग त्रैराशीकाने ह्यांना मोदी मान्य असे म्हणावे लागेल :) असो, आता या अग्रलेखात त्यांनी समाजभेदी पणा करताना कुणाकुणाला नावे ठेवली आहेत, कोण यांच्या दृष्टीने वाईट वृत्तीचे आहेत ते पहा:
  • उच्चवर्णीय
  • मध्यमवर्गीय
  • १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय
  • १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन
  • सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे
  • ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं
म्हणजे थोडक्यात जे जे कोणी स्वतःला ज्या कुठल्याही श्रद्धेने हिंदू समजत असतील असे सर्वजण हे केतकरांच्या दृष्टीने नवहिंदूत्ववादी आणि म्हणजे समाजविघातक आहेत. हे असले भडक आणि समाजभेदी लिहीण्याला "अप्रतिम" केवळ वर म्हणल्याप्रमाणे समर्था (सोनीया) घरचे... अथवा कम्यूनिस्टविचारांनी एकांगी झालेलाच म्हणू शकेल. केतकर मानभावीपणे वर म्हणतात की , "बीसी -ओबीसी वर्गाला हिंदूत्ववादी राजकारण जवळचे का वाटू लागले हाही तसा सखोल अभ्यासाचा विषय आहे" पण तसेच भारतात स्वातंत्र्यानंतर जी काही स्वप्नाळू सद्भावनेतून पण नंतर एकांगी आततायी वृत्ती, समाजवादी आणि कम्यूनिस्ट विचारसरणीने आणली तीचा पराभव का झाला ह्याचा विचार करायला मात्र ते तयार नाहीत. आता राहून राहून हिंदूत्व ह्या शब्दाबद्दल : हा शब्द स्वा. सावरकरांनी कॉईन केला आहे असे त्याचे समर्थक आणि विरोधक म्हणतात. त्यांच्याच एका वाक्यात, "हिंदूत्व हे काही हिंदूधर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदूधर्म हाही शब्द 'हिंदूइझमशी' शब्दाशी समानार्थक नाही." त्यावरील त्यांचा लेख वेगळ्या चर्चेच्या रूपात नंतर देईन. पण येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे नवहिंदूत्ववादी असला शब्द तयार करणार्‍या केतकरांनी आधी हिंदूत्व म्हणजे काय हे सावरकरांच्या शब्दातीलच वाचावे. आणि वाचले असल्यास प्रामाणीकपणे जगासमोर मांडावे. पण असे केले तर केतकर कसले. नैसर्गीक विचारांपेक्षा अनैसर्गीक विचारांनी माणूस हा जास्त चाचपडत बसतो या अर्थीचे येजुर्वेदातील (४०:९) एक गूढ वाक्य आठवले: "अंधतम प्रविशंती ये असंभुती मुपास्ते.." - भावार्थः अज्ञानी लोकं (अज्ञानाच्या) अंधारात चाचपडतच असतात पण जे स्वतःला ज्ञानी समजून वागतात ते त्याहीपेक्षा जास्त अंधकाराच्या गर्तेत राहत असतात. केतकर हे वरील भावार्थासंदर्भात दुसर्‍या प्रकारातील लोकांमधे गणले जाणारे व्यक्तिमत्व आहे. [बाकी विकीसाहेब आम्ही कधी पासून वाट पहात आहोत पण आपण सर्वप्रकारच्या बेकायदेशीर हिंसेचा, जी हिंदूत्ववाद्यांचीच नाही तर कम्यूनिस्टांची, नक्षलवाद्यांची वगैरे आहे, तीचा अजूनही निषेध करायला तयार नाही आहात, फक्त हिंदूत्ववाद्यांना झोडपताहात! हे काही बरोबर वाटत नाही. अर्थात याचा सरळ अर्थ "हिंसा" समजायची वेळ आली की कम्यूनिस्टांचे वर्तन हे आपल्याजोगी अहींसक आहे. मग ते नक्षलवाद्यांनी केलेले खून असोत अथवा पश्चिम बंगाल मधील एसईझेड ची नंदीग्रामसारखी प्रकरणे आणि त्यात कम्यूनिस्ट सरकारचे "गरीब मुसलमानांच्या" विरूद्धचे वर्तन असोत. आपणास माहीत असेलच की नंदीग्राम मधील अत्याचार हे मुसलमान शेतकर्‍यांवर अधीक झालेत - त्यांची संख्या जास्त असल्याने. विचार करा हेच जर सेना-भाजपच्या राज्यात झाले असते तर केतकरांनी , मेडीयाने आणि आपल्यासारख्या लोकांनी किती उगाळले असते ते...]

In reply to by विकास

विकि Mon, 11/12/2007 - 18:30
आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे. तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये. या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे . तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात. सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे या सर्व विभूती प्रतिमा आहेत.यांची अतिरंजित चित्रे रंगवली जातात आणि या प्रतिमा व्यवस्थित रंगवण्याचे ,रुजवण्यावे काम कोणि केले आहे ते आपण जाणतोच. धर्म ही केवळ व्यक्तिगत श्रद्धेची बाब न राहता दाखवून देण्याची गोष्ट बनली आहे. आपला कॉ.विकि

In reply to by विकि

विकास Mon, 11/12/2007 - 19:03
प.पू. मा.भ.प. विकी महाराज, आपण कोणाविषयी बोलताय याचे भान ठेवावे. केतकरांनी जे लिहीलेय ते वास्तव आहे. म्हणजे आपणास असे म्हणायचे आहे का की उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, १९६० ते १९८५ च्या दरम्यान अमेरिकेत गेलेले भारतीय, १९८५ नंतरची अमेरिकेत गेलेली कॉम्यूटर जनरेशन, सिद्धीविनायक, स्वामीनारायण, बाबा, गुरू, बापू (थोडक्यात कुठलाही हिंदू संप्रदायात) जाणारे , ओबीसी - बीसी -आदीवासी वर्गातील लोकं हे सर्व वाईट वृत्तीचे आहेत असे? बरं यातील किती भारतीय तुम्ही तुमच्या नजरेने पाहीले आहेत? माझ्या पुरते बोलाल तर, मी सांगतो की, अमेरिकेतील (ज्यावर केतकरांची सर्वात जास्त वक्रदृष्टी आहे) ह्या समाजाचा सर्व क्रॉससेक्शन मी जवळून ईस्टकोस्ट ते वेस्ट कोस्ट वरपासून खालपर्यंत पाहीला आहे. तुमच्या सारखे आणि केतकरांसारखे ते बोटे मोडायची कामे करत नाहीत. त्यांच्या त्यांच्या आयुष्यात भरपूर कामे करत आयुष्याचा चांगल्यापद्धतीने आस्वाद घेत धर्म-अर्थ-काम ह्या तीन पायर्‍या जगत आहेत. तेच युके मधे आहे, म्हणूनच प्रिन्स चार्ल्सला दिवाळीला जावेसे वाटले. तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतय की तुम्ही संघ आणि मोदी यांचे कडवे समर्थक आहात. मी आजपर्यंत फक्त देशाचे आणि त्या अनुषंगाने जे योग्य वाटते त्याचे समर्थन करत आलो आहे आणि अयोग्य वाटते त्यावर टिका करत आलो आहे. मोदी आणि संध ह्या नजरेतून केवळ आपण पहात आहात. एक गोष्ट मात्र त्या निमित्ताने मला नक्कीच विचारावीशी वाटते की, 'आजही जर लोकशाही मधे एखादा माणूस बहूमताने निवडून आला तर त्याचा अर्थ इतर विचार आणि व्यक्ती ह्यांचे हे त्याच्यासमोर दुबळे पडले आणि लोकांना ते भावले नाहीत असा होतो,' असे वाटत नाही का? बरं संघाबद्दल बोटे मोडताहात तर आज पर्यंत संघ बंद का करू शकला नाहीत ह्याचा कधी विचार केला आहेत का? संघ आणि संघसंबधीत सर्व संस्था ह्या उघड उघड कायदेसंमत चालत आहेत. त्या तुम्हाला/केतकरांना आवडत नाहीत म्हणून उरबडवेगिरी करण्याचे कारण नाही . या भुमीत समाजसुधारणा करणे किती कठीण आहे ते महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर यांच्यापासुन आपल्याला माहीती आहे . तसेच केतकरांचे आहे . केतकर स्वत:चा पगार घेत एसी मधे बसत उचलली जीभ लावली टाळ्याला करत बसले आहेत. त्यांची तुलना आपण महात्मा फुले,लोकहितवादी,गोखले ,कर्वे,आंबेडकर करताना पाहून आपली किव करावीशी वाटली. तुम्ही चर्चा करताना त्या त्या विषयावरच चर्चा करावी ही विनंती मध्येच कम्युनिष्ठांना आणू नये. जेंव्हा जेंव्हा आपण हिंदू आणि हिदूत्ववादी यांच्या वर बोलता तेंव्हा आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांना हिंसाचारी समजून बोलता, पण आपणास सातत्याने केलेले सर्वसकट हिंसेच्या निषेधाचे आवाहन मात्र आपण कायम टाळत आहात. यातून दोन गोष्टि सिद्ध होतात: एक आपण कम्यूनिस्टांची हिंसा ही अमान्य करत नाही आणि म्हणून आपण देश आणि समाजापेक्षा कम्यूनिस्टांशी आणि त्यांच्या नितीशीच प्रामाणीक राहात आला आहात. म्हणून जेंव्हा केंव्हा आपण असे एकेरी लिहाल तेंव्हा तेंव्हा मी आपल्याला या पक्षाच्या प्रामाणिकपणाची आणि देशाबद्दलच्या अप्रामाणिकपणाची आठवण करत राहाणार (अनलेस तुम्ही कम्यूनिस्टांसहीत सर्व हिंसेचा निषेध करायला लागलात तर...)

In reply to by विकास

सर्किट Tue, 11/13/2007 - 05:58
सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या अशी: आसिन्धुसिन्धुपर्यंता यस्य भारतभूमिका पितृभूपुण्यभूश्चैव स वै हिन्दुरितिस्मृतः - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 11/13/2007 - 08:16
सावरकरांची हिंदुत्वाची (मला व्यक्तिशः अतिशय आवडणारी) व्याख्या .... सावरकरांचा मूळ लेख मी उपक्रमावर चालू असलेल्या संदर्भात 'पोस्ट" केला आहे.

In reply to by विकास

सर्किट Tue, 11/13/2007 - 10:04
विकासराव, मनोगतावरील बेगडी क्रांतिकारकांना आव्हान म्हणून (सर्वपक्षी नावाच्या) मी समग्र सावरकर नावाचे एक संकेतस्थळ सुमारे वर्षभरापूर्वी उभारले आहे. स्वातंत्र्यवीरांच्या नावाने गांधींविरुद्ध शिमगा करणार्‍या सर्वपक्षांना मी तेथे निमंत्रित देखील केले होते. पण चीनवर जीव जडलाय त्यांचा, सावरकरांचे प्रताधिकारमुक्त साहित्य चढवण्यासाठी कम्युनिष्टांकडून पैसा मिळत नाही, तोवर कसे लिहिणार ते ? गांधींविरुद्ध शिमगा करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. आपल्याला, आणि इतर कुणाही मिसळप्रेमींना तात्यारावांविषयी आपुलकी असेल, तर "समग्र सावरकर" हे स्थळ आपल्यासाठी खुले आहे. आहे हिम्मत ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 11/13/2007 - 17:46
सर्कीट साहेब, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. मी या स्थळावर आधी एकदा लिहीले होते पण कालांतराने विसरलो. मी लक्षात ठेवून लिहीन. फक्त मी कुणाच्याच नावाने (कम्युनिस्ट सोडल्यास) शिमगा करत नाही, हे आपण जाणून असलात तरी "फॉर द रेकॉर्ड" सांगतो. विकास

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

किमयागार Wed, 11/14/2007 - 06:45
माफ करा निव्वळ चार गाणी टाकुन 'समग्र सावरकर' साइट बनत नसते. सावरकर हे प्रकरण पचायला तितके सोपे नाही. इथल्या तथाकथीत विद्वान मंडळींचे काँट्रिब्य्शन हवे असल्यास 'समग्र मोदी' असे संकेतस्थळ काढा. पानंच्या पानं भरून नाही आलं लिहुन तर बघा -किमयागार

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 11/14/2007 - 08:16
समग्र सावरकर साईट कशी असावी, ह्याबद्दल आपले विचार आम्ही जरूर पचवू. आधी काही विचार तर लिहा. नुस्ती टीका करून काय साध्य होणार ? आपण ज्या संकेतस्थळावर लिहिताहात, त्या संकेतस्थळाची जन्मकुंडली एकदा तपासा. ते कसे निर्माण झाले, ह्याचा विचार करा. नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर. आपल्या सूचनांची वाट पहात आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

किमयागार Wed, 11/14/2007 - 09:22
महोदय, असे क्रोधीत आणि व्यथित होऊ नका. सावरकर हा विषय समजण्यासाठी फार प्रगल्भता हवी. आमचे स्पष्ट मत म्हणजे जर 'टीका' वाटले तर तुम्हाला सावरकर कसे कळणार सांगा बरं? नुस्ते इतर संकेतस्थळाच्या धोरणाबद्द्दल टीका करून भागत नसते, स्वतः त्या पाण्यात पाय भिजवायला लागतात मिष्टर. स्वयपाकाला नावं ठेवली की आमचा जानबा स्वयपाक्या अगदी असंच म्हणायचा त्याची आठवण झाली. आपली आणि जानबाची शैली अगदी मिळती जुळती आहे. -किमयागार

विकास Sun, 11/11/2007 - 09:29
काय म्हणावे याला, साहेबाला साधे लोकसत्ता वाचता येत नाही. कुमार केतकरांचे अप्रतिम अग्रलेख वाचण्यामासून मुकल्यामुळे, साक्षात प्रिन्स चार्लस आणि त्याची पत्नी कॅमेला स्वामी नारायण मंदीरात जाऊन दिवाळी साजरी करू लागले आहेत.बर जातात ते जातात वर हिंदू समाज हा शांतता प्रिय आहे असे म्हणतात. हा नवहिंदूत्ववाद फारच बोकाळत चालला आहे. Charles & Camilla's Diwali at Swaminarayan temple काही भाग (इंग्रजीतच) Prince Charles and his wife Camilla, Duchess of Cornwall, added colour to the Diwali celebrations in Britain by visiting the Shri Swaminarayan temple in London and participating in a symbolic 'Laxmi Puja' ceremony.... ...The Prince and the Duchess each lighted a 'diya' in Haveli to commemorate their presence on the auspicious day of Diwali. After receiving garlands, they participated in a symbolic 'Chopda Pujan' (Laxmi Puja) ceremony while the children chanted Verdic hymns. ... ...Prince Charles, in his address, spoke of his 'great privilege' of visiting the temple on this "auspicious occasion of Diwali, the most wonderful festival of light."... ...He repeatedly complimented the "peace-loving and value-based Hindu community" in the UK and thanked them for their "huge contribution to the fabric... of our society." Prince Charles also shared his personal belief that the local Hindu community is "one of the most positive forces which help to bind the country together." (ठळक मी केले आहे)... ...Several prominent leaders including Councillor Harshad Patel, Mayor of Brent, Councillor Paul Lorber, Leader of Brent council, Dawn Butler, MP, Barry Gardiner, MP were introduced to the Royal couple....

कोलबेर Sun, 11/11/2007 - 09:49
काही मुद्यांवरील असहमती आणि थोड्या चुका सोडल्यास अग्रलेख आवडला.

देवदत्त Sun, 11/11/2007 - 22:57
ह्या लेखात अप्रतिम असे काहीच नाही वाटले. कडवा "मोदी विरोध" ह्यातून दिसतो. कॉंग्रेस चे एवढे "आरक्षण" करूनही त्यांची मतगणती कमी होत आहे वाटते, त्यावरून लोकांना आता नवहिंदुत्ववाद सांगून काहीतरी लिहायचे आहे म्हणून लिहिले आहे असे वाटते. राहुल गांधीला "अभिमन्यू" सांगून चक्रव्युहात ढकलतात असे सांगितलेय. त्यांना म्हणावे हे चक्रव्युह वगैरे काही नाही. सगळे राजकारणी एकसारखेच आहेत. हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही मला नाही वाटत. उलट आजकालचा मध्यमवर्ग सर्व क्षेत्रांत रस ठेवतो असे दिसतेय. सर्वेक्षण नव्हे तर गणना (म्हणजे एकूण एक मत) करावी. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

विकास Wed, 11/14/2007 - 14:33
मार्क्सभक्त परायण (माभप) विकी नेहेमी प्रमाणे मार्क्सवादावर प्रश्न विचारला की जालावरून अंतर्धान पावतात. गंमत बघा या विकींची आणि सुमार केतकरांची (मला तर वाटते की विकी कदाचीत लोकसत्तेत काम करत असतील अथवा तेच सुमार केतकरही असतीलः)) : (मोदींच्या वागण्याचे हे समर्थन नाही, पण) : दंगली विरुद्ध अजून बोलून मोदी म्हणजे मुसलमानांविरुद्धचा राक्षस केला गेला आहे. पण नंदीग्राम मधे - जेथे मुसलमानांची संख्या अधीक आहे आणि त्यांच्या जमिनी जात आहेत त्याबाबतीत मात्र मार्क्सवादी जे काय करतात त्यावर आवाज नाही. (लोकसत्तेत अग्रलेख आहे, पण त्यात मुस्लीमांबद्दल उल्लेख नाही आणि तेच बहुतांशी माध्यमांचे). विचार करा हेच जर मोदींनी केले असते तर?

In reply to by विकास

किमयागार Fri, 11/16/2007 - 09:13
मोदींसारख्या देव माणसाला राक्षस? कुठे फेडतील ही पापे? तरी त्या आय.पी ऍड्रेसवाल्या माधव गुरूजींना आम्ही 'समग्र मोदी' संकेतस्थळ काढाच असा आग्रह धरलाच आहे. तुम्ही देखिल आम्हाला अनुमोदन द्या पाहू! -किमयागर
दै. लोकसत्ताचे संपादक व थोर विचारवंत कुमार केतकर यांनी नवहिंदुत्ववादावर हे अप्रतिम अग्रलेख लिहीला . येथे टिचकी मारा-अग्रलेख त्यात ते म्हणतात हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही .त्यांचा ओढा तिरुपती,सिद्धीविनायक,स्वामी नारायण मंदीर यांच्याकडे आणि अनेक बाबा,गुरू आणि बापू यांच्याकडे आहे. खरोखरच हा अग्रलेख सर्वांनी वाचावा यात लिहीलेले १००% सत्य आहे.या अग्रलेखाकडे समाजशास्रिय दृष्टीकोनातुन बघावे ही विनंती. आपला कॉ.विकि

भोग..

प्राजु ·

प्राजु Fri, 11/09/2007 - 21:13
उन्हाळा आणि नंतर पावसाळ्यातील पूर... अशा दोन परिस्थितींचं वर्णन केलं आहे. - प्राजु.

पहिली तीन कडवी वरुन जे शतकर्‍याचे वर्णन उभे केले जाते त्या "भांडवालावर "अनेक श्रीमंत शेतकरी व राजकीय नेते 'गरीव शेतकरी 'म्हणून लाभ घेतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे ना! शेतकरी हा एक नाही. ज्याच्या नावावर शेती आहे तो शेतकरी या भाबड्या कल्पना याला खतपाणी घालतात. आत्महत्या हा भोग फक्त गरीब शेतकरी भोगतात. केळकर समितीने शेतीवर इनकम टॅक्स लावण्याची शिफारस केल्यावर बोंबाबोंब करणारे हे शेतकरी कोण हे सुज्ञास सांगणे न लगे. (तीन पिढ्या कौटूंबिक शेती असलेला ,पुण्यात स्थाईक झाल्यावर वडिलार्जित शेत्या इकलेला .पण आज फक्त कागदावर शेती असलेला, ) अवांतर- झाले कि नाही कवितेचे रसभंगग्रहण असे काही लोकांनी कुजबुजलेले मल ऐकायला आले प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू Sat, 11/10/2007 - 16:17
संदीप खरेंच्या "सरीवर सरी" आणि तिची लय आठवली या कवितेवरून. चौथ्या कडव्यात बरसलीही आहे सर. एकंदर चित्रमय कविता. जीवन झाले "जीवन"मय ही ओळ खासच आवडली. (चित्रकार)बेसनलाडू

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 17:32
निसर्गाची रूपं आणि त्याची बदलती स्वरुपं दाखवणारी अतिशय सुरेख कविता! फक्त एकच गोष्ट थोडीशी खटकली. सरीवर सर मातीत गारवा बेधुंद चातक गाई मारवा एकदा सरीवर सरी कोसळू लागल्या, मातीमध्ये गारवा आला की बेधुंद झालेला चातक मारव्यासारखा उदासवाणा राग कशाला गाईल? :) 'गारवा-मारवा' हे यमकाच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु आनंदाने बेधुंद झाल्यावर सहसा मारवा हा राग गायला जात नाही. तो मारव्याचा स्वभाव नाही! आपला, (गाण्याखाण्यातला) तात्या.

प्राजु Sun, 11/11/2007 - 20:18
संगीतातले अज्ञान.. आणखी काय? :))))) तात्या, मग... बेधुंद चातक धरतो केरवा...... हे कसे वाटेल? - प्राजु.

In reply to by प्राजु

धनंजय Mon, 11/12/2007 - 00:32
केरव्यासारखा लोकप्रिय गाण्यांतून ओळखीचा ताल आमच्यासारख्या अनपढांनाही ओळखीचा असतो. नका त्या चातकाला "बकरीकी एकटांग" करायला लावूत!

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 03:08
बेधुंद चातक धरतो केरवा...... हे कसे वाटेल? माझ्या मते हे अधिक सुसंगत वाटेल! निदान अर्थाचा अनर्थ तरी होणार नाही. कुणीही खुशीत येऊन जरी मारवा गात नसला तरी केरव्याचा ठेका नक्कीच धरू शकतो! आपणच नाही का कित्येक वेळा मूडमध्ये आलो की टेबलावर वगैरे ठेका धरतो, त्याप्रमाणेच! :) आपला, (गाणं जगणारा) तात्या.

In reply to by प्राजु

धनंजय Mon, 11/12/2007 - 06:17
"बकरीकी एकटांग" हे आपले पुलं यांचे माझे नेहमीचे वाङ्मयचौर्य! या शब्दांचा केरवा ताल आहे. चातकाला आधुनिक हिंदीत पपीहा असेही म्हणतात. पावसाविषयी अनेक गाण्यात त्याचे (आणि त्याच्या गाण्याचे) वर्णन आहे, त्यामुळे खुद्द पक्ष्याचे गाणे न ऐकलेल्या अनेकांना ते ऐकून माहीत आहे. "पिऊ पिऊ" किंवा "पिपिउ पिपिउ" असे त्याच्या आर्त स्वराचे वर्णन आपण ऐकलेच आहे. चातक केरवा तालात तो आर्त शब्द गाईल अशी कल्पना करायला फारच ओढाताण करावी लागेल. (तात्या टेबलावर ठेका धरतात, म्हणतात तसा) चातक आनंदाने पायांनी किंवा पंखाने ठेका धरतो आहे, अशी आपण कल्पना करू शकतो. पण ते शब्दचित्र तुमच्या बाकीच्या कवितेशी फारकत करून बसेल असे वाटते. कवयित्री म्हणून खरा अर्थ तुम्हालाच ठाऊक आहे. तो अर्थ ठीक वाटत असल्यास "केरवा" पर्याय यमक म्हणून जरूर वापरावे. अवांतर : आमच्यापैकी काही पियक्कडांना "पिऊ पिऊ" शब्दातून दुसरा अर्थ सुचल्यास त्यांनी हे जाणावे, की त्यात नाविन्य नाही. असे एक गाणे यूट्यूबवर आधीच आहे. http://www.youtube.com/watch?v=i9Qb61ULCos पुन्हा मुद्द्याचे : कोणाला पक्षीजगातल्या चातकाचे/पपीह्याचे गाणे ध्वनिमुद्रित सापडल्यास त्यांनी ते इथे द्यावे.

In reply to by धनंजय

नंदन Mon, 11/12/2007 - 06:46
येथे एक चलच्चित्र (व्हिडिओ) सापडले. त्यात अस्पष्ट पक्ष्यांचे बोल ऐकू येतात (आवाज कमाल पातळीवर ठेवून ऐकल्यास). पण ते चातकाचे गाणे आहे की नाही ते समजत नाही. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन Mon, 11/12/2007 - 06:48
कविता आवडली. खास करून शेवटची दोन कडवी. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

शब्दवेडा Mon, 11/12/2007 - 12:03
कविता अतिशय बोलकी आहे.आपले भावना नेमक्या शब्दान्त पण तितक्याच प्रभावीपणे व्यक्त करण्याचे तन्त्र आवडले..

प्राजु Fri, 11/09/2007 - 21:13
उन्हाळा आणि नंतर पावसाळ्यातील पूर... अशा दोन परिस्थितींचं वर्णन केलं आहे. - प्राजु.

पहिली तीन कडवी वरुन जे शतकर्‍याचे वर्णन उभे केले जाते त्या "भांडवालावर "अनेक श्रीमंत शेतकरी व राजकीय नेते 'गरीव शेतकरी 'म्हणून लाभ घेतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे ना! शेतकरी हा एक नाही. ज्याच्या नावावर शेती आहे तो शेतकरी या भाबड्या कल्पना याला खतपाणी घालतात. आत्महत्या हा भोग फक्त गरीब शेतकरी भोगतात. केळकर समितीने शेतीवर इनकम टॅक्स लावण्याची शिफारस केल्यावर बोंबाबोंब करणारे हे शेतकरी कोण हे सुज्ञास सांगणे न लगे. (तीन पिढ्या कौटूंबिक शेती असलेला ,पुण्यात स्थाईक झाल्यावर वडिलार्जित शेत्या इकलेला .पण आज फक्त कागदावर शेती असलेला, ) अवांतर- झाले कि नाही कवितेचे रसभंगग्रहण असे काही लोकांनी कुजबुजलेले मल ऐकायला आले प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू Sat, 11/10/2007 - 16:17
संदीप खरेंच्या "सरीवर सरी" आणि तिची लय आठवली या कवितेवरून. चौथ्या कडव्यात बरसलीही आहे सर. एकंदर चित्रमय कविता. जीवन झाले "जीवन"मय ही ओळ खासच आवडली. (चित्रकार)बेसनलाडू

विसोबा खेचर Sun, 11/11/2007 - 17:32
निसर्गाची रूपं आणि त्याची बदलती स्वरुपं दाखवणारी अतिशय सुरेख कविता! फक्त एकच गोष्ट थोडीशी खटकली. सरीवर सर मातीत गारवा बेधुंद चातक गाई मारवा एकदा सरीवर सरी कोसळू लागल्या, मातीमध्ये गारवा आला की बेधुंद झालेला चातक मारव्यासारखा उदासवाणा राग कशाला गाईल? :) 'गारवा-मारवा' हे यमकाच्या दृष्टीने ठीक आहे, परंतु आनंदाने बेधुंद झाल्यावर सहसा मारवा हा राग गायला जात नाही. तो मारव्याचा स्वभाव नाही! आपला, (गाण्याखाण्यातला) तात्या.

प्राजु Sun, 11/11/2007 - 20:18
संगीतातले अज्ञान.. आणखी काय? :))))) तात्या, मग... बेधुंद चातक धरतो केरवा...... हे कसे वाटेल? - प्राजु.

In reply to by प्राजु

धनंजय Mon, 11/12/2007 - 00:32
केरव्यासारखा लोकप्रिय गाण्यांतून ओळखीचा ताल आमच्यासारख्या अनपढांनाही ओळखीचा असतो. नका त्या चातकाला "बकरीकी एकटांग" करायला लावूत!

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 11/12/2007 - 03:08
बेधुंद चातक धरतो केरवा...... हे कसे वाटेल? माझ्या मते हे अधिक सुसंगत वाटेल! निदान अर्थाचा अनर्थ तरी होणार नाही. कुणीही खुशीत येऊन जरी मारवा गात नसला तरी केरव्याचा ठेका नक्कीच धरू शकतो! आपणच नाही का कित्येक वेळा मूडमध्ये आलो की टेबलावर वगैरे ठेका धरतो, त्याप्रमाणेच! :) आपला, (गाणं जगणारा) तात्या.

In reply to by प्राजु

धनंजय Mon, 11/12/2007 - 06:17
"बकरीकी एकटांग" हे आपले पुलं यांचे माझे नेहमीचे वाङ्मयचौर्य! या शब्दांचा केरवा ताल आहे. चातकाला आधुनिक हिंदीत पपीहा असेही म्हणतात. पावसाविषयी अनेक गाण्यात त्याचे (आणि त्याच्या गाण्याचे) वर्णन आहे, त्यामुळे खुद्द पक्ष्याचे गाणे न ऐकलेल्या अनेकांना ते ऐकून माहीत आहे. "पिऊ पिऊ" किंवा "पिपिउ पिपिउ" असे त्याच्या आर्त स्वराचे वर्णन आपण ऐकलेच आहे. चातक केरवा तालात तो आर्त शब्द गाईल अशी कल्पना करायला फारच ओढाताण करावी लागेल. (तात्या टेबलावर ठेका धरतात, म्हणतात तसा) चातक आनंदाने पायांनी किंवा पंखाने ठेका धरतो आहे, अशी आपण कल्पना करू शकतो. पण ते शब्दचित्र तुमच्या बाकीच्या कवितेशी फारकत करून बसेल असे वाटते. कवयित्री म्हणून खरा अर्थ तुम्हालाच ठाऊक आहे. तो अर्थ ठीक वाटत असल्यास "केरवा" पर्याय यमक म्हणून जरूर वापरावे. अवांतर : आमच्यापैकी काही पियक्कडांना "पिऊ पिऊ" शब्दातून दुसरा अर्थ सुचल्यास त्यांनी हे जाणावे, की त्यात नाविन्य नाही. असे एक गाणे यूट्यूबवर आधीच आहे. http://www.youtube.com/watch?v=i9Qb61ULCos पुन्हा मुद्द्याचे : कोणाला पक्षीजगातल्या चातकाचे/पपीह्याचे गाणे ध्वनिमुद्रित सापडल्यास त्यांनी ते इथे द्यावे.

In reply to by धनंजय

नंदन Mon, 11/12/2007 - 06:46
येथे एक चलच्चित्र (व्हिडिओ) सापडले. त्यात अस्पष्ट पक्ष्यांचे बोल ऐकू येतात (आवाज कमाल पातळीवर ठेवून ऐकल्यास). पण ते चातकाचे गाणे आहे की नाही ते समजत नाही. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन Mon, 11/12/2007 - 06:48
कविता आवडली. खास करून शेवटची दोन कडवी. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

शब्दवेडा Mon, 11/12/2007 - 12:03
कविता अतिशय बोलकी आहे.आपले भावना नेमक्या शब्दान्त पण तितक्याच प्रभावीपणे व्यक्त करण्याचे तन्त्र आवडले..
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भेगाळ जमिन उन्हाचा ताव पावसाला साकडं आतातरी धाव.. काळं कभिन्न मातीचं ढेकुळ भुकेलं जनावर तहानेनं व्याकुळ सुकलेली आसवं बधिर जाणिवा आगीचा डोंब पोटात वणवा सरीवर सर मातीत गारवा बेधुंद चातक