मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुंबई - पुणे - मुंबई

चिन्मय श्री जोशी ·

दिपक.कुवेत 05/05/2014 - 17:43
मजा आली वाचुन आणि मला माझे लोकलचे दिवस आठवले. कधीहि, कोणत्याहि वेळि जा एखाद्या नदिसारखी ती माणसांचे लोंढे वाहुन नेतच असते. एक वेळ चक्रव्युह भेदणं सोपं जाईल पण एका दारातुन आत शीरुन दुसर्‍या दारापर्यंत जायला जी कसरत करावी लागते ती हाडाचा मुबैकरंच जाणे. मुंबईच्या लोकल, त्यात येणारे अनुभव हा एक व्यापक विषय आहे. अजुन बरचं काहि लिहिता आलं असतं. असो. (पार्ट टाईम मुंबईकर) दिपक

पैसा 05/05/2014 - 17:49
मस्त खुसखुशीत लिहिलंय! मला आधी वाटलं शिणेम्याची श्टुरी आहे का काय! बघितलं ते वेगळंच. मारा दोघांनाही. आमचा फुल्ल सपोर्ट हाये. - कोकणी.

जेपी 05/05/2014 - 17:52
धागा पुर्ण वाचला नाय .तळटिप वाचल्यावर आंची ची आटवण आली.तिला बी सवय अशिच सवय हाय.आधि एक लेख लिआयचा आन नंतर त्याची दुसरी बाजु मांडायची.पुणे मुंबेकरानी धाग फाट्यावर न मारल्यास 100वा प्र.द्यायला येण.

रेवती 05/05/2014 - 17:57
छान लिहिलय. आपल्या दृष्तीने मुंबैकर गडबडीत असतात, धावपळ वगैरे करतात पण एका वेगळ्या गावातून (राज्यातून)आलेल्या ललनेने "तुम्ही पुणेकर नेहमी इतकी धावाधाव का करत असता?" असे विचारले. तिला मुंबैला पाठवायला हवे.

सूड 05/05/2014 - 18:20
शब्दाशब्दाशी सहमत. आताशा उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच अपरिहार्य कारण असल्याशिवाय घाट उतरुन खाली जायचं म्हणजे जीवावर येतं. -वीकांती मुंबैकर ;)

छान लिहिले आहे. (आमचे डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, पुणे आणि मुंबई, ह्यांच्यातले सगळे गूण आमच्या गावातच एकवटले आहेत.हेवेसांनल.)

आदिजोशी 05/05/2014 - 19:35
निरिक्षण वाढवा. लेखात नोंदवलेली निरिक्षणे अगदी बाळबोध आणि वरवरची आहेत. पुण्याला शहर म्हणण्याचे धाडस आवडले. तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. लेखनाबद्दल सूचना - कंसातली वाक्य कमी करा. दर २ वाक्यांनंतर अडखळून वाचनाची मजा निघून जाते. जे लिहायचंय (स्वगत / प्रकट) ते शक्यतो एकाच स्वरूपात लिहा. लिखाण आणि वाचन दोन्हीही ओघवते झाले तर मजा वाढते.

In reply to by आदिजोशी

सोत्रि 05/05/2014 - 20:04
शब्दाशब्दाशी सहमत! सूचनेमध्ये जे लिहीलेय तेच लिहणार होतो, श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद! -(एकेकाळी विरारला राहून मुंबईत राहतो असे खुशाल ठोकणारा) सोकाजी

In reply to by आदिजोशी

तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. >>>>>>> +७८६ माहीमच्या पुढे मुंबई संपली. कुर्ल्यालाही उपनगर बोलले जाते. ते नक्कीच मुंबई उपनगरात राहायला असतील. कारण जे मुंबईत राहतात ते आरामात गर्दीच्या विरुद्ध दिशेने वार्‍याची खिडकी पकडून प्रवास करतात. जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. *music2*

In reply to by तुमचा अभिषेक

सूड 06/05/2014 - 15:32
>>जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जिला मुंबई म्हणतात अशा मुंबईतले दिसता. उपनगरातले नाही. आम्हा बदलापूरकरांसारखा अडीच तास वन वे ट्रॅव्हल करुन हापिसात गेला असतात मग कळलं असतं पुणं किती सुसह्य आहे ते. एक गाडी चुकली की पुढची वीस-पंचवीस मिनटं ताटकळत राहणं ज्यानं अनुभवलंय त्याला आणि फक्त त्यालाच हे कळू शकतं. खुद्द मुंबईत असाल तर त्यासारखं सुख नाही हे ही तितकंच खरं!! :) बाकी चालू देत.

In reply to by आदिजोशी

सूड 06/05/2014 - 17:30
बदलापूर हे मुंबैचं उपनगर आहे असं मी कुठेतरी म्हटलंय का? आपल्यासारख्या सुज्ञ आणि ज्येष्ठ मिपाकराकडून असा प्रतिसाद वाचून मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by आदिजोशी

शैलेन्द्र 08/05/2014 - 09:58
तुम्ही इथल्या बर्‍याच जणांच्या अस्मितांवर वार करताय.. आम्ही डोंबिवलीवाले एक दिवस घरी बसलो तर मुंबईतले अर्धे हापीसं बंद पडतात. (आम्ही तसे घरी बसत नाही हा भाग वेगळा, गाड्या बंद आहेत हे घरातच समजूनही ठेसणावर जाउन दोन घटका मजा बघणारी जमात आमची.)

In reply to by आदिजोशी

साधारण १८ वर्षांपूर्वी आमचा एक मित्र कल्याणहून पुण्यात आला होता. सदशिवात एकाच ठिकाणी २ भाऊ वेगवेगळे लॉज चालवतात. पहिला मुंबईत फारसा राहिला नव्हता पण दुसरा मुंबईमध्ये १० वर्ष इन्स्पेक्टर होता. पहिल्याकडे त्याला घेवून गेलो, प्रथम प्रश्न तुम्ही कुठले. हा प्रामाणिकपणे उत्तरला कल्याण. समोरून अच्छा म्हणजे मुंबई म्हणा की. कसले बकाल शहर ह्या. नकोच तिथली लोक. दुसऱ्याकडे गेलो. परत पहिला प्रश्न तुम्ही कुठले ह्याचे उत्तर मुंबई. इन्स्पेक्टरसाहेब गरजले अहो हो पण मुंबई म्हणजे नक्की कुठले. मित्राचे उत्तर कल्याण. त्यावर पुढे इन्स्पेक्टरसाहेबानी अर्धातास झोडला कल्याण कसली आली मुंबईत वगैरे. फायनली दोन्ही ठिकाणी न राहता मित्र शेवटी एका ठिकाणी पेईंगगेस्ट बनून राहिला. पण हल्ली हाच प्रकार पुण्यात पण होती. काय पिंपळे सौदागर आणि कुठलेही बुद्रुक बिद्रूकला लोक पुणे म्हणतात. तस्मात असे सगळीकडेच असते.

In reply to by चैतन्य ईन्या

आदूबाळ 06/05/2014 - 17:27
कल्याण मुंबैत येतच नाही. मुंबैच्या आधीपासून कल्याणला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कल्याण बंदर प्राचीन व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं ठाणं होतं. मुंबै-पुणे प्रवासात खिडकीबाहेरच्या देखाव्यात कल्याण-आधी आणि कल्याण-नंतर असा सरळ फरक आहे. बकालियत कमी कमी होत जाते. अंबरनाथ ते घाटमाथा हा सर्वात बेष्ट प्याच आहे.

In reply to by आदूबाळ

केवळ कल्याणचा उल्लेख आल्याने वादात उडी घेणे भाग आहे १.माझे कल्याण किमान ४०० वर्षांपासुन म्हणजे जेव्हा मुंबैचा शोध फिरंग्याना लागला नव्हता तेव्हापसुन अस्तित्वात आहे. २. शिवाजीमहाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा कल्याण आणि भिवंडी हा त्यातला महत्वाचा टप्पा होता. ३.शुर्पारक (नालासोपारा) आणि श्रीस्थानक (ठाणे) या बंदरातुन जो व्यापर चालत असे त्याची वाहतुक कल्याण/माळशेज घाट मार्गेच होत असे अशी माहीती आहे. ४.काळु आणि उल्हास नदीच्या संगमावरचे हे शहर फार प्राचीन आहे.माझे स्वतःचे घर किमान २०० वर्षंपासुन पारनाक्याला आहे. डोंबिवलि/कोपर वगैरे दलदलीत भराव घालुन आगर्यांनी चाळी बांधलेल्या शहरांशी कल्याणची तुलना होणे नाही. बाकी चालु द्या

In reply to by पैसा

किंबहूना आहेच. पुढे मग ह्याच गोष्टीतून धडा घेवून, नरीमन पॉइंट आणि इतर भाग बनवल्या गेले असतील. आणि बादवे, केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.

In reply to by मुक्त विहारि

केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत. का? म्हणजे मुंबई सात बेटांची बनलेली आहे मलाही इतपतच इतिहास भूगोल माहीत आहे, ती सात बेटे काय फोर्ट परीसरातच होती का सारी? गूगाळायला हवे, मात्र आमच्या माझगावला डोंगर आहे, तसेच एकंदरीतच हिल एरीया आहे तर तो नक्कीच भर टाकून बनवलेला भाग नाही.

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा परीसर फार कमी होता.गिरणगांव परीसर मुंबईत गणल्या जात न्हवता. गेल्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत दादरला पण मुंबईत गणले जात न्हवते. पुढे मुलुंड आणि बोरीवली पर्यंत ब्रुहन्-मुंबई झाली. तस्मात सध्या तरी जिथ पर्यंत लोकल तिथपर्यंत मुंबई आणि जिथपर्यंत पी.एम.टी. तिथपर्यंत पुणे, असा साधा हिशेब आहे. आणि शेवटी काय हो. तुम्ही कुठेही राहा.... मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली....

In reply to by मुक्त विहारि

मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली.... >>>>> हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र.... फोर्ट परीसर हेड ऑफ मुंबई - तर - माझगाव हार्ट ऑफ मुंबई !!

In reply to by तुमचा अभिषेक

सुनील 08/05/2014 - 14:06
हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र....
आँ? असं काय करता? डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम-उत्तर्-दक्षिण दिशांना प्रत्येकी दोन किलोमिटरला स्पर्श करून जाणारे एखादे काल्पनिक वर्तुळ काढा. त्याच्या मध्यभागी डोंबोली!!! हाकानाका!!!! ;)

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
तुम्हाला कसं हो माहित? व्हिडिओ कोचने जाता वाट्टं? *mosking*

मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर. दुसरे चेन्नई, तिसरे हैदराबाद, चौथे बेंगळूरू. महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ नागपूरने क्रमांक पटकावला. नागपूर हे देशात तेरावे. पुणे चौदावे आहे. कोणाला शक असेल तर लिंक शोधून देईन या सर्व्हेची / बातमीची. :)

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . >>>>>>>> पुरुष सुद्धा जर मुंबईकर असतील तर नाही लाजत. बाहेरच्यांना मुंबई कल्चर झेपायला थोडा वेळ लागणारच. शेवटी बॉलीवूड सिटी आहे मुंबई, मायानगरी उगाच नाही म्हणत :)

मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) एकत हे चुकीचे विधान आहे किंवा मी त्याला अपवाद आहे. यातले नक्की काय ते ठरवत बसायला मात्र मला वेळ नाही ;)

. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? आहो मुंबईत टॅक्सी चालते

व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. हे मात्र खरे, भेलपुरी खावी ती समुद्राच्या खार्‍या वार्‍यांच्या सोबतीनेच .. यासाठी +७८६ :)

मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) >>>>>> मुंबईच्या पावसावर तर स्पेशल लेख बनेल. किंबहुना मी माझ्या बरेच सुखाच्या लेखांमध्ये उल्लेख केला आहे त्याचा. पण असो, इथे त्याची जाहीरात नको :)

याबद्दलही हा लेख बरेच गैरसमज पसरवतोय, खरे तर मुंबईची हवा-पाणी देशभरातल्या सर्वांनाच सूट होते. म्हणून देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती येऊन इथे राहू शकते, कायमची स्थायिक होऊ शकते.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत +११११११११११११११११
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
बरे. मग कधी जाताय? :P

राही 06/05/2014 - 11:08
जोरदार लढवताय किल्ला. लढा तुम्ही. आम्ही आहोतच सपोर्ट द्यायला. बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. म्हणूनच कदाचित पुणेकरांचा झणझणीत मिसळ हा (अभि)मानबिंदू असावा.

In reply to by राही

बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. तसेच मी पुण्याविरुद्ध किंवा पुणेकरांविरुद्ध किल्ला लढवत नसून जन्मापासून आजपर्यंत मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रेमापोटी लिहितोय. असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे

In reply to by तुमचा अभिषेक

यशोधरा 07/05/2014 - 08:34
असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
अज्ञानी लेखकाशी वाद घालायला पुणेकर भगिनी आणि मैत्रीण वर्गाला इन्ट्रेष्ट नाय. थोडक्यात लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. ;)

In reply to by यशोधरा

>>>लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. हाहाहाहाहा !!! नवीन विनोद ऎकून जाम मज्जा आली... अजुन एक सांगा ना..'

In reply to by प्रसाद१९७१

सहमत. अन्यथा पुणेरी लोक झेंडे गाडायला कधीपासून लागले? पुण्याच्या राघोबांनी अटकेपार झेंडे फडकवले/लावले. गाडले नाही. कदाचित हिंदाळलेल्या मराठीत झेंडे गाडत असतील पण मराठीत झेंडा रोवतात्/फडकवतात/लावतात आणि मुडदे गाडतात (किंवा उकरतात).

मस्त रे चिन्मया. ७०च्या दश्कात गेल्यासारखे वाटले. धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळाला तर काजुवाडी,भाऊचा धक्का,आंबेवाडी,पणशीकर्,आयडियल बूक डेपो येथे जावून ये हो. (माजी मुंबईकर्)माई

भाते 06/05/2014 - 13:38
आता तो पुण्याचा लेख लवकर येऊ द्या. मुंबई-पुणे हा मिपावरचा ऑल टाइम फेवरेट विषय आहे. कितीही वेळा चघळला तरी मज्जा येते. :)

एम.जी. 06/05/2014 - 15:50
मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे

In reply to by एम.जी.

सूड 06/05/2014 - 16:19
>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी. जे ब्बात !!

In reply to by एम.जी.

आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे एक्झॅक्टली ! म्हणूनच मी कुठेही माझ्या पोस्टमध्ये अमुकतमुक मुंबईमध्ये एखाद्या शहरापेक्षा चांगले आहे अशी तुलना करत नाहीये. अन्यथा एखाद्या शहरात मुंबईपेक्षा मिसळ छान मिळत असेल म्हणून तेथील रहिवाशी त्यावरून स्वताला मुंबईपेक्षा भारी समजायला लागले तर त्यांना उत्तर देण्यात काय शहाणपणा आहे सांगा. त.टी. - वरचे फक्त उदाहरण आहे, अन्यथा लहानपणी नाक्यावरच्या सदूशेटच्या द्कानात जी खाल्ली ती मिसळ जगात आणखी कुठे मिळत नसावी. फक्त एकच पंगा होता, सोबतीला स्लाईस ब्रेड द्यायचा, म्हणोन पाव आम्ही बेकरीतून मागवायचो, बाकी आमच्या माझगाव-भायखळा परिसरासारख्या बेकर्‍याही जगाच्या पाठीवर कुठे नसाव्यात पण उगाच विषय भरकटवायला नको :)

मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते
कायच्याकाय! असं काही 'भांडण'च अस्तित्वात नाही. असलंच तर मुळामुठेच्या काठावरच्या एकदोन पेठांमध्ये राहणार्‍या लोकांच्या 'मनात' असेल. टिपीकल मुंबईकराला कर्जतच्या पलिकडे माणसं राहतात की नुसतीच जंगलं आहेत याचीसुद्धा माहिती (आणि पर्वा) नसते! मुंबई-पुणे असं काही भांडण आहे म्हणणे म्हणजे एखाद्या राजमहालातल्या बटकीने राणीसाहेबांबद्दल 'तिची नि माझी ना खूप स्पर्धा असते' असं राणीच्या ओढण्या वाळत घालताघालता महालातल्या एखाद्या खोज्याला सांगण्यासारखं आहे. *lol*

मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं तर आपण सात भिकार म्हणुन मोकळं व्हावं असं मुंबैकरांबद्दल पुलंनीच लिहुन ठेवलय ना!! इथे तर मुंबैकर फारच हळवे झालेत!!

In reply to by पिलीयन रायडर

मुंबईकर हळवा झाला होता- ६४ साली ट्राम बंद झाल्या तेव्हा. नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. (भावूक्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. ट्रामचे मला माहीत नाही, पण त्या दुमजली बसेसच्या वरच्या मजल्यावरच्या, पहिल्या सीटवर बसून समोरच्या सताड उघड्या खिडकीतून र्रप्पारप्प येणारा वारा अंगावर झेलायचा.. स्साली एस्सेलवर्ल्डची राईड झक मारेल .. शाळेचा गणवेष, संध्याकाळी आऊट शर्ट, कॉलर वर, वाढलेले केस, त्या सुसाट वार्‍यांवर उडायला लागले की स्टाईलमध्ये त्यांतून हात फिरवायचा.. बरेचदा खिडकीच्या बाहेर डोके काढायचा वा चक्क त्या खिडकीवर बसायचा मोह व्हायचा मग कंडक्टर मामांच्या शिव्या खायच्या.. हळवे तर ही पोस्ट टाईपताना पण व्हायला होतेय.. ज्यांनी हि मजा घेतली त्यांनाच मुंबई कळली ..

In reply to by तुमचा अभिषेक

सुबोध खरे 06/05/2014 - 19:36
एकदम मान्य. कुलाब्याला असताना शास्त्री हॉल(ग्रांट रोड) मध्ये राहणाऱ्या मावशीकडे जायला १२३ क्रमांकाची बस पकडून जात असे( दुचाकि असुनही ) ते केवळ दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर ड्रायव्हर च्या वरच्या सीट वर बसून हवा खायला. हि बस आर सी चर्च ते ताडदेव अशी चर्चगेट स्टेशन मार्गे मरीन ड्राईव्ह वरून जाते आणि चौपाटीला परत आत वळते. अनेकदा जाऊनही मनाचे समाधान झालेले नाही. उन्हाळा पावसाला हिवाळा प्रत्येक ऋतू मध्ये हा अनुभव अविस्मरणीय आणि आगळा असे. आजही ती बस आहे पण आता दुमजली नाही.(how green was my valley)

In reply to by सुबोध खरे

अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे म्हणजे तर क्या बात .. माझा रोजचा प्रवास तिने दादर ते भायखळा असायचा. हायवेवरूनही तिने सुसाट जाण्यात मजा असायची. डबल डेकर बसच्या खालच्या मजल्यावर बसणारे तर मला अरसिक आणि बोरींग लोक वाटायचे. कधी वरचा मजला भरला तर तेथील कंडक्टर खाली जिन्यात येऊन रस्ता अडवायचा.. का, तर वर लोड येऊ नये. मग तिथेच उभे राहा जोपर्यंत वरतून उतरणारा कोणी खाली येत नाही, पण खाली कधी नाही बसलो ;)

In reply to by तुमचा अभिषेक

सुनील 07/05/2014 - 08:26
अंधेरीहून फोर्टात जायला दोन मार्ग होते - वरळी, पेडर रोडसारख्या पॉश लोकवस्तीतून जाणारा एकमजली बसचा ८४ मर्यादित आणि भेंडीबाजारातून जाणारा दुमजली बसचा ४ मर्यादित (दोहोंपैकी कुठल्याशा एका मार्गाचा उल्लेख वडील O2 एक्स्प्रेस असा करीत. बहुधा ते जुने नाव असावे) चांगला दीडएक तास लागे. पण आमची पसंती पॉश भागातून जाणार्‍या ८४ पेक्षा भेंडीबाजारातून जाणार्‍या ४ ला. वरची "पायलट सीट" मिळण्यासाठी एखादी बस सोडून द्यावी लागली तरी हरकत नसायची!

In reply to by सुनील

८४ बस जुनी आठवण आमच्या कुर्ल्यावरून पूर्व सुटते, व कुर्ला वेस्ट मधून माहीम ला वळसा घालून अजून एक बस चर्चगेट ला जाते. भारतभेटीत आलो की कधीतरी पहाटे ह्यापैकी पहिली बस पकडून मुंबई फिरत फिरत जाण्याचे सुख नाही. प्रत्येक स्टोप तेथील आजुबाच्याचा परिसराकडे पाहून कॉलेज चे दिवस , जुन्या आठवणी आठवतात.. @ अभी येथे मूवी ह्यांनी आधीच सांगितले त्याप्रमाणे मुंबई क्रमक्रमाने विकसित होत गेली व म्हणूनच टप्या टप्याने तिच्यात नवीन शहरे सामावली केली. मुंबई ची उपनगरात पत्र परदेशातून पाठवायचे झाले तर शेवटी पत्यात मुंबई असा उल्लेख होतो. मुंबई मध्ये प्रवेश करण्यासाठी टोल हा मुलुंड व ठाण्याच्या हद्दीत हरीहोम नगर च्या नाक्यावर भरावा लागतो ह्यापुढे तो लागत नाही तेव्हा मुंबई ची उपनगरे ही मुंबईच मानली जाते. जगामध्ये लंडन असो किंवा आणि इतर मोठी शहरे तेथे वास्तव्य केले म्हणून सांगू शकतो ह्या शहराची उपनगरे ह्या शहरांची खरी शान आहे, बाय द वे मुंबईकरांच्या मध्ये सुद्धा चातुर्वर्ण्या सिस्टीम अनुक्रमे , वेस्टन ,सेन्ट्रल व हार्बर अशी आहे. मुंबई व उपनगरे असा पोटभेद निवडणूक आयोगाने न करता मुंबई ला दक्षिण , ईशान्य अश्या दिश्यांच्या मध्ये विभागले आहे. बाय द वे आमचे कुर्ला खरे तर मुंबई चा खर्या अर्थाने मध्यवर्ती भाग आहे. वेस्टन , सेन्ट्रल व हार्बर ला सार्वजनिक वाहतुकीने थेट जोडणारा दुवा म्हणजे कुर्ला. बाकी जन्माने डोंबिवलीकर असल्याने कल्याण संबधी एवढे निरीक्षण नोंदवू इच्छितो की कल्याण इतिहासात अजूनही रमले आहे. अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज म्हणून मूवी म्हणतात त्यात थोडी भर घालून पुणे व मुंबई ला सांस्कृतिक , आर्थिक सामाजिक दृष्ट्या जोडणारा दुवा म्हणजे डोंबिवली. परंपरा जोपासत आधुनिकतेची कास धरणारे डोंबिवली. काही उत्साही पुणेकरांच्या सारखे आपण मुंबईत राहतो किंवा नोकरी संबंधी तेथे आपले पाय लागले असे लेख काढून सांगणारा डोंबिवलीकर नव्हे. त्याच्यासाठी मुंबई ही कर्मभूमी आहे. मात्र अस्सल डोंबिवलीकर हा आम्ही मुंबईत राहतो असे कधीच सांगत नाही ते सांगणारे नवे डोंबिवलीकर. डोंबिवली व मुंबईकर वर्तमानकाळात जगतात. ह्या ब्रीदाला जागून माझ्यापुरते सांगायचे झाले तर, मी आहे आहे म्युनिकर . निनाद , मुक्काम पोस्ट जर्मनी वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज

In reply to by निनाद मुक्काम …

आयला, नेमके, हेच वाक्य मला अपेक्षित होते. आता तुम्ही वादावर जवळजवळ पडदा टाकलाच आहे. तरीपण, आमच्या डोंबिवलीबाबतीतील २ महत्वाच्या गोष्टी. १. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली २. लंडन मधील हाईड पार्कच्या धरतीवर , भारतातील पहिले मुक्त व्यासपीठ, डोंबिवलीतील रोटरी क्लबला सुरु झाले. असो, एकूण काय तर सध्या तरी , आर्थिक्,सामाजीक आणि व्यावहारीक बाबतीत डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 07/05/2014 - 23:35
मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला मध्यवर्ती म्हणाला होतात ना ;) की तिकडेही केली "गल्फिवली" =))

In reply to by मुक्त विहारि

सूड 07/05/2014 - 23:49
>>१. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली ह्याला पुरावा काय? चैत्र प्रतिपदेच्या मिरवणूका तशा बदलापूरातही होतात म्हटलं.

In reply to by मुक्त विहारि

महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत.

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 13:15
पुणेकरांची विनोद करण्याची लेव्हल फारच घसरलेली दिसते. किमान शहराशी शहर एवढी तरी जोडी जमवा! उगा काहीतरी टोकं जुळवायची आणि आडवं होऊन हॉ हॉ हॉ!

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 14:42
अरारारा! तुम्ही मिपावरच्या 'ज्येष्ठ सदस्या' ना? (इतर भूमिकांचा विचार न करता सदस्या म्हणूनच प्रतिसाद देत आहात असं गृहीत धरुन. ) आपल्या प्रतिसादाचा टोन असा आहे की प्रतिसाद फक्त निनाद साठी आहे. तसंच असेल तर इतर ठिकाणचं आपलं प्रतिसाद देणं काय भूमिकेतून असतं हे कळेल काय?

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 17:37
धागा गमतीत आहे काय? बरेच प्रतिसाद तसे वाटत नाहीत. :) बाकी समजुतीची समजूत काय कधीही घालता नि वळवता येतेच की. ;)

In reply to by निनाद मुक्काम …

सूड 13/05/2014 - 22:55
>>डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच ते ठीकाय, पण डोंबोलीतले लोक त्यांच्या विद्येचा उपयोग त्यांच्या सो कॉल्ड मध्यवर्ती शहराचा विकास करण्यासाठी करु शकत नाहीत याचा खरंतर खेद वाटायला हवा तुम्हाला. परदेशी स्थायिक होणं हेच एक उच्चविद्याविभूषित असल्याचं लक्षण मानत असाल तर मग काय बोलणार!! असो.

In reply to by सूड

हेच एक हेच एक असे नाही. पण एक अनेक निकषांच्या पैकी एक निकष आहे. असे मला वाटते. @ यशो मला उद्देशून काही गमतीत लिहिले आहे ते माझ्या डोक्यावरून गेले त्यामुळे प्रतिवाद तोही गमतीत घालता आला नाही.

In reply to by बॅटमॅन

आदिजोशी 07/05/2014 - 15:53
मुंबई आणि थोडं फार पुणे सोडलं तर उर्वरीत महराष्ट्रात बघण्यासारखं आहेच काय?

In reply to by आदिजोशी

बॅटमॅन 07/05/2014 - 18:32
बघण्यासारखी बहुतेक स्थळे या दोन्ही शहरांच्या बाहेर आहेत, इतकेच सांगतो. प्रश्न त्यामुळे फेल गेलेला आहे. व्हाईट कॉलर नोक्र्यांचे जास्त प्रमाण ही एक बाजू सोडल्यास दोन्हींकडे वेगळे आहे तरी काय, असा माझा उलट सवाल आहे.

दिपक.कुवेत 05/05/2014 - 17:43
मजा आली वाचुन आणि मला माझे लोकलचे दिवस आठवले. कधीहि, कोणत्याहि वेळि जा एखाद्या नदिसारखी ती माणसांचे लोंढे वाहुन नेतच असते. एक वेळ चक्रव्युह भेदणं सोपं जाईल पण एका दारातुन आत शीरुन दुसर्‍या दारापर्यंत जायला जी कसरत करावी लागते ती हाडाचा मुबैकरंच जाणे. मुंबईच्या लोकल, त्यात येणारे अनुभव हा एक व्यापक विषय आहे. अजुन बरचं काहि लिहिता आलं असतं. असो. (पार्ट टाईम मुंबईकर) दिपक

पैसा 05/05/2014 - 17:49
मस्त खुसखुशीत लिहिलंय! मला आधी वाटलं शिणेम्याची श्टुरी आहे का काय! बघितलं ते वेगळंच. मारा दोघांनाही. आमचा फुल्ल सपोर्ट हाये. - कोकणी.

जेपी 05/05/2014 - 17:52
धागा पुर्ण वाचला नाय .तळटिप वाचल्यावर आंची ची आटवण आली.तिला बी सवय अशिच सवय हाय.आधि एक लेख लिआयचा आन नंतर त्याची दुसरी बाजु मांडायची.पुणे मुंबेकरानी धाग फाट्यावर न मारल्यास 100वा प्र.द्यायला येण.

रेवती 05/05/2014 - 17:57
छान लिहिलय. आपल्या दृष्तीने मुंबैकर गडबडीत असतात, धावपळ वगैरे करतात पण एका वेगळ्या गावातून (राज्यातून)आलेल्या ललनेने "तुम्ही पुणेकर नेहमी इतकी धावाधाव का करत असता?" असे विचारले. तिला मुंबैला पाठवायला हवे.

सूड 05/05/2014 - 18:20
शब्दाशब्दाशी सहमत. आताशा उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच अपरिहार्य कारण असल्याशिवाय घाट उतरुन खाली जायचं म्हणजे जीवावर येतं. -वीकांती मुंबैकर ;)

छान लिहिले आहे. (आमचे डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, पुणे आणि मुंबई, ह्यांच्यातले सगळे गूण आमच्या गावातच एकवटले आहेत.हेवेसांनल.)

आदिजोशी 05/05/2014 - 19:35
निरिक्षण वाढवा. लेखात नोंदवलेली निरिक्षणे अगदी बाळबोध आणि वरवरची आहेत. पुण्याला शहर म्हणण्याचे धाडस आवडले. तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. लेखनाबद्दल सूचना - कंसातली वाक्य कमी करा. दर २ वाक्यांनंतर अडखळून वाचनाची मजा निघून जाते. जे लिहायचंय (स्वगत / प्रकट) ते शक्यतो एकाच स्वरूपात लिहा. लिखाण आणि वाचन दोन्हीही ओघवते झाले तर मजा वाढते.

In reply to by आदिजोशी

सोत्रि 05/05/2014 - 20:04
शब्दाशब्दाशी सहमत! सूचनेमध्ये जे लिहीलेय तेच लिहणार होतो, श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद! -(एकेकाळी विरारला राहून मुंबईत राहतो असे खुशाल ठोकणारा) सोकाजी

In reply to by आदिजोशी

तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. >>>>>>> +७८६ माहीमच्या पुढे मुंबई संपली. कुर्ल्यालाही उपनगर बोलले जाते. ते नक्कीच मुंबई उपनगरात राहायला असतील. कारण जे मुंबईत राहतात ते आरामात गर्दीच्या विरुद्ध दिशेने वार्‍याची खिडकी पकडून प्रवास करतात. जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. *music2*

In reply to by तुमचा अभिषेक

सूड 06/05/2014 - 15:32
>>जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जिला मुंबई म्हणतात अशा मुंबईतले दिसता. उपनगरातले नाही. आम्हा बदलापूरकरांसारखा अडीच तास वन वे ट्रॅव्हल करुन हापिसात गेला असतात मग कळलं असतं पुणं किती सुसह्य आहे ते. एक गाडी चुकली की पुढची वीस-पंचवीस मिनटं ताटकळत राहणं ज्यानं अनुभवलंय त्याला आणि फक्त त्यालाच हे कळू शकतं. खुद्द मुंबईत असाल तर त्यासारखं सुख नाही हे ही तितकंच खरं!! :) बाकी चालू देत.

In reply to by आदिजोशी

सूड 06/05/2014 - 17:30
बदलापूर हे मुंबैचं उपनगर आहे असं मी कुठेतरी म्हटलंय का? आपल्यासारख्या सुज्ञ आणि ज्येष्ठ मिपाकराकडून असा प्रतिसाद वाचून मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

In reply to by आदिजोशी

शैलेन्द्र 08/05/2014 - 09:58
तुम्ही इथल्या बर्‍याच जणांच्या अस्मितांवर वार करताय.. आम्ही डोंबिवलीवाले एक दिवस घरी बसलो तर मुंबईतले अर्धे हापीसं बंद पडतात. (आम्ही तसे घरी बसत नाही हा भाग वेगळा, गाड्या बंद आहेत हे घरातच समजूनही ठेसणावर जाउन दोन घटका मजा बघणारी जमात आमची.)

In reply to by आदिजोशी

साधारण १८ वर्षांपूर्वी आमचा एक मित्र कल्याणहून पुण्यात आला होता. सदशिवात एकाच ठिकाणी २ भाऊ वेगवेगळे लॉज चालवतात. पहिला मुंबईत फारसा राहिला नव्हता पण दुसरा मुंबईमध्ये १० वर्ष इन्स्पेक्टर होता. पहिल्याकडे त्याला घेवून गेलो, प्रथम प्रश्न तुम्ही कुठले. हा प्रामाणिकपणे उत्तरला कल्याण. समोरून अच्छा म्हणजे मुंबई म्हणा की. कसले बकाल शहर ह्या. नकोच तिथली लोक. दुसऱ्याकडे गेलो. परत पहिला प्रश्न तुम्ही कुठले ह्याचे उत्तर मुंबई. इन्स्पेक्टरसाहेब गरजले अहो हो पण मुंबई म्हणजे नक्की कुठले. मित्राचे उत्तर कल्याण. त्यावर पुढे इन्स्पेक्टरसाहेबानी अर्धातास झोडला कल्याण कसली आली मुंबईत वगैरे. फायनली दोन्ही ठिकाणी न राहता मित्र शेवटी एका ठिकाणी पेईंगगेस्ट बनून राहिला. पण हल्ली हाच प्रकार पुण्यात पण होती. काय पिंपळे सौदागर आणि कुठलेही बुद्रुक बिद्रूकला लोक पुणे म्हणतात. तस्मात असे सगळीकडेच असते.

In reply to by चैतन्य ईन्या

आदूबाळ 06/05/2014 - 17:27
कल्याण मुंबैत येतच नाही. मुंबैच्या आधीपासून कल्याणला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कल्याण बंदर प्राचीन व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं ठाणं होतं. मुंबै-पुणे प्रवासात खिडकीबाहेरच्या देखाव्यात कल्याण-आधी आणि कल्याण-नंतर असा सरळ फरक आहे. बकालियत कमी कमी होत जाते. अंबरनाथ ते घाटमाथा हा सर्वात बेष्ट प्याच आहे.

In reply to by आदूबाळ

केवळ कल्याणचा उल्लेख आल्याने वादात उडी घेणे भाग आहे १.माझे कल्याण किमान ४०० वर्षांपासुन म्हणजे जेव्हा मुंबैचा शोध फिरंग्याना लागला नव्हता तेव्हापसुन अस्तित्वात आहे. २. शिवाजीमहाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा कल्याण आणि भिवंडी हा त्यातला महत्वाचा टप्पा होता. ३.शुर्पारक (नालासोपारा) आणि श्रीस्थानक (ठाणे) या बंदरातुन जो व्यापर चालत असे त्याची वाहतुक कल्याण/माळशेज घाट मार्गेच होत असे अशी माहीती आहे. ४.काळु आणि उल्हास नदीच्या संगमावरचे हे शहर फार प्राचीन आहे.माझे स्वतःचे घर किमान २०० वर्षंपासुन पारनाक्याला आहे. डोंबिवलि/कोपर वगैरे दलदलीत भराव घालुन आगर्यांनी चाळी बांधलेल्या शहरांशी कल्याणची तुलना होणे नाही. बाकी चालु द्या

In reply to by पैसा

किंबहूना आहेच. पुढे मग ह्याच गोष्टीतून धडा घेवून, नरीमन पॉइंट आणि इतर भाग बनवल्या गेले असतील. आणि बादवे, केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.

In reply to by मुक्त विहारि

केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत. का? म्हणजे मुंबई सात बेटांची बनलेली आहे मलाही इतपतच इतिहास भूगोल माहीत आहे, ती सात बेटे काय फोर्ट परीसरातच होती का सारी? गूगाळायला हवे, मात्र आमच्या माझगावला डोंगर आहे, तसेच एकंदरीतच हिल एरीया आहे तर तो नक्कीच भर टाकून बनवलेला भाग नाही.

In reply to by तुमचा अभिषेक

मुंबईचा परीसर फार कमी होता.गिरणगांव परीसर मुंबईत गणल्या जात न्हवता. गेल्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत दादरला पण मुंबईत गणले जात न्हवते. पुढे मुलुंड आणि बोरीवली पर्यंत ब्रुहन्-मुंबई झाली. तस्मात सध्या तरी जिथ पर्यंत लोकल तिथपर्यंत मुंबई आणि जिथपर्यंत पी.एम.टी. तिथपर्यंत पुणे, असा साधा हिशेब आहे. आणि शेवटी काय हो. तुम्ही कुठेही राहा.... मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली....

In reply to by मुक्त विहारि

मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली.... >>>>> हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र.... फोर्ट परीसर हेड ऑफ मुंबई - तर - माझगाव हार्ट ऑफ मुंबई !!

In reply to by तुमचा अभिषेक

सुनील 08/05/2014 - 14:06
हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र....
आँ? असं काय करता? डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम-उत्तर्-दक्षिण दिशांना प्रत्येकी दोन किलोमिटरला स्पर्श करून जाणारे एखादे काल्पनिक वर्तुळ काढा. त्याच्या मध्यभागी डोंबोली!!! हाकानाका!!!! ;)

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
तुम्हाला कसं हो माहित? व्हिडिओ कोचने जाता वाट्टं? *mosking*

मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर. दुसरे चेन्नई, तिसरे हैदराबाद, चौथे बेंगळूरू. महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ नागपूरने क्रमांक पटकावला. नागपूर हे देशात तेरावे. पुणे चौदावे आहे. कोणाला शक असेल तर लिंक शोधून देईन या सर्व्हेची / बातमीची. :)

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . >>>>>>>> पुरुष सुद्धा जर मुंबईकर असतील तर नाही लाजत. बाहेरच्यांना मुंबई कल्चर झेपायला थोडा वेळ लागणारच. शेवटी बॉलीवूड सिटी आहे मुंबई, मायानगरी उगाच नाही म्हणत :)

मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) एकत हे चुकीचे विधान आहे किंवा मी त्याला अपवाद आहे. यातले नक्की काय ते ठरवत बसायला मात्र मला वेळ नाही ;)

. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? आहो मुंबईत टॅक्सी चालते

व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. हे मात्र खरे, भेलपुरी खावी ती समुद्राच्या खार्‍या वार्‍यांच्या सोबतीनेच .. यासाठी +७८६ :)

मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) >>>>>> मुंबईच्या पावसावर तर स्पेशल लेख बनेल. किंबहुना मी माझ्या बरेच सुखाच्या लेखांमध्ये उल्लेख केला आहे त्याचा. पण असो, इथे त्याची जाहीरात नको :)

याबद्दलही हा लेख बरेच गैरसमज पसरवतोय, खरे तर मुंबईची हवा-पाणी देशभरातल्या सर्वांनाच सूट होते. म्हणून देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती येऊन इथे राहू शकते, कायमची स्थायिक होऊ शकते.

In reply to by तुमचा अभिषेक

तुमचा अभिषेक ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत +११११११११११११११११
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
बरे. मग कधी जाताय? :P

राही 06/05/2014 - 11:08
जोरदार लढवताय किल्ला. लढा तुम्ही. आम्ही आहोतच सपोर्ट द्यायला. बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. म्हणूनच कदाचित पुणेकरांचा झणझणीत मिसळ हा (अभि)मानबिंदू असावा.

In reply to by राही

बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. तसेच मी पुण्याविरुद्ध किंवा पुणेकरांविरुद्ध किल्ला लढवत नसून जन्मापासून आजपर्यंत मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रेमापोटी लिहितोय. असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे

In reply to by तुमचा अभिषेक

यशोधरा 07/05/2014 - 08:34
असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
अज्ञानी लेखकाशी वाद घालायला पुणेकर भगिनी आणि मैत्रीण वर्गाला इन्ट्रेष्ट नाय. थोडक्यात लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. ;)

In reply to by यशोधरा

>>>लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. हाहाहाहाहा !!! नवीन विनोद ऎकून जाम मज्जा आली... अजुन एक सांगा ना..'

In reply to by प्रसाद१९७१

सहमत. अन्यथा पुणेरी लोक झेंडे गाडायला कधीपासून लागले? पुण्याच्या राघोबांनी अटकेपार झेंडे फडकवले/लावले. गाडले नाही. कदाचित हिंदाळलेल्या मराठीत झेंडे गाडत असतील पण मराठीत झेंडा रोवतात्/फडकवतात/लावतात आणि मुडदे गाडतात (किंवा उकरतात).

मस्त रे चिन्मया. ७०च्या दश्कात गेल्यासारखे वाटले. धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळाला तर काजुवाडी,भाऊचा धक्का,आंबेवाडी,पणशीकर्,आयडियल बूक डेपो येथे जावून ये हो. (माजी मुंबईकर्)माई

भाते 06/05/2014 - 13:38
आता तो पुण्याचा लेख लवकर येऊ द्या. मुंबई-पुणे हा मिपावरचा ऑल टाइम फेवरेट विषय आहे. कितीही वेळा चघळला तरी मज्जा येते. :)

एम.जी. 06/05/2014 - 15:50
मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे

In reply to by एम.जी.

सूड 06/05/2014 - 16:19
>>आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी. जे ब्बात !!

In reply to by एम.जी.

आंतरराष्ट्रीय म्हणायचे आणि चढाओढ मात्र लावताना मात्र एतद्देशीय शहरांशी .... मुंबईने खरे तर न्यूयॉर्क, लंडन अशा शहरांशी स्पर्धा करावी.. असे माझे एक पुणेकर म्हणून मत आहे एक्झॅक्टली ! म्हणूनच मी कुठेही माझ्या पोस्टमध्ये अमुकतमुक मुंबईमध्ये एखाद्या शहरापेक्षा चांगले आहे अशी तुलना करत नाहीये. अन्यथा एखाद्या शहरात मुंबईपेक्षा मिसळ छान मिळत असेल म्हणून तेथील रहिवाशी त्यावरून स्वताला मुंबईपेक्षा भारी समजायला लागले तर त्यांना उत्तर देण्यात काय शहाणपणा आहे सांगा. त.टी. - वरचे फक्त उदाहरण आहे, अन्यथा लहानपणी नाक्यावरच्या सदूशेटच्या द्कानात जी खाल्ली ती मिसळ जगात आणखी कुठे मिळत नसावी. फक्त एकच पंगा होता, सोबतीला स्लाईस ब्रेड द्यायचा, म्हणोन पाव आम्ही बेकरीतून मागवायचो, बाकी आमच्या माझगाव-भायखळा परिसरासारख्या बेकर्‍याही जगाच्या पाठीवर कुठे नसाव्यात पण उगाच विषय भरकटवायला नको :)

मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते
कायच्याकाय! असं काही 'भांडण'च अस्तित्वात नाही. असलंच तर मुळामुठेच्या काठावरच्या एकदोन पेठांमध्ये राहणार्‍या लोकांच्या 'मनात' असेल. टिपीकल मुंबईकराला कर्जतच्या पलिकडे माणसं राहतात की नुसतीच जंगलं आहेत याचीसुद्धा माहिती (आणि पर्वा) नसते! मुंबई-पुणे असं काही भांडण आहे म्हणणे म्हणजे एखाद्या राजमहालातल्या बटकीने राणीसाहेबांबद्दल 'तिची नि माझी ना खूप स्पर्धा असते' असं राणीच्या ओढण्या वाळत घालताघालता महालातल्या एखाद्या खोज्याला सांगण्यासारखं आहे. *lol*

मुंबईला कुणी एक भिकार म्हणलं तर आपण सात भिकार म्हणुन मोकळं व्हावं असं मुंबैकरांबद्दल पुलंनीच लिहुन ठेवलय ना!! इथे तर मुंबैकर फारच हळवे झालेत!!

In reply to by पिलीयन रायडर

मुंबईकर हळवा झाला होता- ६४ साली ट्राम बंद झाल्या तेव्हा. नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. (भावूक्)माई

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नंतर जुन्या दुमजली बसेस बंद झाल्या तेव्हा एकदा परत. ट्रामचे मला माहीत नाही, पण त्या दुमजली बसेसच्या वरच्या मजल्यावरच्या, पहिल्या सीटवर बसून समोरच्या सताड उघड्या खिडकीतून र्रप्पारप्प येणारा वारा अंगावर झेलायचा.. स्साली एस्सेलवर्ल्डची राईड झक मारेल .. शाळेचा गणवेष, संध्याकाळी आऊट शर्ट, कॉलर वर, वाढलेले केस, त्या सुसाट वार्‍यांवर उडायला लागले की स्टाईलमध्ये त्यांतून हात फिरवायचा.. बरेचदा खिडकीच्या बाहेर डोके काढायचा वा चक्क त्या खिडकीवर बसायचा मोह व्हायचा मग कंडक्टर मामांच्या शिव्या खायच्या.. हळवे तर ही पोस्ट टाईपताना पण व्हायला होतेय.. ज्यांनी हि मजा घेतली त्यांनाच मुंबई कळली ..

In reply to by तुमचा अभिषेक

सुबोध खरे 06/05/2014 - 19:36
एकदम मान्य. कुलाब्याला असताना शास्त्री हॉल(ग्रांट रोड) मध्ये राहणाऱ्या मावशीकडे जायला १२३ क्रमांकाची बस पकडून जात असे( दुचाकि असुनही ) ते केवळ दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर ड्रायव्हर च्या वरच्या सीट वर बसून हवा खायला. हि बस आर सी चर्च ते ताडदेव अशी चर्चगेट स्टेशन मार्गे मरीन ड्राईव्ह वरून जाते आणि चौपाटीला परत आत वळते. अनेकदा जाऊनही मनाचे समाधान झालेले नाही. उन्हाळा पावसाला हिवाळा प्रत्येक ऋतू मध्ये हा अनुभव अविस्मरणीय आणि आगळा असे. आजही ती बस आहे पण आता दुमजली नाही.(how green was my valley)

In reply to by सुबोध खरे

अहाहा, मरीनड्राईव्ह मार्गे म्हणजे तर क्या बात .. माझा रोजचा प्रवास तिने दादर ते भायखळा असायचा. हायवेवरूनही तिने सुसाट जाण्यात मजा असायची. डबल डेकर बसच्या खालच्या मजल्यावर बसणारे तर मला अरसिक आणि बोरींग लोक वाटायचे. कधी वरचा मजला भरला तर तेथील कंडक्टर खाली जिन्यात येऊन रस्ता अडवायचा.. का, तर वर लोड येऊ नये. मग तिथेच उभे राहा जोपर्यंत वरतून उतरणारा कोणी खाली येत नाही, पण खाली कधी नाही बसलो ;)

In reply to by तुमचा अभिषेक

सुनील 07/05/2014 - 08:26
अंधेरीहून फोर्टात जायला दोन मार्ग होते - वरळी, पेडर रोडसारख्या पॉश लोकवस्तीतून जाणारा एकमजली बसचा ८४ मर्यादित आणि भेंडीबाजारातून जाणारा दुमजली बसचा ४ मर्यादित (दोहोंपैकी कुठल्याशा एका मार्गाचा उल्लेख वडील O2 एक्स्प्रेस असा करीत. बहुधा ते जुने नाव असावे) चांगला दीडएक तास लागे. पण आमची पसंती पॉश भागातून जाणार्‍या ८४ पेक्षा भेंडीबाजारातून जाणार्‍या ४ ला. वरची "पायलट सीट" मिळण्यासाठी एखादी बस सोडून द्यावी लागली तरी हरकत नसायची!

In reply to by सुनील

८४ बस जुनी आठवण आमच्या कुर्ल्यावरून पूर्व सुटते, व कुर्ला वेस्ट मधून माहीम ला वळसा घालून अजून एक बस चर्चगेट ला जाते. भारतभेटीत आलो की कधीतरी पहाटे ह्यापैकी पहिली बस पकडून मुंबई फिरत फिरत जाण्याचे सुख नाही. प्रत्येक स्टोप तेथील आजुबाच्याचा परिसराकडे पाहून कॉलेज चे दिवस , जुन्या आठवणी आठवतात.. @ अभी येथे मूवी ह्यांनी आधीच सांगितले त्याप्रमाणे मुंबई क्रमक्रमाने विकसित होत गेली व म्हणूनच टप्या टप्याने तिच्यात नवीन शहरे सामावली केली. मुंबई ची उपनगरात पत्र परदेशातून पाठवायचे झाले तर शेवटी पत्यात मुंबई असा उल्लेख होतो. मुंबई मध्ये प्रवेश करण्यासाठी टोल हा मुलुंड व ठाण्याच्या हद्दीत हरीहोम नगर च्या नाक्यावर भरावा लागतो ह्यापुढे तो लागत नाही तेव्हा मुंबई ची उपनगरे ही मुंबईच मानली जाते. जगामध्ये लंडन असो किंवा आणि इतर मोठी शहरे तेथे वास्तव्य केले म्हणून सांगू शकतो ह्या शहराची उपनगरे ह्या शहरांची खरी शान आहे, बाय द वे मुंबईकरांच्या मध्ये सुद्धा चातुर्वर्ण्या सिस्टीम अनुक्रमे , वेस्टन ,सेन्ट्रल व हार्बर अशी आहे. मुंबई व उपनगरे असा पोटभेद निवडणूक आयोगाने न करता मुंबई ला दक्षिण , ईशान्य अश्या दिश्यांच्या मध्ये विभागले आहे. बाय द वे आमचे कुर्ला खरे तर मुंबई चा खर्या अर्थाने मध्यवर्ती भाग आहे. वेस्टन , सेन्ट्रल व हार्बर ला सार्वजनिक वाहतुकीने थेट जोडणारा दुवा म्हणजे कुर्ला. बाकी जन्माने डोंबिवलीकर असल्याने कल्याण संबधी एवढे निरीक्षण नोंदवू इच्छितो की कल्याण इतिहासात अजूनही रमले आहे. अस्सल डोंबिवलीकर हा मनाने पुणेकर व कर्माने मुंबईकर असतो वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज म्हणून मूवी म्हणतात त्यात थोडी भर घालून पुणे व मुंबई ला सांस्कृतिक , आर्थिक सामाजिक दृष्ट्या जोडणारा दुवा म्हणजे डोंबिवली. परंपरा जोपासत आधुनिकतेची कास धरणारे डोंबिवली. काही उत्साही पुणेकरांच्या सारखे आपण मुंबईत राहतो किंवा नोकरी संबंधी तेथे आपले पाय लागले असे लेख काढून सांगणारा डोंबिवलीकर नव्हे. त्याच्यासाठी मुंबई ही कर्मभूमी आहे. मात्र अस्सल डोंबिवलीकर हा आम्ही मुंबईत राहतो असे कधीच सांगत नाही ते सांगणारे नवे डोंबिवलीकर. डोंबिवली व मुंबईकर वर्तमानकाळात जगतात. ह्या ब्रीदाला जागून माझ्यापुरते सांगायचे झाले तर, मी आहे आहे म्युनिकर . निनाद , मुक्काम पोस्ट जर्मनी वाक्य मिपावर पूर्व प्रकाशित , निमुपोज

In reply to by निनाद मुक्काम …

आयला, नेमके, हेच वाक्य मला अपेक्षित होते. आता तुम्ही वादावर जवळजवळ पडदा टाकलाच आहे. तरीपण, आमच्या डोंबिवलीबाबतीतील २ महत्वाच्या गोष्टी. १. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली २. लंडन मधील हाईड पार्कच्या धरतीवर , भारतातील पहिले मुक्त व्यासपीठ, डोंबिवलीतील रोटरी क्लबला सुरु झाले. असो, एकूण काय तर सध्या तरी , आर्थिक्,सामाजीक आणि व्यावहारीक बाबतीत डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 07/05/2014 - 23:35
मुवि, अहो मध्ये तुम्ही गल्फला मध्यवर्ती म्हणाला होतात ना ;) की तिकडेही केली "गल्फिवली" =))

In reply to by मुक्त विहारि

सूड 07/05/2014 - 23:49
>>१. नुतन वर्ष मिरवणूक , पहिल्यांदा डोंबिवलीतूनच निघाली ह्याला पुरावा काय? चैत्र प्रतिपदेच्या मिरवणूका तशा बदलापूरातही होतात म्हटलं.

In reply to by मुक्त विहारि

महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त अनिवासी बहुदा डोंबिवली मधून असावेत.

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 13:15
पुणेकरांची विनोद करण्याची लेव्हल फारच घसरलेली दिसते. किमान शहराशी शहर एवढी तरी जोडी जमवा! उगा काहीतरी टोकं जुळवायची आणि आडवं होऊन हॉ हॉ हॉ!

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 14:42
अरारारा! तुम्ही मिपावरच्या 'ज्येष्ठ सदस्या' ना? (इतर भूमिकांचा विचार न करता सदस्या म्हणूनच प्रतिसाद देत आहात असं गृहीत धरुन. ) आपल्या प्रतिसादाचा टोन असा आहे की प्रतिसाद फक्त निनाद साठी आहे. तसंच असेल तर इतर ठिकाणचं आपलं प्रतिसाद देणं काय भूमिकेतून असतं हे कळेल काय?

In reply to by यशोधरा

प्यारे१ 10/05/2014 - 17:37
धागा गमतीत आहे काय? बरेच प्रतिसाद तसे वाटत नाहीत. :) बाकी समजुतीची समजूत काय कधीही घालता नि वळवता येतेच की. ;)

In reply to by निनाद मुक्काम …

सूड 13/05/2014 - 22:55
>>डोंबिवली ही विद्येची नगरी आहे असे अप्रत्यक्ष अधोरेखित केले ,इतकेच ते ठीकाय, पण डोंबोलीतले लोक त्यांच्या विद्येचा उपयोग त्यांच्या सो कॉल्ड मध्यवर्ती शहराचा विकास करण्यासाठी करु शकत नाहीत याचा खरंतर खेद वाटायला हवा तुम्हाला. परदेशी स्थायिक होणं हेच एक उच्चविद्याविभूषित असल्याचं लक्षण मानत असाल तर मग काय बोलणार!! असो.

In reply to by सूड

हेच एक हेच एक असे नाही. पण एक अनेक निकषांच्या पैकी एक निकष आहे. असे मला वाटते. @ यशो मला उद्देशून काही गमतीत लिहिले आहे ते माझ्या डोक्यावरून गेले त्यामुळे प्रतिवाद तोही गमतीत घालता आला नाही.

In reply to by बॅटमॅन

आदिजोशी 07/05/2014 - 15:53
मुंबई आणि थोडं फार पुणे सोडलं तर उर्वरीत महराष्ट्रात बघण्यासारखं आहेच काय?

In reply to by आदिजोशी

बॅटमॅन 07/05/2014 - 18:32
बघण्यासारखी बहुतेक स्थळे या दोन्ही शहरांच्या बाहेर आहेत, इतकेच सांगतो. प्रश्न त्यामुळे फेल गेलेला आहे. व्हाईट कॉलर नोक्र्यांचे जास्त प्रमाण ही एक बाजू सोडल्यास दोन्हींकडे वेगळे आहे तरी काय, असा माझा उलट सवाल आहे.
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही.

बाळकांद्यांचं लोणचं

आदूबाळ ·

पैसा 05/05/2014 - 15:58
मस्त पाकृ! तळटीपा पण भारी आहेत. मोहरी फेसायची सोप्पी आयड्या. घरात मिक्सर आहे ना? जरासं पाणी घालून मोहरी घुसळून घ्या. मिक्सरचं भांडं उघडताना मात्र सावध. नाहीतर पहिला फटका तुम्हालाच बसेल!

सूड 05/05/2014 - 16:48
>>टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत फोटो काढताना ठीकै, रेशिपी करताना कापलेली होतीत का? आणि रच्याकने, फोटो दिसत नाहीयेत.

दिपक.कुवेत 05/05/2014 - 17:25
नाकानी सोलले असतेस तर?? (हलके घे हो आदुबाळा). वेल आता पाकृ बद्दल. सोपी, छान आणि सुटसुटित. ईकडे मद्रासी कांदे मीळतात ते बघुन केल्या जाईल. पण लोणच्याचा मसाला घरी नाहिये (आता झाला का लोच्या). ईथे मिळणहि दुरापास्त सबब त्याला पर्याय असेल तर सांग.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 05/05/2014 - 17:37
सर्वप्रथम गुगल सर्चवर 'लोणच्याचा मसाला' असं सर्च करा. त्यापैकी जी मानवेल ती रेशिपी वाचून काढा. त्यात दिलेल्याप्रमाणे लागेल तेवढा मसाला तयार करा. हाकानाका!

कवितानागेश 05/05/2014 - 18:49
छान आहे लोणचं. मिपा विश्रांती अवस्थेत गेल्यानी आदूबाळला नखे कापायला आणि लोणची घालायला वेळ मिळाला असावा असं दिसतंय.

सस्नेह 05/05/2014 - 22:15
बाळकांदे हा प्रकार प्रथमच ऐकला. पातीचे कांदे चालतात का ? अन या लोणच्याला कच्च्या कांद्याचा वास नाही का येत ? किती दिवस टिकते ?

In reply to by सस्नेह

पण आज काल कुणाला "बाळकांदे" समजत नाहीत.... "मद्रासी कांदे" असे विचारा,,,,आमच्या गल्फ मध्ये ह्यांना "मद्रासी कांदे" असेच म्हणतात.

In reply to by आदूबाळ

"वो छोटा कांदा हय काय?" असे विचारले तर तो टपरी वाला बघत पण नाही. पण, "वो मद्रासी कांदा हय काय?" असे विचारले तर लगेच उत्तर देतात.

In reply to by मुक्त विहारि

सखी 06/05/2014 - 23:15
दक्षिण भारतात हे अख्खे कांदे (सोलुन) सांबारमध्येही घालतात, फार छान चव येते. पाकृ चवदार असावी, सुगरण्याचा सल्लेही आवडले.

मितान 06/05/2014 - 10:00
लोणचं आवडलं. माझी सिंधी मैत्रिण यात विनिगर घालते. ते बरेच दिवस टिकते. यात लिंबू आहे. जास्त दिवस टिकेल ना ?

आदूबाळ 07/05/2014 - 15:04
सर्वांना धन्यवाद! मिपावरच्या दिग्गज सुग्रणींनी आणि बल्लवांनी माझं कौतुक करणं म्हणजे सचिन तेंडुलकरने स्वप्नील अस्नोडकरला "बरा कवर ड्राईव मारतोस रे" असं म्हणण्यासारखं आहे. व्याक्सिंगचा सल्ला मनावर घेतल्या जाईल. ;)

इरसाल 17/05/2014 - 21:11
सध्या बाळकराम नामक आयडीने दिलेले प्रतिसाद पाहता मला वाटले उसकाइच लोणचा बनाया हे! अवांतरः लगेहात कांद्यांचेहे

पैसा 05/05/2014 - 15:58
मस्त पाकृ! तळटीपा पण भारी आहेत. मोहरी फेसायची सोप्पी आयड्या. घरात मिक्सर आहे ना? जरासं पाणी घालून मोहरी घुसळून घ्या. मिक्सरचं भांडं उघडताना मात्र सावध. नाहीतर पहिला फटका तुम्हालाच बसेल!

सूड 05/05/2014 - 16:48
>>टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत फोटो काढताना ठीकै, रेशिपी करताना कापलेली होतीत का? आणि रच्याकने, फोटो दिसत नाहीयेत.

दिपक.कुवेत 05/05/2014 - 17:25
नाकानी सोलले असतेस तर?? (हलके घे हो आदुबाळा). वेल आता पाकृ बद्दल. सोपी, छान आणि सुटसुटित. ईकडे मद्रासी कांदे मीळतात ते बघुन केल्या जाईल. पण लोणच्याचा मसाला घरी नाहिये (आता झाला का लोच्या). ईथे मिळणहि दुरापास्त सबब त्याला पर्याय असेल तर सांग.

In reply to by दिपक.कुवेत

पैसा 05/05/2014 - 17:37
सर्वप्रथम गुगल सर्चवर 'लोणच्याचा मसाला' असं सर्च करा. त्यापैकी जी मानवेल ती रेशिपी वाचून काढा. त्यात दिलेल्याप्रमाणे लागेल तेवढा मसाला तयार करा. हाकानाका!

कवितानागेश 05/05/2014 - 18:49
छान आहे लोणचं. मिपा विश्रांती अवस्थेत गेल्यानी आदूबाळला नखे कापायला आणि लोणची घालायला वेळ मिळाला असावा असं दिसतंय.

सस्नेह 05/05/2014 - 22:15
बाळकांदे हा प्रकार प्रथमच ऐकला. पातीचे कांदे चालतात का ? अन या लोणच्याला कच्च्या कांद्याचा वास नाही का येत ? किती दिवस टिकते ?

In reply to by सस्नेह

पण आज काल कुणाला "बाळकांदे" समजत नाहीत.... "मद्रासी कांदे" असे विचारा,,,,आमच्या गल्फ मध्ये ह्यांना "मद्रासी कांदे" असेच म्हणतात.

In reply to by आदूबाळ

"वो छोटा कांदा हय काय?" असे विचारले तर तो टपरी वाला बघत पण नाही. पण, "वो मद्रासी कांदा हय काय?" असे विचारले तर लगेच उत्तर देतात.

In reply to by मुक्त विहारि

सखी 06/05/2014 - 23:15
दक्षिण भारतात हे अख्खे कांदे (सोलुन) सांबारमध्येही घालतात, फार छान चव येते. पाकृ चवदार असावी, सुगरण्याचा सल्लेही आवडले.

मितान 06/05/2014 - 10:00
लोणचं आवडलं. माझी सिंधी मैत्रिण यात विनिगर घालते. ते बरेच दिवस टिकते. यात लिंबू आहे. जास्त दिवस टिकेल ना ?

आदूबाळ 07/05/2014 - 15:04
सर्वांना धन्यवाद! मिपावरच्या दिग्गज सुग्रणींनी आणि बल्लवांनी माझं कौतुक करणं म्हणजे सचिन तेंडुलकरने स्वप्नील अस्नोडकरला "बरा कवर ड्राईव मारतोस रे" असं म्हणण्यासारखं आहे. व्याक्सिंगचा सल्ला मनावर घेतल्या जाईल. ;)

इरसाल 17/05/2014 - 21:11
सध्या बाळकराम नामक आयडीने दिलेले प्रतिसाद पाहता मला वाटले उसकाइच लोणचा बनाया हे! अवांतरः लगेहात कांद्यांचेहे
बाळकांदे म्हणजे shallots. a साहित्य - बाळकांदे - २ लिंबांचा रस - लोणचे मसाला - फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे कृती बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले. लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल.

<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>

प्यारे१ ·

जेनी... 05/05/2014 - 17:51
कायपण .. एकतर स्त्रीयांना भेळपूरी कमी आणि पाणीपूरी जास्त आवडते ...आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने *aggressive*

In reply to by दिपक.कुवेत

जेनी... 05/05/2014 - 19:00
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ... तुमच्यासारख्या काकुप्रेमीन्ना हे माहित नसावं ?? कि भेळीत नेमके कुठले चमचमित न चटपटीत पदार्थ असावेत कि जे स्त्रीयांना भेळ खायला मजबूर कर्तात ?? *sad* अहो दिपु काका विडंबन निव्वळ गंडलय .... ( काकुप्रेमी म्हणजे तुम्ही ज्या चिकन्या चिकन्या डीशेस करुन डीअर दिपु काकुला खाय्ला घालता सो तुम्हि काकुप्रेमी अश्या अर्थाने )

In reply to by जेनी...

धन्या 05/05/2014 - 18:03
आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने
ते आवले आहेत. आवळे नाही. तुमच्या मताशी असहमत. त्यांच्या कवितेवर तुम्ही चांगला किंवा वाईट प्रतिसाद जरुर देऊ शकता. मात्र "उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने" असे म्हणणे अती वाटते. त्यांना काय चुकले ते सांगा, ते सुधारण्याचा प्रयत्न करु शकतील.
की राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे | म्हणोनि काय कवणे | चालुचि नये ||
असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे...

In reply to by धन्या

जेनी... 05/05/2014 - 18:54
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं :-/ आवळे काका मलाहि एकदा अश्याच अर्थाचं एक वाक्य बोलले होते ... ते जरा आडुन होतं .. पण माझं हे डायरेक्ट्ट आहे ... कळ्ळं *pardon*

In reply to by पैसा

प्यारे१ 06/05/2014 - 18:50
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा असेल तर ठीक अन्यथा मराठी संस्थळावर जाणीवपूर्वक परभाषेचा उपयोग केल्याबद्दल तीव्र णि आणि षे आणि ढ! ;) -ट्यार्पीशील ;)

In reply to by प्यारे१

धन्या 06/05/2014 - 19:05
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा असावी. म्हणजे आपण मराठी माणसांनी तसे मानावयास हरकत नाही. कारण,
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा
असे समर्थांनी म्हटले आहे.

In reply to by सूड

बॅटमॅन 07/05/2014 - 14:39
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक, झालंच तर भारतपाक सगळें आयलें मरे! (कोंकणी-मालवणी एट ऑलची मोडतोड केलेला) ब्यँटम्यँन.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 08/05/2014 - 08:18
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम गलत हय. आपकोस अब गलतच कयसे दिसताय? हम्मेशाच गलतच अर्थ निक्कालते. बदलो थोडासा. अच्छा रहेंगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या 08/05/2014 - 12:34
जगदीश खेबुडकरांनी "हम आपके हैं कौन"ची गाणी मराठीत आणली होती. रेकॉर्डही निघाली होती. त्यातलं एक गाणे होते "चपला दया पैसे घ्या".

सस्नेह 05/05/2014 - 22:26
एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे. पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.

जेनी... 05/05/2014 - 17:51
कायपण .. एकतर स्त्रीयांना भेळपूरी कमी आणि पाणीपूरी जास्त आवडते ...आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने *aggressive*

In reply to by दिपक.कुवेत

जेनी... 05/05/2014 - 19:00
ओह्ह ख्म्मॉन दीपु काका ... तुमच्यासारख्या काकुप्रेमीन्ना हे माहित नसावं ?? कि भेळीत नेमके कुठले चमचमित न चटपटीत पदार्थ असावेत कि जे स्त्रीयांना भेळ खायला मजबूर कर्तात ?? *sad* अहो दिपु काका विडंबन निव्वळ गंडलय .... ( काकुप्रेमी म्हणजे तुम्ही ज्या चिकन्या चिकन्या डीशेस करुन डीअर दिपु काकुला खाय्ला घालता सो तुम्हि काकुप्रेमी अश्या अर्थाने )

In reply to by जेनी...

धन्या 05/05/2014 - 18:03
आणि आवळे काका उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने
ते आवले आहेत. आवळे नाही. तुमच्या मताशी असहमत. त्यांच्या कवितेवर तुम्ही चांगला किंवा वाईट प्रतिसाद जरुर देऊ शकता. मात्र "उगाच जे जमत नै त्या फंदात कशाला पडतात कोन जाने" असे म्हणणे अती वाटते. त्यांना काय चुकले ते सांगा, ते सुधारण्याचा प्रयत्न करु शकतील.
की राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे | म्हणोनि काय कवणे | चालुचि नये ||
असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे...

In reply to by धन्या

जेनी... 05/05/2014 - 18:54
ओ धन्या काका तुम्हाला तर कैच माहित नसतं :-/ आवळे काका मलाहि एकदा अश्याच अर्थाचं एक वाक्य बोलले होते ... ते जरा आडुन होतं .. पण माझं हे डायरेक्ट्ट आहे ... कळ्ळं *pardon*

In reply to by पैसा

प्यारे१ 06/05/2014 - 18:50
कोंकणी ही मराठीचीच उपभाषा असेल तर ठीक अन्यथा मराठी संस्थळावर जाणीवपूर्वक परभाषेचा उपयोग केल्याबद्दल तीव्र णि आणि षे आणि ढ! ;) -ट्यार्पीशील ;)

In reply to by प्यारे१

धन्या 06/05/2014 - 19:05
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा असावी. म्हणजे आपण मराठी माणसांनी तसे मानावयास हरकत नाही. कारण,
मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा
असे समर्थांनी म्हटले आहे.

In reply to by सूड

बॅटमॅन 07/05/2014 - 14:39
ऐकपाक, म्हैसूरपाक अन आलेपाक, झालंच तर भारतपाक सगळें आयलें मरे! (कोंकणी-मालवणी एट ऑलची मोडतोड केलेला) ब्यँटम्यँन.

In reply to by बॅटमॅन

यशोधरा 08/05/2014 - 08:18
ब्याट्याकाका, आपकी सोच एकदम गलत हय. आपकोस अब गलतच कयसे दिसताय? हम्मेशाच गलतच अर्थ निक्कालते. बदलो थोडासा. अच्छा रहेंगा.

In reply to by बॅटमॅन

धन्या 08/05/2014 - 12:34
जगदीश खेबुडकरांनी "हम आपके हैं कौन"ची गाणी मराठीत आणली होती. रेकॉर्डही निघाली होती. त्यातलं एक गाणे होते "चपला दया पैसे घ्या".

सस्नेह 05/05/2014 - 22:26
एवढ्यावरच सद्या समाधान मानण्यात येत आहे. पुढच्या टायमाला आणि जरा हुच्च लिवावे अशी इणंती.
हलकेच सुरसुरी मग .. प्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते प्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते ! खाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं बाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते सांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते माझेच पैसे माझ्या खिशातून जाते ! संपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी नेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते डोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते ती अशीच येथे घाईत फार येते पाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते आताच त्या 'पाकिटा'ने माझा लिलाव केला सलगी अशी भेळेची मज रिते करुन जाते मी कंत्राटी आहे, मजला पगार थोडा ओ.टी.

मिसळपावचा नवा दृष्यानुभव

धर्मराजमुटके ·

Prajakta२१ 05/05/2014 - 15:16
नवीन अपिअरन्स चांगला आहे पण नवीन प्रतिसाद दिसत नाहीयेत तसेच पूर्वी एकच यादी दिसायची आणि डावीकडे त्यांचे प्रकार दिसायचे आत्ता सगळे वर्गीकरण करून डिसप्ले केले आहे त्यामुळे कदाचित नवीन प्रतिसाद दिसत नसावेत कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे तसेच user friendliness कुठल्या डिसप्लेत अधिक वाटायचा हे हि सांगा

नीलकांत 05/05/2014 - 15:19
पुर्वीची रचना काढून टाकलेली नाही. वरच्या मेन्यु मध्ये नवे लेखन किंवा उजव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे जो तुम्हाला पुर्वी होता तश्या पानावर घेऊन जाईल.

In reply to by नीलकांत

आनन्दा 05/05/2014 - 23:48
एक विनंती आहे, ते पेज दिफॉल्ट करता येइल का? म्हणजे मी लोगिन असलो तर मला तेच पेज दिसेल (अर्थात तसे सेटिंग केले असेल तर) गेस्ट युसर्सना स्वगृह दिसेल असा.

पैसा 05/05/2014 - 15:26
आता पहिले पान खूप छान दिसत आहे. "नवे लेखन" लिंकची लोकांना सवय झाली की फार वेगळं वाटणार नाही. मात्र नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.

In reply to by पैसा

पैसा 05/05/2014 - 15:29
म्हणजे कलादालन आणि कविता या जरा उपेक्षित प्रकारातले जे धागे एरवी पटकन मागे जातात ते काही दिवस तरी लोकांच्या नजरेत राहतील!

In reply to by पैसा

आदूबाळ 05/05/2014 - 15:31
फाँट बदललाय म्हणजे? फक्त लोगोचा का टेक्स्टचा पण? -- टेस्टिंग - "जाणार्‍या". "करणार्‍या". विशिष्ट, सुळसुळीत (हे आपलं उगाच..नाना पुंजेसारखं)

In reply to by पैसा

आत्मशून्य 05/05/2014 - 15:48
नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.
हेच बोलतो. बाकी इतके लेख एकदम बघुन नक्कि कोणती लिंक उघडावी याचा मनात थोडा गोंधळ होतोय्,पण सरावाने सगळ व्यवस्थीत होउन जाइल असे वाटते. अन्यथा मिपा धमाल फॉर्मात असतानचा प्राचीन टु कॉलम लेआउटही सुटसुटीत होता.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 05/05/2014 - 15:56
नैतर सरळ युजर ची प्रायवसी ट्रॅक करुन त्याच्या आवडीचे कॉल्म्स डीस्प्ले करा मुखपृष्ठावर ;) पण "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" हा कॉलम मात्र लोगीन झालेल्या सदस्याच्या मुखपृष्ठावर हवाच हवा. सदस्याना अतिशय उपयोगी अन मिपाची बँडवीड्थ नक्किच वाचवणारा कॉलम ठरेल तो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 09/05/2014 - 15:06
+२ तभी मय सोचू इसे(ये फॉण्ट को) कही देखा हय :)

In reply to by एस

मैत्र 09/05/2014 - 15:14
नवीन फॉन्ट गरजेपेक्षा कृश मनुष्यासारखा वाटतो आहे. आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता. मुख पृष्ठावरची नवीन रंग संगती सुंदर आहे. फक्त नवे लेखन हा पर्याय उजव्या बाजूला शेवटी दिल्यास लवकर आणि सहजपणे वापरता येईल.

In reply to by मैत्र

एस 10/05/2014 - 14:00
आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता.
अगदी तस्सेच वाटले. पण आवडला नाही असे नाही. बरा आहे. ठेवला तरी चालेल. बाकी अभ्याचे ह्या लोगोबद्दल मात्र कौतुक.

मालक, तेव्हढं मिपाच्या "टॅगलाइन" संपल्यावर शेवटी उदगारवाचक चिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी जे योग्य असेल ते दिले तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल असे मला वाटते.

वेगळच वाटत आहे मिपा आता.. नवे लेखन वर जाऊन जुन्या पद्धतीने मिपा पहता येते हे बघुन जीवात जीव आला.. आधी इतके सारे लेख पाहुन गोंधळ उडत होता. शिवाय सर्वात हॉट आणि हाय ट्यार्पी वाले धागे कळेना झाले (एखादा धागा सतत वरच राहिला की तिथे काहीतरी गरम चर्चा चालु आहे हे पुर्वी पटकन समजायचं ना.. आता ते कळेना झालंय..!! ;) ) माझा सहभाग कुठे आहे? (नवे लेख च्या बाजुचा टेब होता आधी.. आपण ज्या ज्या धाग्यांवर प्रतिक्रिया दिली आहे ते ते धागे फक्त दिसायचे..)

चौकटराजा 05/05/2014 - 17:00
नवीन लिपिसाचा आवडला. त्यामुळे वाचायला मजा येतेय. बाकी स्वगृह चे पान ही मस्त दिसतेय. धन्यवाद !

भाते 05/05/2014 - 20:44
मिपाचा नविन लोगो मस्तच आहे. जुन्या मिपाची सवय झालेली असल्यामुळे नविन स्वरूपातल्या मिपावर रूळायला थोडा वेळ लागेल. पण नविन मिपा आवडले.

मिपाचे नविन लूक आवडले :) पुर्णब्रह्ममध्ये बाकीचे पोस्ट का दिसत नाही? मुख्यपानावर पुर्णब्रह्मखाली काही ठराविक पाकृंचे धागे दिसत आहे. त्यात आधीचे लिखाण / लिंक्स कुठे वाचायला / बघायला मिळतील? वरच्या मेन्यु मध्ये पुर्णब्रह्मचा टॅब नाहीये.

साती 05/05/2014 - 21:28
एवढं केलं तर तेवढं 'नविन संकेताक्षर बोलवा' बदला बुवा. संकेताक्षर बोलवापेक्षा 'मागवा' चांगलं वाटेल. दुसरं 'अमुक' ची खरडवही पेक्षा 'अमुक' यांची खरडवही असा उल्लेख आवडेल. कारण काही वेळा आत्ता आहे ती वाक्यरचना वाचायला विचित्र वाटते. उदा. समजा 'बैल' असा आयडी असेल तर ' बैलची खरडवही' हे चुकीचं आहे. 'बैलाची खरडवही' किंवा ' बैल यांची खरडवही' बरोबर.

(म्हणजे तो अगदी पहिल्या मिपासारखा आहे). आताच्या बदलापूर्वीचा, वाचायला सोपा होता. सध्या देखिल लिहीतांना दिसणारा फाँट मस्त आहे. प्रकाशित केल्यावर तो पुन्हा स्लीम होतो आणि फिका झाल्यानं सुस्पष्ट वाचायचा आनंद मिळत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आणि त्याला पैसानं असं उत्तर दिलंय
स न वि वि धुर्कट नाही. हा फॉण्ट जरा लहान आणि कमी डार्क आहे. त्यामुळे तसं वाटलं असेल.
(अर्थात हे पटलं नाही)

बदल चांगला की वाईट हे महत्वाचे नाही तर बदल होत राहणे नेहमीच चांगले. नाहीतर तेच तेच दृष्य बघून बोअर व्हायला होते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार चांगल्यावाइट प्रतिक्रिया येणार मात्र फ्रेश वाटतेय एवढे नक्की.

सुवर्णमयी 06/05/2014 - 00:59
मिसळपावचे नवे रूप देखणे. वर्गीकरण केल्याने लेख सापडणे सोपे. लोगो आणि फॉण्ट बदल मस्त. एकंदर मला हे बदल आवडले. सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा

मोहन 06/05/2014 - 13:08
"सफारी " ब्राउझर वर जम्बल होते आहे. ह्र्स्व , दीर्घ मात्रा आधीच्या अक्षरांवर जातात. जोडाक्षरे पण बरोबर दिसत नाहीत.

In reply to by संग्राम

पैसा 07/05/2014 - 14:35
मिपावर आता वापरलेला योगेश फॉण्ट माझ्या पीसीवर इन्स्टॉल केलेला आहे आणि युनिकोड अ‍ॅक्टिव्हेट केलेल आहे. कदाचित त्यामुळे मला आयई आणि क्रोम दोन्हीकडे नवा योगेश फॉण्ट व्यवस्थित दिसतो आहे. या फॉण्टमधे फक्त "शत्रु" मधला त्र वेगळा दिसतो आहे.

In reply to by पैसा

मराठी_माणूस 07/05/2014 - 21:04
क्रोम वापरून पाहीला , त्यात टंकायला खुप त्रास होतो. सध्या दुसऱ्या एका संस्थाळ वरून टंकणे सोपे जाते. त्या संस्थाळ वर आयई मस्त चालतो

सखी 06/05/2014 - 22:09
नविन रुपाची सवय होते आहे हळुहळु. 'दखल' चा बॉक्स आणि लिंक आणि अनाहिताची नोंद असणारा बॉक्स एकदम खाली गेला आहे उजव्या कोपर्‍यात, तो परत 'हॉटेलात आलेली माणसं' याच्या खाली आणता येईल का?

स्वगृह आणि नवीन लेखन यांच्या नावांची वा जागांची अदलाबदल करता येईल का? किंवा त्या नवीन लेखनला स्वगृहच्या बाजूला तरी आणून बसवा. नवीन लेखन उघडायचे असते पण स्वगृहावरच टिचकी मारली जाते. :(

In reply to by स्मिता चौगुले

शिद 08/05/2014 - 14:07
मला देखील पिसी वर IE व Chrome browser वापरुन मिपा चा जुना लोगो'च दिसतोय पण मोबाईल वर नविन लोगो दिसतोय. पण मिपाचा नवा फाँट व नविन रुप एकदम झक्कास्स आहे.

मदनबाण 09/05/2014 - 15:44
खरडवहीत टुलबार हवा आहे,फार पूर्वी खरडवहीत व्हिडीयो डकवण्याची / फोटु लावण्याची आणि लिखाणाची सुद्धा सोय होती... ती पुन्हा मिळाली तर लय आनंद होइल. स्वतःची खरडवही डेकोरेट करण्याची मजाच काही और होती.

Prajakta२१ 05/05/2014 - 15:16
नवीन अपिअरन्स चांगला आहे पण नवीन प्रतिसाद दिसत नाहीयेत तसेच पूर्वी एकच यादी दिसायची आणि डावीकडे त्यांचे प्रकार दिसायचे आत्ता सगळे वर्गीकरण करून डिसप्ले केले आहे त्यामुळे कदाचित नवीन प्रतिसाद दिसत नसावेत कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे तसेच user friendliness कुठल्या डिसप्लेत अधिक वाटायचा हे हि सांगा

नीलकांत 05/05/2014 - 15:19
पुर्वीची रचना काढून टाकलेली नाही. वरच्या मेन्यु मध्ये नवे लेखन किंवा उजव्या समासात नवे लेखन नावाचा दूवा आहे जो तुम्हाला पुर्वी होता तश्या पानावर घेऊन जाईल.

In reply to by नीलकांत

आनन्दा 05/05/2014 - 23:48
एक विनंती आहे, ते पेज दिफॉल्ट करता येइल का? म्हणजे मी लोगिन असलो तर मला तेच पेज दिसेल (अर्थात तसे सेटिंग केले असेल तर) गेस्ट युसर्सना स्वगृह दिसेल असा.

पैसा 05/05/2014 - 15:26
आता पहिले पान खूप छान दिसत आहे. "नवे लेखन" लिंकची लोकांना सवय झाली की फार वेगळं वाटणार नाही. मात्र नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.

In reply to by पैसा

पैसा 05/05/2014 - 15:29
म्हणजे कलादालन आणि कविता या जरा उपेक्षित प्रकारातले जे धागे एरवी पटकन मागे जातात ते काही दिवस तरी लोकांच्या नजरेत राहतील!

In reply to by पैसा

आदूबाळ 05/05/2014 - 15:31
फाँट बदललाय म्हणजे? फक्त लोगोचा का टेक्स्टचा पण? -- टेस्टिंग - "जाणार्‍या". "करणार्‍या". विशिष्ट, सुळसुळीत (हे आपलं उगाच..नाना पुंजेसारखं)

In reply to by पैसा

आत्मशून्य 05/05/2014 - 15:48
नवीन फॉण्ट खूपच सुंदर आणि नीटनेटका आहे.
हेच बोलतो. बाकी इतके लेख एकदम बघुन नक्कि कोणती लिंक उघडावी याचा मनात थोडा गोंधळ होतोय्,पण सरावाने सगळ व्यवस्थीत होउन जाइल असे वाटते. अन्यथा मिपा धमाल फॉर्मात असतानचा प्राचीन टु कॉलम लेआउटही सुटसुटीत होता.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 05/05/2014 - 15:56
नैतर सरळ युजर ची प्रायवसी ट्रॅक करुन त्याच्या आवडीचे कॉल्म्स डीस्प्ले करा मुखपृष्ठावर ;) पण "माझा सहभाग (लेख व प्रतिक्रिया)" हा कॉलम मात्र लोगीन झालेल्या सदस्याच्या मुखपृष्ठावर हवाच हवा. सदस्याना अतिशय उपयोगी अन मिपाची बँडवीड्थ नक्किच वाचवणारा कॉलम ठरेल तो.

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ 09/05/2014 - 15:06
+२ तभी मय सोचू इसे(ये फॉण्ट को) कही देखा हय :)

In reply to by एस

मैत्र 09/05/2014 - 15:14
नवीन फॉन्ट गरजेपेक्षा कृश मनुष्यासारखा वाटतो आहे. आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता. मुख पृष्ठावरची नवीन रंग संगती सुंदर आहे. फक्त नवे लेखन हा पर्याय उजव्या बाजूला शेवटी दिल्यास लवकर आणि सहजपणे वापरता येईल.

In reply to by मैत्र

एस 10/05/2014 - 14:00
आणि त्यापेक्षाही नाही आवडला तो वरचा मिसळ पाव लोगो - तो पाहून अशोक सराफचे किंवा इतर पडेल पिक्चर ८० च्या दशकातले इस्टमन कलर इ. चे फॉन्ट किंवा नावे लिहिण्याची स्टाईल आठवते. आधीचा लोगो जास्त देखणा होता.
अगदी तस्सेच वाटले. पण आवडला नाही असे नाही. बरा आहे. ठेवला तरी चालेल. बाकी अभ्याचे ह्या लोगोबद्दल मात्र कौतुक.

मालक, तेव्हढं मिपाच्या "टॅगलाइन" संपल्यावर शेवटी उदगारवाचक चिन्ह किंवा पूर्णविराम यापैकी जे योग्य असेल ते दिले तर ते वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबर होईल असे मला वाटते.

वेगळच वाटत आहे मिपा आता.. नवे लेखन वर जाऊन जुन्या पद्धतीने मिपा पहता येते हे बघुन जीवात जीव आला.. आधी इतके सारे लेख पाहुन गोंधळ उडत होता. शिवाय सर्वात हॉट आणि हाय ट्यार्पी वाले धागे कळेना झाले (एखादा धागा सतत वरच राहिला की तिथे काहीतरी गरम चर्चा चालु आहे हे पुर्वी पटकन समजायचं ना.. आता ते कळेना झालंय..!! ;) ) माझा सहभाग कुठे आहे? (नवे लेख च्या बाजुचा टेब होता आधी.. आपण ज्या ज्या धाग्यांवर प्रतिक्रिया दिली आहे ते ते धागे फक्त दिसायचे..)

चौकटराजा 05/05/2014 - 17:00
नवीन लिपिसाचा आवडला. त्यामुळे वाचायला मजा येतेय. बाकी स्वगृह चे पान ही मस्त दिसतेय. धन्यवाद !

भाते 05/05/2014 - 20:44
मिपाचा नविन लोगो मस्तच आहे. जुन्या मिपाची सवय झालेली असल्यामुळे नविन स्वरूपातल्या मिपावर रूळायला थोडा वेळ लागेल. पण नविन मिपा आवडले.

मिपाचे नविन लूक आवडले :) पुर्णब्रह्ममध्ये बाकीचे पोस्ट का दिसत नाही? मुख्यपानावर पुर्णब्रह्मखाली काही ठराविक पाकृंचे धागे दिसत आहे. त्यात आधीचे लिखाण / लिंक्स कुठे वाचायला / बघायला मिळतील? वरच्या मेन्यु मध्ये पुर्णब्रह्मचा टॅब नाहीये.

साती 05/05/2014 - 21:28
एवढं केलं तर तेवढं 'नविन संकेताक्षर बोलवा' बदला बुवा. संकेताक्षर बोलवापेक्षा 'मागवा' चांगलं वाटेल. दुसरं 'अमुक' ची खरडवही पेक्षा 'अमुक' यांची खरडवही असा उल्लेख आवडेल. कारण काही वेळा आत्ता आहे ती वाक्यरचना वाचायला विचित्र वाटते. उदा. समजा 'बैल' असा आयडी असेल तर ' बैलची खरडवही' हे चुकीचं आहे. 'बैलाची खरडवही' किंवा ' बैल यांची खरडवही' बरोबर.

(म्हणजे तो अगदी पहिल्या मिपासारखा आहे). आताच्या बदलापूर्वीचा, वाचायला सोपा होता. सध्या देखिल लिहीतांना दिसणारा फाँट मस्त आहे. प्रकाशित केल्यावर तो पुन्हा स्लीम होतो आणि फिका झाल्यानं सुस्पष्ट वाचायचा आनंद मिळत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आणि त्याला पैसानं असं उत्तर दिलंय
स न वि वि धुर्कट नाही. हा फॉण्ट जरा लहान आणि कमी डार्क आहे. त्यामुळे तसं वाटलं असेल.
(अर्थात हे पटलं नाही)

बदल चांगला की वाईट हे महत्वाचे नाही तर बदल होत राहणे नेहमीच चांगले. नाहीतर तेच तेच दृष्य बघून बोअर व्हायला होते. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार चांगल्यावाइट प्रतिक्रिया येणार मात्र फ्रेश वाटतेय एवढे नक्की.

सुवर्णमयी 06/05/2014 - 00:59
मिसळपावचे नवे रूप देखणे. वर्गीकरण केल्याने लेख सापडणे सोपे. लोगो आणि फॉण्ट बदल मस्त. एकंदर मला हे बदल आवडले. सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा

मोहन 06/05/2014 - 13:08
"सफारी " ब्राउझर वर जम्बल होते आहे. ह्र्स्व , दीर्घ मात्रा आधीच्या अक्षरांवर जातात. जोडाक्षरे पण बरोबर दिसत नाहीत.

In reply to by संग्राम

पैसा 07/05/2014 - 14:35
मिपावर आता वापरलेला योगेश फॉण्ट माझ्या पीसीवर इन्स्टॉल केलेला आहे आणि युनिकोड अ‍ॅक्टिव्हेट केलेल आहे. कदाचित त्यामुळे मला आयई आणि क्रोम दोन्हीकडे नवा योगेश फॉण्ट व्यवस्थित दिसतो आहे. या फॉण्टमधे फक्त "शत्रु" मधला त्र वेगळा दिसतो आहे.

In reply to by पैसा

मराठी_माणूस 07/05/2014 - 21:04
क्रोम वापरून पाहीला , त्यात टंकायला खुप त्रास होतो. सध्या दुसऱ्या एका संस्थाळ वरून टंकणे सोपे जाते. त्या संस्थाळ वर आयई मस्त चालतो

सखी 06/05/2014 - 22:09
नविन रुपाची सवय होते आहे हळुहळु. 'दखल' चा बॉक्स आणि लिंक आणि अनाहिताची नोंद असणारा बॉक्स एकदम खाली गेला आहे उजव्या कोपर्‍यात, तो परत 'हॉटेलात आलेली माणसं' याच्या खाली आणता येईल का?

स्वगृह आणि नवीन लेखन यांच्या नावांची वा जागांची अदलाबदल करता येईल का? किंवा त्या नवीन लेखनला स्वगृहच्या बाजूला तरी आणून बसवा. नवीन लेखन उघडायचे असते पण स्वगृहावरच टिचकी मारली जाते. :(

In reply to by स्मिता चौगुले

शिद 08/05/2014 - 14:07
मला देखील पिसी वर IE व Chrome browser वापरुन मिपा चा जुना लोगो'च दिसतोय पण मोबाईल वर नविन लोगो दिसतोय. पण मिपाचा नवा फाँट व नविन रुप एकदम झक्कास्स आहे.

मदनबाण 09/05/2014 - 15:44
खरडवहीत टुलबार हवा आहे,फार पूर्वी खरडवहीत व्हिडीयो डकवण्याची / फोटु लावण्याची आणि लिखाणाची सुद्धा सोय होती... ती पुन्हा मिळाली तर लय आनंद होइल. स्वतःची खरडवही डेकोरेट करण्याची मजाच काही और होती.
काल विश्रांती अवस्थेत गेल्यानंतर मिसळपाव समोर आले ते बदललेल्या स्वरुपातच. मिसळपावचा नवा लोगो (किंवा नावाचा टाईप) आवडला. एकदम रेट्रो टाईप. नवा फाँट देखील सुबक दिसतोय. पण मला नवीन आलेले प्रतिसाद लाल टाईपात दिसत नाहियेत (उदा. ३ नवीन प्रतिसाद) . कुणाला ही अडचण जाणवतेय काय ? अजून काय काय बदल झाले आहेत ?

काहितरी रोचक...

डॉ सुहास म्हात्रे ·

चित्रगुप्त 23/05/2015 - 21:25
..... जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... या व्हिडिओत आधी जवळ जवळ सगळे जग मोकळे ( मानव-विरहित ) होते, मग जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? असेल, तर पटत नाही. म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे खंडात मानव नव्हताच का? की अजून उत्खननात पुरावे सापडले नाही म्हणून असे म्हणायचे ? की ते रंग हे "संस्कृती" चे द्योतक आहेत ? अगदी आदिमानव म्हटले, तरी त्यांची काहीएक "संस्कृती" असतेच ना ? युरोपचा इतिहास' मधेही असेच आहे. जरा उस्कटून सांगाल का?

In reply to by चित्रगुप्त

जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? हा नकाशा फक्त मोठ्या प्रमाणात पुरावे सापडलेल्या महत्वाच्या संस्कृतींच्या जागा सारांशाने दाखवतो. इतक्या त्रोटक वेळात त्यात मानवाचे सर्व जगभरचे प्रसरण दाखवणे शक्य नाही आणि तो या नकाशाचा उद्द्येशही नाही. मानवाचे प्रसरण इ स पूर्वी ८५,००० पासून इ स पूर्व १०,००० पर्यंतच्या काळात अंटार्क्टीका सोडून इतर सर्व खंडांत झाला होता... ते मानवाचे जगभरातले प्रसरण सारांशाने मी मिपावरच एका मालिकेत लिहीले आहे.

चित्रगुप्त 23/05/2015 - 21:25
..... जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... या व्हिडिओत आधी जवळ जवळ सगळे जग मोकळे ( मानव-विरहित ) होते, मग जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? असेल, तर पटत नाही. म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे खंडात मानव नव्हताच का? की अजून उत्खननात पुरावे सापडले नाही म्हणून असे म्हणायचे ? की ते रंग हे "संस्कृती" चे द्योतक आहेत ? अगदी आदिमानव म्हटले, तरी त्यांची काहीएक "संस्कृती" असतेच ना ? युरोपचा इतिहास' मधेही असेच आहे. जरा उस्कटून सांगाल का?

In reply to by चित्रगुप्त

जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? हा नकाशा फक्त मोठ्या प्रमाणात पुरावे सापडलेल्या महत्वाच्या संस्कृतींच्या जागा सारांशाने दाखवतो. इतक्या त्रोटक वेळात त्यात मानवाचे सर्व जगभरचे प्रसरण दाखवणे शक्य नाही आणि तो या नकाशाचा उद्द्येशही नाही. मानवाचे प्रसरण इ स पूर्वी ८५,००० पासून इ स पूर्व १०,००० पर्यंतच्या काळात अंटार्क्टीका सोडून इतर सर्व खंडांत झाला होता... ते मानवाचे जगभरातले प्रसरण सारांशाने मी मिपावरच एका मालिकेत लिहीले आहे.
जालावर सापडलेल्या खजिन्यातील काही रोचक हिरे-माणके मिपामित्रांबरोबर वाटाविशी वाटली... १. बदलते जग (चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते भविष्यात २५ कोटी वर्षे पर्यंत)... . २. जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... . ३.

इमारत

मिसळलेला काव्यप्रेमी ·

प्यारे१ 05/05/2014 - 13:55
मिकाची कविता 'पुन्हा' वाचली, 'पुन्हा' आवडली. खूप खूप खूप सुंदर. चाणक्य ह्यांचा भावानुवाद वेगळा लिहीला असता तर जास्त भावला असता. (असं 'माझं' मत, अकारण सूड उगवू नये ;) )

पैसा 06/05/2014 - 20:38
कविता आणि चाणक्याचा भावानुवाद दोन्ही आवडले. चाणक्याची कविता तर स्वतंत्रपणेही छान आहे. शकील बदायुनीच्या "एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है" आणि साहिरचं "इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़" यांची आठवण झाली.

In reply to by पैसा

चाणक्य 11/05/2014 - 01:16
वाह पैसा ताई. साहिरच्या 'ताजमहल' या नज्म मधल्या या ओळी. पूर्ण नज्म पण फार सुंदर आहे -
ताज तेरे लिये ईक मजहरे-उल्फतही (प्रेमाचे प्रतीक) सही तुमको ईस वादी-ए-रंगींसे (रमणीय स्थळ) अकीदत (श्रद्धा) ही सही मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे अनगिनत लोगोंने दुनियामे मुहब्बत की है कौन कहता है के सादिक (प्रामाणिक) न थे जजबे उनके लेकिन उनके लिये तशहीरका (प्रसिद्धी) सामान नही क्यों की वो लोग भी अपनीही तरह मुफलिस (गरीब) थे मेरी महबूब ! उन्हे भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाईने (कारागिरी) बक्शी हैं इसे शक्ले-जमील (सौंदर्य) उनके प्यारोंके मकाबिर (कबर) रहे बेनाम-ओ-नमूद (नामोनिशाण नाही कुठे) आजतक उनपे जलायी नही किसीने कंदील एक बादशाहने दौलत का सहारा लेकर हम गरीबोंकी मुहब्बतका उडाया है मजाक मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे
वाह क्या बात.

स्पंदना 07/05/2014 - 03:57
उर्दुवर इतकी जबरदस्त पकड मिका? स्पेशल्ली शिकलात की अशीच शिकत गेलात. खर सांगु? मला त्यातले थोडे शब्द नाही समजले. अन मुळ कविता चाणक्यांमुळे समजली उमजली अन भिडली. तुम्हा दोघांनाही सलाम!

पाषाणभेद 11/05/2014 - 09:43
उर्दू कविता समजली नाही पण चाणक्याचा भावानुवादामुळे रचना समजायला सोपे झाले. अवांतरः ताजमहाल ही वास्तू पाहिलेली नाही पण ती कधीच आवडली नाही. असो.

पण मला आवडली ती उर्दू रचना ! फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे और फिर रातभर वो परछाईओंका खेल चलता रहा क्लास !!! माझ्या एका मित्राची अशीच एक सुन्दर कविता आहे जमल्यास इथे डकवेन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताजमहल. नाही ती केवळ मुमताज आणि शहाजहानची समाधी मला दिसताहेत हजारो कारागिरांचे छाटलेले हात प्रत्येक पायरीवर ऐकूच येऊ नयेत आकाश किंकाळ्या शिल्पकारांच्या म्हणूण आत बेमालूपणने चाललाय अल्लाचा गजर आता टिकत नाही ताजमहलवर माझी नजर ताजमहल _ अमानुष क्रौर्य ताजमहल - छाटलेल्या हाताचं दीनवानं रूप ताजमहल - आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल विचारा, जवळून वाहणा-या यमुनेला ताजमहलचा काय इतिहास आहे ? अन तिच्या पाण्याला अजूणही रक्ताचा का वास आहे ? आपल्या शिल्पाची एवढी किंमत कधी कुणी चुकविली आहे ? दोस्तहो, ताजमहल दुसरं तिसरं काही नसून माझ्या माणसांच्या पृथ्वीच्या पाठीवरील गोठलेला अश्रू आहे ! (अनारंभ- राजेंद्र ना गोणारकर.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल
व्वाह!!

प्यारे१ 05/05/2014 - 13:55
मिकाची कविता 'पुन्हा' वाचली, 'पुन्हा' आवडली. खूप खूप खूप सुंदर. चाणक्य ह्यांचा भावानुवाद वेगळा लिहीला असता तर जास्त भावला असता. (असं 'माझं' मत, अकारण सूड उगवू नये ;) )

पैसा 06/05/2014 - 20:38
कविता आणि चाणक्याचा भावानुवाद दोन्ही आवडले. चाणक्याची कविता तर स्वतंत्रपणेही छान आहे. शकील बदायुनीच्या "एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल, सारी दुनिया को मोहब्बत की निशानी दी है" आणि साहिरचं "इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़" यांची आठवण झाली.

In reply to by पैसा

चाणक्य 11/05/2014 - 01:16
वाह पैसा ताई. साहिरच्या 'ताजमहल' या नज्म मधल्या या ओळी. पूर्ण नज्म पण फार सुंदर आहे -
ताज तेरे लिये ईक मजहरे-उल्फतही (प्रेमाचे प्रतीक) सही तुमको ईस वादी-ए-रंगींसे (रमणीय स्थळ) अकीदत (श्रद्धा) ही सही मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे अनगिनत लोगोंने दुनियामे मुहब्बत की है कौन कहता है के सादिक (प्रामाणिक) न थे जजबे उनके लेकिन उनके लिये तशहीरका (प्रसिद्धी) सामान नही क्यों की वो लोग भी अपनीही तरह मुफलिस (गरीब) थे मेरी महबूब ! उन्हे भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाईने (कारागिरी) बक्शी हैं इसे शक्ले-जमील (सौंदर्य) उनके प्यारोंके मकाबिर (कबर) रहे बेनाम-ओ-नमूद (नामोनिशाण नाही कुठे) आजतक उनपे जलायी नही किसीने कंदील एक बादशाहने दौलत का सहारा लेकर हम गरीबोंकी मुहब्बतका उडाया है मजाक मेरी महबूब! कही और मिला कर मुझसे
वाह क्या बात.

स्पंदना 07/05/2014 - 03:57
उर्दुवर इतकी जबरदस्त पकड मिका? स्पेशल्ली शिकलात की अशीच शिकत गेलात. खर सांगु? मला त्यातले थोडे शब्द नाही समजले. अन मुळ कविता चाणक्यांमुळे समजली उमजली अन भिडली. तुम्हा दोघांनाही सलाम!

पाषाणभेद 11/05/2014 - 09:43
उर्दू कविता समजली नाही पण चाणक्याचा भावानुवादामुळे रचना समजायला सोपे झाले. अवांतरः ताजमहाल ही वास्तू पाहिलेली नाही पण ती कधीच आवडली नाही. असो.

पण मला आवडली ती उर्दू रचना ! फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही.. बस हाथ हि थे और फिर रातभर वो परछाईओंका खेल चलता रहा क्लास !!! माझ्या एका मित्राची अशीच एक सुन्दर कविता आहे जमल्यास इथे डकवेन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताजमहल. नाही ती केवळ मुमताज आणि शहाजहानची समाधी मला दिसताहेत हजारो कारागिरांचे छाटलेले हात प्रत्येक पायरीवर ऐकूच येऊ नयेत आकाश किंकाळ्या शिल्पकारांच्या म्हणूण आत बेमालूपणने चाललाय अल्लाचा गजर आता टिकत नाही ताजमहलवर माझी नजर ताजमहल _ अमानुष क्रौर्य ताजमहल - छाटलेल्या हाताचं दीनवानं रूप ताजमहल - आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल विचारा, जवळून वाहणा-या यमुनेला ताजमहलचा काय इतिहास आहे ? अन तिच्या पाण्याला अजूणही रक्ताचा का वास आहे ? आपल्या शिल्पाची एवढी किंमत कधी कुणी चुकविली आहे ? दोस्तहो, ताजमहल दुसरं तिसरं काही नसून माझ्या माणसांच्या पृथ्वीच्या पाठीवरील गोठलेला अश्रू आहे ! (अनारंभ- राजेंद्र ना गोणारकर.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या भुंड्या बापाच्या वेदना दगडी बुबुळांनी पहाणारं अजाण मूल
व्वाह!!
प्रस्तावना: हि माझी अजून एक हिंदी-उर्दू कविता आणि चाणक्यने केलेला तिचा मराठी अनुवाद.
एक इमारत है संग-ए-मर्मर मे तराशी हुई चौधवी चांद जब महीन कोहरा लिपटकर आता है तब मानो जन्नत की हूर लगती है वो इमारत ----- सुना है के ये इमारत किसी शाह ने अपने बेगम कि याद मे बनवायी है हां... होगा कोई इश्क का मारा ----- जब उसकी यांदे किसी आभिसारों की तरह बरसती होंगी तो वो शाह उस इमारत को देख के क्या सोचता होगा? हां... इश्क का मारा जो ठहराँ ----- फुतुर है ये मगर कल रात फिर उसी महीन कोहरे मे कई हाथोंको देखा था उस इमारत के तआकुब में कोई आदम तो दिखे नही..

कलगीतुरा-भाग ३

बबन ताम्बे ·

चौथा कोनाडा 05/05/2014 - 21:18
हा ही भाग भन्नाट! आवडला! संवाद मस्तच ! >>फक्त हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो ही नक्कल त्याने करायला नको होती. झकास टोला ! पुभाप्र.

In reply to by बबन ताम्बे

बबन ताम्बे 06/05/2014 - 20:37
अच्छा, गुळाचे "गौडबंगाल" म्हणायचेय का तुम्हाला? ती चंपकलाल अँड सन्सची टॅग लाईन आहे. वाशा उर्फ वासुदेव तिरमारें स्वतःच्या कंपनीची (म्हणजे प्रॉडक्टची - गुळाची) जाहीरात करताहेत. :-)

चौथा कोनाडा 05/05/2014 - 21:18
हा ही भाग भन्नाट! आवडला! संवाद मस्तच ! >>फक्त हे आत्ता गेलो आणि आत्ता आलो ही नक्कल त्याने करायला नको होती. झकास टोला ! पुभाप्र.

In reply to by बबन ताम्बे

बबन ताम्बे 06/05/2014 - 20:37
अच्छा, गुळाचे "गौडबंगाल" म्हणायचेय का तुम्हाला? ती चंपकलाल अँड सन्सची टॅग लाईन आहे. वाशा उर्फ वासुदेव तिरमारें स्वतःच्या कंपनीची (म्हणजे प्रॉडक्टची - गुळाची) जाहीरात करताहेत. :-)
या आधीच्या भागांची लिन्क खाली देत आहे. कलगीतुरा- भाग १ कलगीतुरा- भाग २ बघता बघता तो दिवस उजाडला. जसजशी वेळ जवळ येत चालली तसतशी उत्कंठा शिगेला पोहचली. संध्याकाळी साडे सात वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. पण सकाळपासूनच टी. व्ही. वर सतत कार्यक्रमाच्या जाहीरातींचा मारा चालला होता. मला कार्यक्रमापेक्षा प्रचंड उत्सुकता होती कांतीशेठच्या या व्हेंचर (की अ‍ॅडव्हेंच्रर?) चा आत्तापर्यंतचा ताळेबंद काय झाला असेल! मला रहावेना म्हणून मी कांतीशेठला फोन लावला.

गुढी उभारनी

माहितगार ·

प्रचेतस 05/05/2014 - 11:57
उत्तम लेख. सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे. पण बहुसंख्य विद्वांनाच्या मते सातवाहनांनी विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णीने शालिवाहन शक सुरु केला ह्याला कसलाही आधार नाही. शक सुरु केला तो कुषाणवंशीय कनिश्काने. त्याचे राज्यारोहण इस. ७८ साली झाले. कुशाणांच्या अस्तानंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी (विशेषतः चष्टन क्षत्रप) हे संवत्सर प्रचलित ठेवल्यामुळेच ह्याला शक असे नाव पडले. शकांवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ्य शक चालू करणे शक्यच नाही कारण गौतमीपुत्राने शकांचा पराभव केला तो साधारण इ.स. १२५ च्या आसपास येतो. इस. ७८ च्या वेळी तर गौतमीपुत्र बाळच असणार. :) 'शालिवाहन शक' असा नावानिशी उल्लेख साधारण १० /११ व्या शतकात आलेला आहे. तोपर्यंत 'शकु संवतु' हेच नाव प्रचलित होते. सातवाहनांनी जर शक सुरु केला असता तर ते त्यांचे शत्रू असलेल्या शकांचे नाव त्यांच्या संवत्सराला कशाला देतील. सातवाहन संवत असेच त्याचे नामानिधान त्यांनी केले असते. जसे विक्रमादित्याने 'विक्रम संवत' सुरु केले.

In reply to by प्रचेतस

माहितगार 05/05/2014 - 12:21
सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे.
आपण म्हणता ते बरोबर आहे. यादव आणि त्यानंतरच्या काळात गूढीचे उल्लेख अचानक येणार नाहीत, गुढी उभारण्याची परंपरा त्या पुर्वी पासून असली पाहिजे. मग पुर्वी म्हणजे केव्हा पासून तर त्या पुर्वी शालिवाहन काळापर्यंत कदाचित मागे नेता येईल असा सर्व साधारण कयास बांधला आहे. माझा भर ठाम दावा या पेक्षा कयास करण्यावर अधिक राहीला आहे. अर्थात आपण आणि इतिहासाच्या अभ्यासकांची/जाणकारांची मते निश्चीत महत्वाची असणार. त्यामुळे या विषयावर अधिका माहिती अथवा साधनांकडे लक्ष वेधणे शक्य असल्यास आपल्याकडून इतर जाणकारांकडून माहिती घेण्यास निश्चित आवडेल. अभिप्रायासाठी धन्यवाद

पैसा 06/05/2014 - 11:02
श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपारिक समजूत आहे. अर्थात गुढ्या उभारण्याची चाल प्राचीन असली तरी नेमकी केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो. तोही या जुन्या काळाकडे निर्देश करत असावा. पाडवा हा शब्द 'प्रतिपदा' यावरून आला असावा.

In reply to by पैसा

प्रचेतस 06/05/2014 - 11:25
ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः समुच्छ्रितपताकास तु रथ्याः पुरवरॊत्तमे || ततॊ हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास ते गृहे गृहे ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम आससाद पितुर गृहम || हे वाल्मिकी रामायणातील श्लोक. ह्यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.

In reply to by पैसा

माहितगार 06/05/2014 - 13:09
उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो.
गुढी-पताका हे शब्द मराठी वारकरी संप्रदाय सोबत वापरताना दिसतो पण मराठीत (कदाचित) वेगवेगळे शब्द असावेत का हे जाणकारांनी सांगावे. कन्नड भाषेत मात्र गुडीपताका शब्द एकत्र पणे ध्वज या अर्थाने येतो. कन्नड मध्ये गुडी शब्द मुख्यत्वे मंदीर या अर्थाने वापरला जात असलातरी ग्रामीण तेलगू प्रमाणे ग्रामीण कन्नडात तो लाकूड या अर्थाने येतोच पण सोबत लाकडी नक्षीकामास गुडीकारागिर असा काही शब्द कन्नड मध्ये असावा आणि ह्या लाकडी नक्षी/कोरीव काम करणार्‍यांना कन्नड मध्ये गुडीगार म्हणतात हा गुडीगार समाज मुळचा गोवा राज्यातला असावा आणि त्यांनी पोर्तुगिजांच्या धार्मिक जाचास कंटाळून कर्नाटकात स्थानांतरही केले आणि पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पाडलेल्या गुड्यांची (मंदिरांची) कर्नाटकात जाऊन पुर्नउभारणीही केली. कन्नड भाषेचे कुणी जाणकार मिपावर असतील तर त्यांनी या विषयाबद्दल शोध घेऊन अधिक माहिती दिल्यास आनंद वाटेल. संदर्भ: कामत.कॉम आणि ऑनलाईन कन्नड-इंग्रजी शब्दकोश माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी पैसा ताई, वल्ली, बोबो आणि इस्पीकचा एक्का आपणा सर्वांना धन्यवाद.

In reply to by माहितगार

पैसा 06/05/2014 - 13:22
देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात. तसेच कोंकणीमधे स्वयंपाकघराला "रांदची कूड" असा शब्दप्रयोग आहे. "कुडाची झोपडी" असा शब्दप्रयोग ऐकला आहे. त्याचा अर्थ गवत-पाल्याने, काठ्या-तुराट्याने बनवलेली, शाकारलेली झोपडी असा असावा.

In reply to by पैसा

माहितगार 06/05/2014 - 13:43
देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात.
गूगल शोधावर रोमन लिपीत गर्भगुडी लिहिले तर कन्नड देवळांच्या गर्भगृहांबद्दल भरपूर रिझल्ट येतात. कोकणीतही काही वेळा ग चा क झाला असणे शक्य वाटते.

In reply to by पैसा

कुडाची झोपडी म्हणजे कारवी या वनस्पतीच्या सडपातळ आणि लांब खोडांना दोरीने बांधून त्यांच्या भिंतींसारखा उपयोग करून बनवलेली झोपडी. तिचे छ्प्पर शाकारायला पेंढा अथवा गवत वापरले जाते.

अत्यंत माहितीपूर्ण लेख. गुढ्यांची परंपरा बालीतही पाळली जाते. बांबूच्या खांबांच्या बांबूच्याच पानांनी सजवलेल्या रंगीबेरंगी गुढ्या ही बालीची एक खासियत आहे...  बालिनीज पितृपक्षांत (याच्या तारीख-तिथीचा भारतातील पितृपक्षाशी काही संबंध नाही) मृत पूर्वजांचे आत्मे आपल्याला भेटायला येतात अशी तेथे समजूत आहे. त्यांच्या स्वागतासाठी या गुढ्या उभारल्या जातात. त्या गुढ्यांमध्ये पूर्वजांसाठी प्रसाद (जेवण) आणि फुले ठेवायची व्यवस्थाही असते. या काळात चढाओढीने कलाकुसर केलेल्या गुढ्यांनी सजलेल्या बालीमध्ये चक्कर मारणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 06/05/2014 - 13:15
आपल्या छायाचित्रातील बालिनीज गुढ्या सुंदरच आहेत. एवढ्या सुंदर गुढ्यांमध्ये पुर्वजांना जेवणही मिळते म्हणजे बालिनीज पुर्वजांची खरेच मज्जाच आहे तर ! :) अशी सुरेख माहिती वाचली की मन भरून पावल्या सारख वाटत. धन्यवाद

माहितगार 06/05/2014 - 14:43
मिपावर कुणी "गाहा सत्तसई" च्या शब्दार्थांचे जाणकार आहेत का ? खालील गाहांमधील ठळक अक्षरातील शब्दांचे अर्थ कुणाला सांगता येऊ शकतील का ? कदाचित धागा विषयाशी संबंध निघणार नाही असे होऊ शकते. पण चर्चा चालू आहे तर माहिती मिळवलेली बरी. गाहा सत्तसई विषयी वेगळा धागाही या चर्चेनंतर थोड्या दिवसांनी काढेनच. **ओहिदिअहागमासंकिरीहि सहिआहि कुड्डलिहिआओ / गाहा२०६कख दो तिण्णि तहिं मिअ चोरिआइ रेहा पुसिज्जंति / गाहा२०६गघ **अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति गणिरीए / गाहा२०८कख पढम च्चिअ दिअहद्धे कुड्डो रेहाहि चित्तलिओ / गाहा२०८गघ **सव्वस्सम्मि वि डड्ढे तह वि हु हिअअस्स णिव्वुइ च्चेअ / गाहा२२९कख जं तेन गामडाहे हत्थाहत्थिं कुडो गहिओ / गाहा२२९गघ **ते वोलिआ वअस्सा ताण कुडुंगाण खण्णुआ सेसा / गाहा२३२कख अम्हे वि गअवआओ मूलुच्छेअं गअं पेम्मं / गाहा२३२गघ **सच्चं भणामि मरणे ठिअ म्हि पुण्णे तडम्मि तावीए / गाहा२३९कख अज्ज वि तत्थ कुडुंगे णिवडइ दिट्ठी तह च्चेअ / गाहा२३९गघ

In reply to by माहितगार

प्रचेतस 06/05/2014 - 15:04
२०६. प्रवासास गेलेल्या पतीच्या आगमनाची मुदत टळली असावी अशा आशंकेने सखींनी कुडावरील (कुडाच्या भिंतीवरील) रेषा वाढवल्या पण पत्नीने त्यावरील दोन, तीन रेषा पुसून टाकल्या. २३२. कुडुंगाण = कुञ्जानां = वनातील २३८. कुडुंगे = वनाकडे / कुंजाकडे

माहितगार 08/05/2014 - 13:33
जगातल्या सर्व महत्वाच्या भाषा गटांच्या प्राच्य व्युत्पत्ती एकाच संकेतस्थळावर शोधावयाच्या संकेतस्थळाचा बदललेला दुवा मिळाला. हे कुणा (चांगल्या) रशियन माणसाने उभारलेले (चांगले) संकेतस्थळ आहे. http://starling.rinet.ru/cgi-bin/main.cgi?root=config&morpho=0

In reply to by सुनील

माहितगार 08/05/2014 - 14:34
ना ना स्वतंत्र भाषा नव्हे भाषा गटांबद्दल आहे. Indo-European etymology, Dravidian etymology, Afroasiatic etymology हे पर्याय मी सहसा तपासत असतो. या http://starling.rinet.ru/Texts/ToB_FAQ.pdf या पिडि एफ दुव्यावर साहाय्य माहिती दिसते.

माहितगार 05/02/2015 - 17:20
माझ्या अलिकडील आंतरजालावरील वाचनावरून काठी पूजा हा प्रकार मानवी समाजात अधिक सार्वत्रिक आणि अतीप्राचीन काळापासून असावा असे वाटते. आफ्रीकन आदीवासी समूह , जपान, जर्मनी मधील जुन्या परंपरा ते इज्राएल मधील प्राचिन आशेरा पोल ते अजूनही चालू असलेल्या नाशिक , गडचिरोली, छत्तीसगढ मधील काही आदीवासी समुह वेगवेगळ्या प्रकारे काठी पूजा प्रकार आहेत असे दिसते. आदीवासी प्रथांबद्दल माहिती फारच सावकाशीने हाती लागते. ओडीसातील काही आदीवासी समाजही काठी पूजा करत असत त्यातील एका देवीचे नाव चक्क खंबेश्वरी असे पडले कालांतराने तिची दगडी मुर्तीही पुजेत आली. ओरीसातील सोनेपूर रामपूर इत्यादी भागात बाऊंथी / खिलामुंडा अथवा भगवती देवीचे रुप समजून काठीस साडी गुंडाळली जाते ती बुधाराजाच्या मंदीरात भेटीला जाते. The Concept of the Goddess Khambhesvari in The Culture of the Orissan Tribes या Dr. Bidyut Lata Ray यांच्या प्रबंधात हि काठी पुजेची परंपरा मूळची अब्राह्मणी हिंदवेतर प्राचीन आदीम आदीवासींच्या परंपरातून येत असून काळाच्या ओघात त्याचे हिदूवीकरण झाले असल्याचा दावा केलेला दिसतो आहे.

माहितगार 10/03/2015 - 18:30
२१ तारखेस शनिवारी गुढीपाढवा येतो आहे. आपापल्या घरच्या गुढ्यांची छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून मिळाल्यास आणि या धागालेखात जोडण्याची संधी मिळाल्यास आभारी राहीन. धन्यवाद.

माहितगार 28/08/2015 - 14:59
खालील छायाचित्र वि.का.राजवाडेंनी प्रकाशित केलेल्या १३व्या शतकाच्या आसपास अज्ञात महानुभाव कवीने रचलेल्या कडवे ९४ आणि ९५ चा अर्थ करून हवा आहे. खालील छायाचित्र अर्काईव्ह डॉट ऑर्गवर उपलब्ध प्रतितून घेतले आहे संपूर्ण संदर्भा साठी अर्काईव्ह डॉट ऑर्गवर मूळ काव्य पहावे. Stanza 94 & 95 of a Mahanubhav Poem 13th century छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

In reply to by माहितगार

पैसा 28/08/2015 - 16:44
कृष्ण बलराम रुक्मिणीहरणासाठी कौंडिण्यपुरला गेले त्या प्रसंगाचं वर्णन आहे. बलराम- कृष्ण यादवसैन्यासहित नदीकाठी पोचले आणि तिथून त्यांनी ब्राह्मणाला पुढे पाठवले. तो आनंदाने गुढी उभारून रुक्मिणीच्या मंदिरी गेला. रुक्मिणीने त्याच्या हातात गुढी पाहून दारातच आनंदाने त्याला वंदन केले.

In reply to by पैसा

माहितगार 28/08/2015 - 17:50
अनुवाद उपलब्ध करून देण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद. मध्यंतरात गुढी बाबत शोध घेता घेता काठी पूजा विषयक अधिक माहिती मिळाली त्यास अनुसरून काठी पूजा या विषयावर मराठी विकिपीडियावर स्वतंत्र लेख चालू केला आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. त्या विषयी कूणास काही माहिती मिळाल्यास अवश्य द्यावी.

माहितगार 29/08/2015 - 13:26
या दुव्यावरील केरळातील मल्याळम जाहीरातीचे छायाचित्र कॉपी राइटेड असल्यामूळे येथे देता येत नाही; या जाहीरात चित्रातील मुलीच्या हातात गुढी सदृष्य एक तर गुढीच अथवा दिव्याचा स्तंभ नेमके काय असावे असा प्रश्न पडतो आहे.

माहितगार 06/10/2015 - 09:47
छत्तीसगढ आदिवासीमध्ये हरेली नावाचा उत्सव वेगळ्या (पेरणीच्या ?) मोसमात होतो पण दोन वैशिष्ट्य उल्लेखनीय आहेत, एक प्रत्येक झोपड्यावर अथवा घरावर आरोग्यरक्षणासाठी कडूनिंबाची पाने बांधली जातात. (संदर्भ) दुसरे वैशिष्ट्य गेडी नृत्याचे, बांबूस गेडी म्हणतात, (मारवाडी भाषेतही काठीस गेडी/गेढी शब्द प्रचलीत असावा संदर्भ

राही 06/10/2015 - 14:52
वरती गुढी आणि कुडीचा संबंध दाखवला आहे. पण कुडी हा शब्द 'कुटी' या संस्कृत शब्दावरून आला आहे. कुटी म्हणजे छोटेखणी घर. निवारा. कुटीवरून कूड, कुडी हे शब्द आले. देहाला कुडी म्हणतात कारण ते आत्म्याचे घर असते. देहिन् म्हणजे देहधारी असा तो आत्मा. (अग्नीत घेतली उडी, उजळ ही कुडी, पटविले तेव्हा...) पर्णकुटी हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. कूट, कोट हे शब्द आणखीनच वेगळे आहेत. मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 16:31
मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.
मुळचे मराठी नसलेल्या समाजात अशी परंपरा असेल तर अधिक माहिती शोधून नक्की द्यावी.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 17:51
१) माणूस उत्क्रांत होताना (ज्याने अद्यापी झोपडीपण बनवली नसेल) आधी लाकूड अथवा काडी वापरेल का कुटी आधी वापरेल ? कुटी शब्द आधी आला असावा असे का वाटते ? २) माझ्याकडे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तिकोश नाही त्यामुळे त्यानी कुटी आणि कुडी शब्दाच्या काय व्युत्पत्ती दिल्या आहेत ते कळण्यास मला मार्ग नाही. बुकगंगा डॉट कॉमवर त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना दिसते त्यात पृष्ठ क्रमांक ६ वर लाकूड हा शब्द आर्य नव्हे मूळ ऑस्ट्रीक आहे असे म्हटले आहे या बद्दल आपले काय मत आहे /

राही 06/10/2015 - 18:34
मध्य भारतातील बराच भाग अठराव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे अडीजशे वर्षे मराठी संस्थानिकांच्या अंमलाखाली होता. धार, इंदौर, देवास, ग्वालियर ही मोठी संस्थाने होतीच शिवाय इंग्रजांनी सेंट्रल प्रॉविन्सेस अँड बेरार (सी.पी. अँड बेरार) असा एक नवीन प्रांत कारभाराच्या सोयीसाठी बनवला त्यात सध्याच्या महाराष्ट्रातले अनेक जिल्हे आणि संपूर्ण विदर्भ समाविष्ट होता. आणखी मागे जायचे तर इ.स.च्या दुसर्‍या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने माळवा जिंकून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांच्या राजवटी होत्या. या सगळ्यामुळे मध्यप्रदेशावर मराठी संस्कृतीची गडद छाया १९५६पर्यंत होती. रतलाम, राजनांदगाव,(आता छत्तीसगढ) जबलपूर, नेमाडप्रांत (पूर्व आणि पश्चिम निमाड), सागरप्रांत अशी अनेक ठिकाणे मराठीभाषिक होती किंवा तिथे मराठी वस्ती लक्षणीय होती. १९५६च्या भाषावार राज्यपुनर्रचनेमध्ये मराठीभाषिक विदर्भ महाराष्ट्रात आला आणि काही थोडा हिंदीभाषिक प्रदेश-विन्ध्यप्रदेश आणि भोपाळ संस्थान मध्यप्रदेशात येऊन मध्यप्रदेश हे हिंदीभाषिक राज्य बनले. त्यामुळे मराठी परंपरा या इथल्या मूळच्याच. फक्त आता गेल्या साठ-सत्तर वर्षांत त्यांचा चेहरामोहरा बदलून गेला आहे इतकेच. उगाडी किंवा युगादी हा सण आंध्रप्रदेश,तेलंगण आणि कर्नाटकाच्या काही भागात साजरा केला जातो त्याचेही कारण असेच काहीसे आहे.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 19:25
मध्यप्रदेशच्या गुढी पुजनाबद्दल आंजावर अथव पुस्तकातील काही संदर्भ मिळू शकतील का ? कालावधी साम्य असले तरी उगादी/युगादीची सदृश्यता दिसत नाही बरे गुढी मुख्यत्वे तेलंगाणा आणि कर्नाटकात प्रचलीत शब्द आहे पण गुढी पूजन दिसत नाही

माहितगार 19/05/2017 - 17:17
ज्ञानेश्वरीत पुढील ओव्या आल्या आहेत. अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥७३९॥ संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥७४०॥ ट्रांस लिटरल डॉट ऑर्गवरील संदर्भ ज्ञानेश्वरीतील उपमा नावाच्या ब्लॉगवर प्राण नवांची पेंडी / प्राणु नवां पेढी चा काँटेक्स्ट दिलेला आहे. दुसर्‍या एका ब्लॉगवर गूढें म्हणजे गुढी आणि पुढच्या ओवीत लुगडे असा उल्लेख आहे म्हणून गुढीस ज्ञानेश्वर काळापासून लुगडे गुंडाळले जात असावे असा काही निश्कर्षाचा प्रयत्न केला आहे. गुढीस साडी किंवा लुगडे नेसवण्याचा जुन्या साहित्यात नेमका उल्लेख उपलब्ध होणे प्रथेबद्दल अधिक निश्चित माहिती देणारे असू शकते -गुढी आणि गुढीपाडव्या बद्दल सावकाशपणे अधिक संदर्भ प्रकाशात येत आहेत त्यामुळे -अगदी ओढून ताणून संबंध जोडला पाहीजे असे नाही. इथे गूढें म्हणजे खरेच गुढी अभिप्रेत आहे का या बद्दल व्यक्तिशः मी जरासा साशंक असल्यामुळे ज्ञानेश्वरीतील या दोन्ही ओव्यांचा अर्थ लावून हवा आहे. आणि त्या ब्लॉग लेखकास वाटते तसे गूढें (गुढी)- लुगडे असा संबंध या दोन ओव्यातून सिद्ध होतो का या बद्दल मत प्रदर्शन हवे आहे.
गीतेतील मूळ श्लोक धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥३३॥ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्त्विक होय. ॥ १८-३३ ॥ संदर्भ

गामा पैलवान 20/05/2017 - 16:20
लोकहो, अतिशय माहितीपूर्ण धागा व चर्चा आहे. धन्यवाद! :-) माझ्या समजुतीप्रमाणे गुढी हे पाठीच्या कण्याचे प्रतीक आहे, तर उपडा तांब्या शिराचे. कुडी म्हणजे देह ह्याच अर्थी समजलं जात असावं. केरळकन्येच्या चित्रात गुढीवर शिरोघट दिसतो. आ.न., -गा.पै.

प्रचेतस 05/05/2014 - 11:57
उत्तम लेख. सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे. पण बहुसंख्य विद्वांनाच्या मते सातवाहनांनी विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णीने शालिवाहन शक सुरु केला ह्याला कसलाही आधार नाही. शक सुरु केला तो कुषाणवंशीय कनिश्काने. त्याचे राज्यारोहण इस. ७८ साली झाले. कुशाणांच्या अस्तानंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी (विशेषतः चष्टन क्षत्रप) हे संवत्सर प्रचलित ठेवल्यामुळेच ह्याला शक असे नाव पडले. शकांवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ्य शक चालू करणे शक्यच नाही कारण गौतमीपुत्राने शकांचा पराभव केला तो साधारण इ.स. १२५ च्या आसपास येतो. इस. ७८ च्या वेळी तर गौतमीपुत्र बाळच असणार. :) 'शालिवाहन शक' असा नावानिशी उल्लेख साधारण १० /११ व्या शतकात आलेला आहे. तोपर्यंत 'शकु संवतु' हेच नाव प्रचलित होते. सातवाहनांनी जर शक सुरु केला असता तर ते त्यांचे शत्रू असलेल्या शकांचे नाव त्यांच्या संवत्सराला कशाला देतील. सातवाहन संवत असेच त्याचे नामानिधान त्यांनी केले असते. जसे विक्रमादित्याने 'विक्रम संवत' सुरु केले.

In reply to by प्रचेतस

माहितगार 05/05/2014 - 12:21
सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे.
आपण म्हणता ते बरोबर आहे. यादव आणि त्यानंतरच्या काळात गूढीचे उल्लेख अचानक येणार नाहीत, गुढी उभारण्याची परंपरा त्या पुर्वी पासून असली पाहिजे. मग पुर्वी म्हणजे केव्हा पासून तर त्या पुर्वी शालिवाहन काळापर्यंत कदाचित मागे नेता येईल असा सर्व साधारण कयास बांधला आहे. माझा भर ठाम दावा या पेक्षा कयास करण्यावर अधिक राहीला आहे. अर्थात आपण आणि इतिहासाच्या अभ्यासकांची/जाणकारांची मते निश्चीत महत्वाची असणार. त्यामुळे या विषयावर अधिका माहिती अथवा साधनांकडे लक्ष वेधणे शक्य असल्यास आपल्याकडून इतर जाणकारांकडून माहिती घेण्यास निश्चित आवडेल. अभिप्रायासाठी धन्यवाद

पैसा 06/05/2014 - 11:02
श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपारिक समजूत आहे. अर्थात गुढ्या उभारण्याची चाल प्राचीन असली तरी नेमकी केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो. तोही या जुन्या काळाकडे निर्देश करत असावा. पाडवा हा शब्द 'प्रतिपदा' यावरून आला असावा.

In reply to by पैसा

प्रचेतस 06/05/2014 - 11:25
ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः समुच्छ्रितपताकास तु रथ्याः पुरवरॊत्तमे || ततॊ हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास ते गृहे गृहे ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम आससाद पितुर गृहम || हे वाल्मिकी रामायणातील श्लोक. ह्यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.

In reply to by पैसा

माहितगार 06/05/2014 - 13:09
उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो.
गुढी-पताका हे शब्द मराठी वारकरी संप्रदाय सोबत वापरताना दिसतो पण मराठीत (कदाचित) वेगवेगळे शब्द असावेत का हे जाणकारांनी सांगावे. कन्नड भाषेत मात्र गुडीपताका शब्द एकत्र पणे ध्वज या अर्थाने येतो. कन्नड मध्ये गुडी शब्द मुख्यत्वे मंदीर या अर्थाने वापरला जात असलातरी ग्रामीण तेलगू प्रमाणे ग्रामीण कन्नडात तो लाकूड या अर्थाने येतोच पण सोबत लाकडी नक्षीकामास गुडीकारागिर असा काही शब्द कन्नड मध्ये असावा आणि ह्या लाकडी नक्षी/कोरीव काम करणार्‍यांना कन्नड मध्ये गुडीगार म्हणतात हा गुडीगार समाज मुळचा गोवा राज्यातला असावा आणि त्यांनी पोर्तुगिजांच्या धार्मिक जाचास कंटाळून कर्नाटकात स्थानांतरही केले आणि पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पाडलेल्या गुड्यांची (मंदिरांची) कर्नाटकात जाऊन पुर्नउभारणीही केली. कन्नड भाषेचे कुणी जाणकार मिपावर असतील तर त्यांनी या विषयाबद्दल शोध घेऊन अधिक माहिती दिल्यास आनंद वाटेल. संदर्भ: कामत.कॉम आणि ऑनलाईन कन्नड-इंग्रजी शब्दकोश माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी पैसा ताई, वल्ली, बोबो आणि इस्पीकचा एक्का आपणा सर्वांना धन्यवाद.

In reply to by माहितगार

पैसा 06/05/2014 - 13:22
देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात. तसेच कोंकणीमधे स्वयंपाकघराला "रांदची कूड" असा शब्दप्रयोग आहे. "कुडाची झोपडी" असा शब्दप्रयोग ऐकला आहे. त्याचा अर्थ गवत-पाल्याने, काठ्या-तुराट्याने बनवलेली, शाकारलेली झोपडी असा असावा.

In reply to by पैसा

माहितगार 06/05/2014 - 13:43
देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात.
गूगल शोधावर रोमन लिपीत गर्भगुडी लिहिले तर कन्नड देवळांच्या गर्भगृहांबद्दल भरपूर रिझल्ट येतात. कोकणीतही काही वेळा ग चा क झाला असणे शक्य वाटते.

In reply to by पैसा

कुडाची झोपडी म्हणजे कारवी या वनस्पतीच्या सडपातळ आणि लांब खोडांना दोरीने बांधून त्यांच्या भिंतींसारखा उपयोग करून बनवलेली झोपडी. तिचे छ्प्पर शाकारायला पेंढा अथवा गवत वापरले जाते.

अत्यंत माहितीपूर्ण लेख. गुढ्यांची परंपरा बालीतही पाळली जाते. बांबूच्या खांबांच्या बांबूच्याच पानांनी सजवलेल्या रंगीबेरंगी गुढ्या ही बालीची एक खासियत आहे...  बालिनीज पितृपक्षांत (याच्या तारीख-तिथीचा भारतातील पितृपक्षाशी काही संबंध नाही) मृत पूर्वजांचे आत्मे आपल्याला भेटायला येतात अशी तेथे समजूत आहे. त्यांच्या स्वागतासाठी या गुढ्या उभारल्या जातात. त्या गुढ्यांमध्ये पूर्वजांसाठी प्रसाद (जेवण) आणि फुले ठेवायची व्यवस्थाही असते. या काळात चढाओढीने कलाकुसर केलेल्या गुढ्यांनी सजलेल्या बालीमध्ये चक्कर मारणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 06/05/2014 - 13:15
आपल्या छायाचित्रातील बालिनीज गुढ्या सुंदरच आहेत. एवढ्या सुंदर गुढ्यांमध्ये पुर्वजांना जेवणही मिळते म्हणजे बालिनीज पुर्वजांची खरेच मज्जाच आहे तर ! :) अशी सुरेख माहिती वाचली की मन भरून पावल्या सारख वाटत. धन्यवाद

माहितगार 06/05/2014 - 14:43
मिपावर कुणी "गाहा सत्तसई" च्या शब्दार्थांचे जाणकार आहेत का ? खालील गाहांमधील ठळक अक्षरातील शब्दांचे अर्थ कुणाला सांगता येऊ शकतील का ? कदाचित धागा विषयाशी संबंध निघणार नाही असे होऊ शकते. पण चर्चा चालू आहे तर माहिती मिळवलेली बरी. गाहा सत्तसई विषयी वेगळा धागाही या चर्चेनंतर थोड्या दिवसांनी काढेनच. **ओहिदिअहागमासंकिरीहि सहिआहि कुड्डलिहिआओ / गाहा२०६कख दो तिण्णि तहिं मिअ चोरिआइ रेहा पुसिज्जंति / गाहा२०६गघ **अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति गणिरीए / गाहा२०८कख पढम च्चिअ दिअहद्धे कुड्डो रेहाहि चित्तलिओ / गाहा२०८गघ **सव्वस्सम्मि वि डड्ढे तह वि हु हिअअस्स णिव्वुइ च्चेअ / गाहा२२९कख जं तेन गामडाहे हत्थाहत्थिं कुडो गहिओ / गाहा२२९गघ **ते वोलिआ वअस्सा ताण कुडुंगाण खण्णुआ सेसा / गाहा२३२कख अम्हे वि गअवआओ मूलुच्छेअं गअं पेम्मं / गाहा२३२गघ **सच्चं भणामि मरणे ठिअ म्हि पुण्णे तडम्मि तावीए / गाहा२३९कख अज्ज वि तत्थ कुडुंगे णिवडइ दिट्ठी तह च्चेअ / गाहा२३९गघ

In reply to by माहितगार

प्रचेतस 06/05/2014 - 15:04
२०६. प्रवासास गेलेल्या पतीच्या आगमनाची मुदत टळली असावी अशा आशंकेने सखींनी कुडावरील (कुडाच्या भिंतीवरील) रेषा वाढवल्या पण पत्नीने त्यावरील दोन, तीन रेषा पुसून टाकल्या. २३२. कुडुंगाण = कुञ्जानां = वनातील २३८. कुडुंगे = वनाकडे / कुंजाकडे

माहितगार 08/05/2014 - 13:33
जगातल्या सर्व महत्वाच्या भाषा गटांच्या प्राच्य व्युत्पत्ती एकाच संकेतस्थळावर शोधावयाच्या संकेतस्थळाचा बदललेला दुवा मिळाला. हे कुणा (चांगल्या) रशियन माणसाने उभारलेले (चांगले) संकेतस्थळ आहे. http://starling.rinet.ru/cgi-bin/main.cgi?root=config&morpho=0

In reply to by सुनील

माहितगार 08/05/2014 - 14:34
ना ना स्वतंत्र भाषा नव्हे भाषा गटांबद्दल आहे. Indo-European etymology, Dravidian etymology, Afroasiatic etymology हे पर्याय मी सहसा तपासत असतो. या http://starling.rinet.ru/Texts/ToB_FAQ.pdf या पिडि एफ दुव्यावर साहाय्य माहिती दिसते.

माहितगार 05/02/2015 - 17:20
माझ्या अलिकडील आंतरजालावरील वाचनावरून काठी पूजा हा प्रकार मानवी समाजात अधिक सार्वत्रिक आणि अतीप्राचीन काळापासून असावा असे वाटते. आफ्रीकन आदीवासी समूह , जपान, जर्मनी मधील जुन्या परंपरा ते इज्राएल मधील प्राचिन आशेरा पोल ते अजूनही चालू असलेल्या नाशिक , गडचिरोली, छत्तीसगढ मधील काही आदीवासी समुह वेगवेगळ्या प्रकारे काठी पूजा प्रकार आहेत असे दिसते. आदीवासी प्रथांबद्दल माहिती फारच सावकाशीने हाती लागते. ओडीसातील काही आदीवासी समाजही काठी पूजा करत असत त्यातील एका देवीचे नाव चक्क खंबेश्वरी असे पडले कालांतराने तिची दगडी मुर्तीही पुजेत आली. ओरीसातील सोनेपूर रामपूर इत्यादी भागात बाऊंथी / खिलामुंडा अथवा भगवती देवीचे रुप समजून काठीस साडी गुंडाळली जाते ती बुधाराजाच्या मंदीरात भेटीला जाते. The Concept of the Goddess Khambhesvari in The Culture of the Orissan Tribes या Dr. Bidyut Lata Ray यांच्या प्रबंधात हि काठी पुजेची परंपरा मूळची अब्राह्मणी हिंदवेतर प्राचीन आदीम आदीवासींच्या परंपरातून येत असून काळाच्या ओघात त्याचे हिदूवीकरण झाले असल्याचा दावा केलेला दिसतो आहे.

माहितगार 10/03/2015 - 18:30
२१ तारखेस शनिवारी गुढीपाढवा येतो आहे. आपापल्या घरच्या गुढ्यांची छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून मिळाल्यास आणि या धागालेखात जोडण्याची संधी मिळाल्यास आभारी राहीन. धन्यवाद.

माहितगार 28/08/2015 - 14:59
खालील छायाचित्र वि.का.राजवाडेंनी प्रकाशित केलेल्या १३व्या शतकाच्या आसपास अज्ञात महानुभाव कवीने रचलेल्या कडवे ९४ आणि ९५ चा अर्थ करून हवा आहे. खालील छायाचित्र अर्काईव्ह डॉट ऑर्गवर उपलब्ध प्रतितून घेतले आहे संपूर्ण संदर्भा साठी अर्काईव्ह डॉट ऑर्गवर मूळ काव्य पहावे. Stanza 94 & 95 of a Mahanubhav Poem 13th century छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

In reply to by माहितगार

पैसा 28/08/2015 - 16:44
कृष्ण बलराम रुक्मिणीहरणासाठी कौंडिण्यपुरला गेले त्या प्रसंगाचं वर्णन आहे. बलराम- कृष्ण यादवसैन्यासहित नदीकाठी पोचले आणि तिथून त्यांनी ब्राह्मणाला पुढे पाठवले. तो आनंदाने गुढी उभारून रुक्मिणीच्या मंदिरी गेला. रुक्मिणीने त्याच्या हातात गुढी पाहून दारातच आनंदाने त्याला वंदन केले.

In reply to by पैसा

माहितगार 28/08/2015 - 17:50
अनुवाद उपलब्ध करून देण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद. मध्यंतरात गुढी बाबत शोध घेता घेता काठी पूजा विषयक अधिक माहिती मिळाली त्यास अनुसरून काठी पूजा या विषयावर मराठी विकिपीडियावर स्वतंत्र लेख चालू केला आहे. मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. त्या विषयी कूणास काही माहिती मिळाल्यास अवश्य द्यावी.

माहितगार 29/08/2015 - 13:26
या दुव्यावरील केरळातील मल्याळम जाहीरातीचे छायाचित्र कॉपी राइटेड असल्यामूळे येथे देता येत नाही; या जाहीरात चित्रातील मुलीच्या हातात गुढी सदृष्य एक तर गुढीच अथवा दिव्याचा स्तंभ नेमके काय असावे असा प्रश्न पडतो आहे.

माहितगार 06/10/2015 - 09:47
छत्तीसगढ आदिवासीमध्ये हरेली नावाचा उत्सव वेगळ्या (पेरणीच्या ?) मोसमात होतो पण दोन वैशिष्ट्य उल्लेखनीय आहेत, एक प्रत्येक झोपड्यावर अथवा घरावर आरोग्यरक्षणासाठी कडूनिंबाची पाने बांधली जातात. (संदर्भ) दुसरे वैशिष्ट्य गेडी नृत्याचे, बांबूस गेडी म्हणतात, (मारवाडी भाषेतही काठीस गेडी/गेढी शब्द प्रचलीत असावा संदर्भ

राही 06/10/2015 - 14:52
वरती गुढी आणि कुडीचा संबंध दाखवला आहे. पण कुडी हा शब्द 'कुटी' या संस्कृत शब्दावरून आला आहे. कुटी म्हणजे छोटेखणी घर. निवारा. कुटीवरून कूड, कुडी हे शब्द आले. देहाला कुडी म्हणतात कारण ते आत्म्याचे घर असते. देहिन् म्हणजे देहधारी असा तो आत्मा. (अग्नीत घेतली उडी, उजळ ही कुडी, पटविले तेव्हा...) पर्णकुटी हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. कूट, कोट हे शब्द आणखीनच वेगळे आहेत. मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 16:31
मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.
मुळचे मराठी नसलेल्या समाजात अशी परंपरा असेल तर अधिक माहिती शोधून नक्की द्यावी.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 17:51
१) माणूस उत्क्रांत होताना (ज्याने अद्यापी झोपडीपण बनवली नसेल) आधी लाकूड अथवा काडी वापरेल का कुटी आधी वापरेल ? कुटी शब्द आधी आला असावा असे का वाटते ? २) माझ्याकडे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तिकोश नाही त्यामुळे त्यानी कुटी आणि कुडी शब्दाच्या काय व्युत्पत्ती दिल्या आहेत ते कळण्यास मला मार्ग नाही. बुकगंगा डॉट कॉमवर त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना दिसते त्यात पृष्ठ क्रमांक ६ वर लाकूड हा शब्द आर्य नव्हे मूळ ऑस्ट्रीक आहे असे म्हटले आहे या बद्दल आपले काय मत आहे /

राही 06/10/2015 - 18:34
मध्य भारतातील बराच भाग अठराव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे अडीजशे वर्षे मराठी संस्थानिकांच्या अंमलाखाली होता. धार, इंदौर, देवास, ग्वालियर ही मोठी संस्थाने होतीच शिवाय इंग्रजांनी सेंट्रल प्रॉविन्सेस अँड बेरार (सी.पी. अँड बेरार) असा एक नवीन प्रांत कारभाराच्या सोयीसाठी बनवला त्यात सध्याच्या महाराष्ट्रातले अनेक जिल्हे आणि संपूर्ण विदर्भ समाविष्ट होता. आणखी मागे जायचे तर इ.स.च्या दुसर्‍या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने माळवा जिंकून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांच्या राजवटी होत्या. या सगळ्यामुळे मध्यप्रदेशावर मराठी संस्कृतीची गडद छाया १९५६पर्यंत होती. रतलाम, राजनांदगाव,(आता छत्तीसगढ) जबलपूर, नेमाडप्रांत (पूर्व आणि पश्चिम निमाड), सागरप्रांत अशी अनेक ठिकाणे मराठीभाषिक होती किंवा तिथे मराठी वस्ती लक्षणीय होती. १९५६च्या भाषावार राज्यपुनर्रचनेमध्ये मराठीभाषिक विदर्भ महाराष्ट्रात आला आणि काही थोडा हिंदीभाषिक प्रदेश-विन्ध्यप्रदेश आणि भोपाळ संस्थान मध्यप्रदेशात येऊन मध्यप्रदेश हे हिंदीभाषिक राज्य बनले. त्यामुळे मराठी परंपरा या इथल्या मूळच्याच. फक्त आता गेल्या साठ-सत्तर वर्षांत त्यांचा चेहरामोहरा बदलून गेला आहे इतकेच. उगाडी किंवा युगादी हा सण आंध्रप्रदेश,तेलंगण आणि कर्नाटकाच्या काही भागात साजरा केला जातो त्याचेही कारण असेच काहीसे आहे.

In reply to by राही

माहितगार 06/10/2015 - 19:25
मध्यप्रदेशच्या गुढी पुजनाबद्दल आंजावर अथव पुस्तकातील काही संदर्भ मिळू शकतील का ? कालावधी साम्य असले तरी उगादी/युगादीची सदृश्यता दिसत नाही बरे गुढी मुख्यत्वे तेलंगाणा आणि कर्नाटकात प्रचलीत शब्द आहे पण गुढी पूजन दिसत नाही

माहितगार 19/05/2017 - 17:17
ज्ञानेश्वरीत पुढील ओव्या आल्या आहेत. अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥७३९॥ संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥७४०॥ ट्रांस लिटरल डॉट ऑर्गवरील संदर्भ ज्ञानेश्वरीतील उपमा नावाच्या ब्लॉगवर प्राण नवांची पेंडी / प्राणु नवां पेढी चा काँटेक्स्ट दिलेला आहे. दुसर्‍या एका ब्लॉगवर गूढें म्हणजे गुढी आणि पुढच्या ओवीत लुगडे असा उल्लेख आहे म्हणून गुढीस ज्ञानेश्वर काळापासून लुगडे गुंडाळले जात असावे असा काही निश्कर्षाचा प्रयत्न केला आहे. गुढीस साडी किंवा लुगडे नेसवण्याचा जुन्या साहित्यात नेमका उल्लेख उपलब्ध होणे प्रथेबद्दल अधिक निश्चित माहिती देणारे असू शकते -गुढी आणि गुढीपाडव्या बद्दल सावकाशपणे अधिक संदर्भ प्रकाशात येत आहेत त्यामुळे -अगदी ओढून ताणून संबंध जोडला पाहीजे असे नाही. इथे गूढें म्हणजे खरेच गुढी अभिप्रेत आहे का या बद्दल व्यक्तिशः मी जरासा साशंक असल्यामुळे ज्ञानेश्वरीतील या दोन्ही ओव्यांचा अर्थ लावून हवा आहे. आणि त्या ब्लॉग लेखकास वाटते तसे गूढें (गुढी)- लुगडे असा संबंध या दोन ओव्यातून सिद्ध होतो का या बद्दल मत प्रदर्शन हवे आहे.
गीतेतील मूळ श्लोक धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः । योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥३३॥ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्त्विक होय. ॥ १८-३३ ॥ संदर्भ

गामा पैलवान 20/05/2017 - 16:20
लोकहो, अतिशय माहितीपूर्ण धागा व चर्चा आहे. धन्यवाद! :-) माझ्या समजुतीप्रमाणे गुढी हे पाठीच्या कण्याचे प्रतीक आहे, तर उपडा तांब्या शिराचे. कुडी म्हणजे देह ह्याच अर्थी समजलं जात असावं. केरळकन्येच्या चित्रात गुढीवर शिरोघट दिसतो. आ.न., -गा.पै.
गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी ) गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा .........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view ......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा. देवरे: http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे. महाराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार वर्षाचा हा प्रथम दिवस आहे. या दिवशी शालिवाहन शक प्रारंभ झाला.

अशीच एक फँटसी..(३)

सस्नेह ·

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत 06/05/2014 - 14:18
तीनहि भाग आत्ताच वाचुन काढलेत. आता थांबु नकोस. वेळात वेळ काढुन कथा संपव. पुढे काय होणार आहे त्याची फार उत्सुकता लागुन राहिली आहे.

सखी 05/05/2014 - 22:30
कथेची वळणं आवडत आहेत. लवकर लिही म्हणजे लिंक तुटत नाही. मलाही दुसरा भाग गोष्टीतल्या गोष्टीसाठी परत वाचायला लागला, अर्णव व उर्मी (आणि गुरुदेव!) तसे लक्षात आहे पण बाकीची सगळीच पात्र जी येऊन जाऊन आहेत ती लक्षात रहात नाही.

स्पंदना 07/05/2014 - 09:54
एकूण साध्या विसरभोळ्या अर्णवचा पार मेमरी स्पेश्शालिस्ट बाबा होउन गेला. आणा तुमच्या समस्या आम्ही आमच्या मेमरीवर ताण देउ अन झटकन सोडवु!! चांगल आहे. स्नेहांकिता मस्त जमलाय भाग हा. बघु आता पुढे काय होतेय.

In reply to by पिलीयन रायडर

दिपक.कुवेत 06/05/2014 - 14:18
तीनहि भाग आत्ताच वाचुन काढलेत. आता थांबु नकोस. वेळात वेळ काढुन कथा संपव. पुढे काय होणार आहे त्याची फार उत्सुकता लागुन राहिली आहे.

सखी 05/05/2014 - 22:30
कथेची वळणं आवडत आहेत. लवकर लिही म्हणजे लिंक तुटत नाही. मलाही दुसरा भाग गोष्टीतल्या गोष्टीसाठी परत वाचायला लागला, अर्णव व उर्मी (आणि गुरुदेव!) तसे लक्षात आहे पण बाकीची सगळीच पात्र जी येऊन जाऊन आहेत ती लक्षात रहात नाही.

स्पंदना 07/05/2014 - 09:54
एकूण साध्या विसरभोळ्या अर्णवचा पार मेमरी स्पेश्शालिस्ट बाबा होउन गेला. आणा तुमच्या समस्या आम्ही आमच्या मेमरीवर ताण देउ अन झटकन सोडवु!! चांगल आहे. स्नेहांकिता मस्त जमलाय भाग हा. बघु आता पुढे काय होतेय.
अशीच एक फँटसी..(१) अशीच एक फँटसी..(२) गुरूदेवांची भेट घेण्यासाठी उर्मीला विषय माहिती असणे गरजेचे होते. शनिवारी संध्याकाळी अर्णवने उर्मीला आपल्या स्मरणशक्ती(?)चे दोन्ही किस्से कथन केले. ...अन त्याच्या कल्पनेप्रमाणेच झाले. उर्मी जे हसत सुटली ते काही केल्या थांबेचना. शेवटी त्याने दोन्ही हातांची घडी घातली अन पायावर पाय टाकून गंभीर चेहेऱ्याने सोफ्यावर बैठक मारली. पाच सात मिनिटे हसून लोळून झाल्यावर अखेर त्याचा चेहेरा बघून उर्मी त्याच्याजवळ जाऊन बसली.

काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!!

निनाद ·

आतिवास 05/05/2014 - 08:23
तुम्ही दिलेल्या साईट्सदेखील किती काळ आपली प्रायव्हसी जपणार हा एक मोठा प्रश्न आहेच म्हणा. त्यामुळे त्यावरही फार विसंबून न राहता सतत जागरूक राहायला हवं हे खरं. ब-याच वर्षांपूर्वी एकदा मी एका मित्राला सायन्स डायजेस्ट या विषयावर काहीतरी लिहिलं होतं आणि दुस-या क्षणी त्याची जाहिरात बाजूला झळकली तेंव्हाच काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं होतं. तेव्हापासून काम संपताक्षणी लॉगआऊट करायची सवय लावून घेतली होती स्वतःला - पण हल्ली विसरले होते. आता पुन्हा नव्याने सुरूवात करते. :-) आणि आंतरजालीय आयुष्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांसोबत जगणे हा तर अधिक चांगला पर्याय आहेच! :-)

मैत्र 05/05/2014 - 09:16
अँड्रॉइडवर असं कोणतं सोयीचं सर्च इंजिन आहे? duckduckgo किंवा startpage मोबाईलवर सोयीस्कर रित्या वापरता येतं का? वरची एकूण माहिती खूप धक्कादायक / सरप्राईज नाही पण हे अंदाजापेक्षा फार फार मोठं आहे हे जाणवतंय..

एके काळी गावगाडा होता. त्यात तुम्ही काय करता, काय बोलता, कोणाशी संबंध आहेत, कोणाशी नाहीत याची बित्तंबातमी गावाला असे. गावातला दुकानदार तुम्ही गेल्यावर 'नेहमीप्रमाणेच वीस किलो गहू पाठवून दिले आहेत. आणि तांदूळ तुम्हाला आंबेमोहोर लागतो ना, तोही पाठवून देतो' असं म्हणायचा. त्याला व्यक्तिगत संबंध म्हणायचे लोक. जिव्हाळा, आपुलकी, जाण वगैरे शब्द वापरायचे. 'मुलीचं लग्न आलंय ना पंधरा दिवसांवर, मग देईलच तीनशे रुपये जास्त. नाहीतर जावं लागेल त्याला तालुक्याच्या गावाला. त्यासाठी कुठे आहे त्याला वेळ आणि पैसा...' असाही विचार दुकानदार करत असे. गूगल यापेक्षा वेगळं काय करतं? हेच गूगलने केलं की प्रायव्हसी वगैरे मुद्दे येतात. एकाच वेळी शेजारी कोण राहतो कल्पना नाही याबद्दल तक्रार असते. मग तिथे शेजाऱ्यांबरोबर आपल्याला प्रायव्हेट गोष्टी शेअर न कराव्या लागण्याबद्दल कौतुक नाही. आणि गूगलबरोबर दोस्ती केल्यावर त्याला माहिती कळल्याबद्दल तक्रार करायची. मेक अप युअर माइंड! प्रायव्हसीही हवी, गूगल देतो त्या सगळ्या सर्व्हिसेसही फुकटात हव्या, केक ठेवायचाही आहे, आणि तो खायचाही आहे... प्रश्न असा आहे, की गूगल नसतानाच्या काळात तुमचं आयुष्य जास्त सुखी होतं का? त्याचं उत्तर खणखणीतपणे हो असेल तर द्या सोडून गूगल. खणखणीतपणे नाही असेल तर सहन करा गूगलला माहीत असणं. या दोनच्या मधलं काही असेल तर ठरवा काय करायचं ते.

In reply to by राजेश घासकडवी

आतिवास 05/05/2014 - 17:16
"गावाला बित्तंबातमी" असण्याचा मुद्दा मान्य आहे. पण अशा संबंधांत माझी माहिती जशी इतरांना कळू शकते, तशीच इतरांचीही मला कळण्याची सोय होती. आता माझी माहिती गोळा करणारे लोक अज्ञात आहेत; त्यांचे हेतू मला कळत नाहीत; त्या माहितीचा दुरूपयोग होतो आहे का हेही मला कळण्याची शक्यता नाही. माझी माहिती गोळा करणा-यांची माहिती मिळवण्याचं साधन माझ्याकडं नाही - हा एक मोठा फरक आहे. त्यामुळे ज्यांना केक ठेवायचा आहे आणि खायचाही आहे, त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे हे खरं! :-)

In reply to by आतिवास

निनाद 06/05/2014 - 04:52
आता माझी माहिती गोळा करणारे लोक अज्ञात आहेत; त्यांचे हेतू मला कळत नाहीत; त्या माहितीचा दुरूपयोग होतो आहे का हेही मला कळण्याची शक्यता नाही. माझी माहिती गोळा करणा-यांची माहिती मिळवण्याचं साधन माझ्याकडं नाही - हा एक मोठा फरक आहे. हेच म्हणायचे होते. तुमची माहिती कोण कशी कधी आणि कुठे वापरतो आहे याचा तुम्हाला काहीही पत्ता नाहीये. थोडक्यात गुगल उपकार करत नाहीये. मी माझी माहिती त्यांना देतो ती ते विकतात, मग परत विकतात, आणि परत परत विकत राहतात... कुणाला ते मला माहिती नाही!

In reply to by आतिवास

'आपली माहिती' हा शब्दप्रयोग फारच व्यापक आहे. त्यामुळे 'प्रायव्हसीचा भंग' किंवा 'माहिती विकणं' याला काहीशी भीतीदायक संदर्भ प्राप्त होतात. उदाहरणार्थ, प्रायव्हसी हा शब्द आपण अत्यंत खाजगी व्यवहारांबाबत वापरतो. पण गूगल तुम्ही बेडरूममध्ये काय करता, कोणाबरोबर अफेअर्स करता इत्यादी माहिती कोणाला विकत नाही. गूगल जी माहिती विकतं ती तुम्ही गेल्या आठवड्यात कुठल्या व्हेकेशन्सच्या जागा सर्च केल्या असतील तर 'ही व्यक्ती प्रवास करू इच्छिते' या स्वरूपाची माहिती कंपन्यांना विकते, जेणेकरून त्या कंपन्या तुमच्याकडे प्रवासविषयक प्रॉडक्ट्स विकण्यासाठी जाहिराती करू शकतात. ही माहिती व्यक्तिगत आहे खरी, पण तुमच्यासाठी तितकी 'कोणाला कळल्यास हानिकारक/लज्जास्पद/अपमानास्पद' अशी नाही. जोपर्यंत 'तुम्ही इतके इतके पैसे दिले नाहीत तर तुमची ही ही माहिती जाहीर करू' अशी गूगल मला धमकी पाठवत नाही (किंवा गूगलकडून विकत घेतलेल्या माहितीवरून कोणी मला पाठवत नाही) तोपर्यंत माझी जी माहिती गूगलला कळते ती फारशी महत्त्वाची नाही असं गृहित धरायला माझी ना नाही. (काही गुन्हेगार पिनकोड नंबर पळवतात ते वेगळं.)

In reply to by राजेश घासकडवी

निनाद 06/05/2014 - 05:08
एकाच कंपनीने माझा सगळा विदा गोळा करावा याला माझा आक्षेप आहे. प्रायवसी नसतेच पण माझा विदा विखुरुन जावा जेणे करून किमान तो सहजतेने एकाच कंपनीच्या हाती लागू नये असे वाटते. तुम्ही रिसर्चवाली माणसं त्यामुळे तुम्हाला याची जाणीव/ माहिती जास्त असणार असे वाटते.

कंजूस 05/05/2014 - 09:34
यावरून मला एक नाटकवाल्याचा किस्सा वाचलेला आठवला .एकदा एका नटाला दुपारी भजी ,मिसळ खाऊन पोटात गैसेस होऊ लागले .संध्याकाळी नाटक सुरू झाले .याचे संवादही बरेच होते .मध्येच दुसऱ्या नटाचा मोठा संवाद आल्यावर थोडे कडेला जाऊन झाडांच्या कुंड्याँपाशी जाऊन याने लांबलचक पूँऽऽ सोडले .आणि एकच मोठा हशा पिकला .त्या दिवशी नेपथ्यवाल्याकडे थेटरवाल्याने दिलेला जादा माईक नेमका कुंडीत ठेवलेला होता . लॉग इन /आउट करून कुठेही XXलात तरी आवाज घुमतोच .शक्यतो Xदूच नका .

कदाचित अशा माहितीच्या आधारे भविष्यात ब्लॅकमेल करायला पण सुरवात करतील. पण नंगेसे खुदा भी डरता है अशा लोकांना काय ब्लॅकमेल करणार? माहितीच्या विस्फोटात अशा गोष्टी घडणार हे आता मान्य करण्याची मानसिकता तयार झाली आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निनाद 06/05/2014 - 05:12
तुमची 'सर्व' माहिती कंपन्यांना मिळणारच ही धारणाच चुकीची आहे. ही धारणा जाणीवपुर्वक पसरवली गेली आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बळी आहात पण 'तुम्हाला बळी जायचेच असते' ही मानसिकता 'तयार केलेली' आहे हे ध्यानात असु द्या. माझी माहिती ही माझी आहे आणि कुणीही यावे आणि ती ताब्यात घ्यावी हे गृहितक चुकीचे वाटत नाही काय?

मधे एका सदस्यानं `व्य. नि. सुविधा सुरक्षित आहे का? अशा आशयाचा लेख टाकला होता. एकदा तुम्ही नेटवर आहात म्हणजे एक्सपोज्ड आहातच. खरं तर प्रत्येक अभिव्यक्त हे एक्स्पोज होणंच आहे. बँक अकाऊंट हॅकींग वगैरे गोष्टी संपूर्ण वेगळ्या आहेत. पण एकदा `जे आत, तेच बाहेर' अशी मनोदशा झाली की भीती नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 05/05/2014 - 14:58
पण एकदा `जे आत, तेच बाहेर' अशी मनोदशा झाली की भीती नाही.
पण तुमची मनोदशा इतरांना तुमड्या भरायला मदत करणारी व गोष्टी महाग करणारी नको. तसेच मला घासकडवींचा मुद्दा पटलाय तरी रोजच्या गाठीभेटी असणारे चावडीबहाद्दर आणी त्रयस्थ गुगल यात फरक जाणवतो.

मदनबाण 05/05/2014 - 09:57
जगभरातले लोक प्रायव्हसीच्या बाबतीत अधिक जागॄत होत चालले आहेत, आणि ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्याला फुकट मिळत असेल तर त्या बदले आपली व्यक्तीगत माहिती मिळवणे किंवा ती मिळवुन विकणे यावर नियंत्रण कसे मिळवणार ? तसेही गुगलला तुमच्या अनेक गोष्टी कळु शकतात. अगदी तुम्ही एटीएम मधुन पैसे काढले, किती काढले आणि आत्ता तुमच्या "क्ष" खात्यात किती पैसे आहेत ? आता हे कसं शक्य आहे ? तर समजा तुमचे आयसीआयसीआय बॅंकेचे खाते आहे, तुमच्या सोयीसाठी बँकेने एसएमएस आणि इमेल नोटीफिकेशनची सुविधा तुम्हाला दिली आहे.जसे तुम्ही एटीएम मधुन पैसे काढाल तसे तुमच्या मोबाइलवर ट्रॅन्झॅक्शन मेसेज येइल आणि मेल अकाउंटवर {कोणतेही, इथे फक्त जी-मेलचा विचार करतोय} नोटिफिकेशन मेल येइल. आता त्यात नवल / विशेष ते काय ? तर त्या नोटिफिकेशन मेल मधे तुमच्या अकांउट नंबर चे काही डिजीट XXX असे करुन ठेवलेले असतात त्यामुळे तुमचा संपूर्ण अकाउंट नंबर समजणार नाही,पण काढली गेलेली रक्कम आणि शिल्लक रक्कम त्या नोटिफिकेशन मधे स्पष्ट करण्यात आलेली असते. ;) त्यामुळे ही माहित मेल अकाउंटवाल्यांना आयतीच मिळते ! तसही जी-मेल ने कबुल केले आहे की ते तुमचे मेल स्कॅन करतात. संदर्भ :- Google admits it's reading your emails Google admits just how much it scans our Gmail Gmail does scan all emails, new Google terms clarify बाकी फायरफॉक्सवाल्यांचा या बाबतचा {प्रायव्हसी आणि इतर} स्टँड मला पहिल्या पासुन आवडत आला आहे.सध्या त्यांच्या या http://goo.gl/buZcwd पेजवर लक्ष ठेवुन आहे, हे नक्की काय आहे ते इथे :- http://goo.gl/Y8VH1e वाचता येइल.

In reply to by मदनबाण

निनाद 06/05/2014 - 04:54
जी-मेल ने कबुल केले आहे की ते तुमचे मेल स्कॅन करतात. तर त्यापुढे जाऊन त्याचा विकायला किंवा इतर काही अनेक कारणांसाठी उपयोग करतात.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:26
. च्च्लेअनेर अर्थात 'CCleaner' बरंच काही साफ करतो, अश्या समजुतीने नियमितपणे वापरतो आहे. यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. http://www.pc-file.com/ccleaner?utm_source=google&utm_medium=cpc&utm_campaign=PC_IN_Top_Utilidades&utm_content=Ccleaner&utm_term=ccleaner%20download

In reply to by मदनबाण

सीक्लीनर सर्च केल्या"नंतर" किंवा इंटरनेट वापरल्या"नंतर" किंवा ईमेल वापरल्या"नंतर" तुमच्या टेंपररी फाईलस/कॅशे/स्टोअर्ड पासवर्ड्स इ. काढून टाकतो. पण गुगल हे सर्व वापरत असताना म्हणजे रिअल टाईममध्ये पाहत असते. त्यामुळे इथे जो प्रायव्हसीचा मुद्दा चालू आहे, त्याबाबतीत सीक्लीनर निरुपयोगी आहे. "अर्थातच सीक्लीनरचे इतर फायदे आहेत" पण प्रायव्हासी जपणे, हा त्याचा फायदा नाहि.

आनन्दा 05/05/2014 - 14:02
माझ्या माहितीप्रमाणे विदा ही नवीन जगाची गुरुकिल्लि आहे, तेव्हा ज्यच्याकडे जास्ता विदा, तो जास्त मोठा. बाकी चालू द्या. मला या सगळ्यात काही गैर वाटत नाही. आपली प्रायव्हसी आपणच जपली पाहिजे.

प्रसाद१९७१ 05/05/2014 - 16:58
धन्यवाद. तुमची माहीती वापरुन, मी लगेच गूगल चा माझा इतिहास पुसुन टाकला. म्हणजे तसे गूगल नी सांगितले, पण मागे त्यांनी तसाच ठेवला असण्याची पण शक्यता आहे.

चित्रगुप्त 05/05/2014 - 20:06
एक शंका: हार्ड ड्राईव्हमधे संग्रहित असलेली माहिती सुद्धा नेट द्वारे कुणी मिळवू शकतात का? कशी ?

In reply to by यसवायजी

निनाद 06/05/2014 - 04:57
तुमची प्रायव्हसी जपायला कितपत होतो या विषयी साशंक आहे... चांगला मार्ग टॉर वापरणे आणि गुगल फेबुवरचा वापर झाल्यावर लॉग आऊट करणे हा असावा असे वाटते. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

In reply to by निनाद

एस 06/05/2014 - 12:37
टॉर वापरणे म्हणजे संपूर्ण आंतरजालीय-एकांत नाही. टॉर वापरण्याचेही काही तोटे आहेत. एक म्हणजे एक्झिट नोड हे कुठलेही संगणक असू शकतात. सरकारी गुप्तचर संघटना किंवा आंतरजाल-गुन्हेगार. तुम्ही पाठवत असलेली माहिती एनक्रिप्ट करून पाठवणे हाच एक पर्याय यावर आहे. पण ते तुमच्या सर्च लागू नाही. सर्च कीवर्ड एनक्रिप्ट करणे-न करणे हे त्या सर्च इंजिनवर अवलंबून असते. दुसरे असे की, काही प्लगइन विशेषतः फ्लॅश प्लगइन हे एचटीएमएल ला बायपास करतात. त्यामुळे टोर वगैरे वापरूनही तुमच्या संगणकाचा आयपी लपवता येत नाही. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे - तुम्ही तुमचा संगणक टॉर रिले म्हणून वापरू देत असाल आणि एखाद्याने काही किडे केले व ते डेटा ट्रॅफिक नेमके तुमच्याच संगणकाच्या टॉर रिले मधून बाहेर पडले आणि ते पोलिसांनी पकडले, तर तुमचा संतपणा तुम्हांला चांगलाच महाग पडू शकतो. स्वतःची संपूर्ण ऑनलाईन प्रायवसी जपण्याचा फुलप्रूफ उपाय तसा सोपा नाही. त्यात अशक्य गुंतागुंत आहे आणि तुम्ही तेवढे बाप हॅकर हवेत. सर्वसामान्यांनी कुठलेही सर्च करताना एक तर ट्रॅक न करणारे (किंवा निदान तसा दावातरी करणारे) सर्च इंजिन वापरावीत. सर्च करताना कुठेही लॉग-इन राहू नये. आणि ब्राउजरचा सगळा डेटा प्रत्येक सेशननंतर पुसून टाकावा. तुमच्या सर्व सोशल नेटवर्किंग संस्थळांवरच्या सर्व खर्‍याखोट्या प्रोफाइलवरून तुम्हांला पिनपॉईंट करू शकणारी माहिती उडवावी. शक्यतो कुटुंबातील व्यक्ती, खूप जवळचे मित्र यांना फ्रेंडलिस्ट मध्ये ठेवू नये. ठेवलेत, तर निदान त्यांच्या आपण किती जवळ आहोत हे ओळखू शकेल अशी सेटिंग (उदा. गेट नोटिफिकेशन, क्लोज फ्रेंड इ.) ठेवू नये. स्वत:चा व्यक्तिगत इ-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, प्लेसेस व्हिजिटेड, फोटो टॅग वगैरे सर्व उडवावे. असो. बरंच लिहिण्यासारखं आहे ह्या विषयावर. सध्या इत्यलम्!

In reply to by एस

निनाद 07/05/2014 - 08:50
उत्कृष्ठ माहिती. धन्यवाद! आता टॉर पण वापरायचे नाही म्हंटल्यावर उपायच खुंटले असे वाटते आहे. त्यातही एग्झिट नोड म्हणून वापरले नाही तर चालण्यासारखे आहे का? टॉर फक्त रिले म्हणून कसे कॉन्फिगर करायचे ते पण लिहा. फ्लॅश ला काय पर्याय आहे?/असतो? मी युट्युबच्या जाहिरातींना कंटाळून एसएम प्लेयर (http://smplayer.sourceforge.net/) वापरायला सुरुवात केली आहे. जाहिराती गेल्याने बरे वाटते आहे. पण हे प्रायव्हसी कितपत जपते याविषयी काहीच कल्पना नाही. वापरणार असाल तर याला फिल्टर्स वगैरे नाहीत हे ध्यानात ठेवा. त्यामुले लहान मुलांना तुम्हीच व्हिडियो शोधून लाऊन मगच द्या! सर्वसामान्यांनी कुठलेही सर्च करताना एक तर ट्रॅक न करणारे (किंवा निदान तसा दावातरी करणारे) सर्च इंजिन वापरावीत. = https://startpage.com/ आणि https://duckduckgo.com/ अजून माहिती असल्यास कृपया भर घाला... सर्च करताना कुठेही लॉग-इन राहू नये. हे फार महत्त्वाचे आहे! ब्राउजरचा सगळा डेटा प्रत्येक सेशननंतर पुसून टाकावा. हे नवीन कळले. यासाठी फाफॉमध्ये काय सेटिंग्ज करायचे ते ही कुणी सांगेल का? बरंच लिहिण्यासारखं आहे ह्या विषयावर. नक्की लिहा. फार महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या सारख्या तज्ञ माणसाकडून लेख आला तर खुपच महत्त्वाचा आणि उपयोगी ठरेल. तेव्हा लिहाच!

In reply to by निनाद

एस 07/05/2014 - 13:15
'खव'त सांगितल्याप्रमाणे मी यातला तज्ञ नाही. टॉर वापरू शकता, फक्त तुमची बॅण्डविड्थ वापरायला देऊ नका. एग्झिट नोड किंवा रिले बनण्यास नकार द्या. यावर दुसरा पर्याय हा फक्त एखादे नेटवर्क हॅक करून त्यातून दुसरे आणि त्यातून तिसरे, चौथे वगैरे असं करत करत दर वेळी आयडेंटिटी चोरत टारगेटपर्यंत पोहोचणे हा आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अगदी ज्याला एथिकल हॅकिंग म्हणतात तेही निदान भारतात तरी गुन्हा आहे. असे अजिबात करू नये. आणि भारतीय पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला कमी तर मुळीच लेखू नये. :-) टॉरचा वापर त्यातल्या कायदेशीर डिस्क्लेमर प्रमाणे समजून-उमजून केला तर किमान सायबर्-गुन्हेगारांपासून आणि काही मोजकी 'रोग्यू स्टेट्स' यांच्या सायबर सेन्सॉरशिपपासून काही प्रमाणात वाचण्यासाठी होऊ शकतो. फ्लॅशला पर्याय एचटीएम्एल् ५ हा असू शकतो, पण अजून कित्येक संस्थळांनी ते स्टँडर्ड पूर्णपणे स्वीकारलेले नाही. त्यामुळे खरंच पर्याय नाही. संस्थळातील एम्बेडेड फ्लॅश व्हिडिओ किंवा फ्लॅश्-बेस्ड पॉप्-अप वर कधीच क्लिक करू नये. कुठूनही काहीही डाउनलोड करताना त्यातील कंटेंट पुन:पुन्हा तपासून घ्यावे. फ्री अ‍ॅन्टिवायरस वापरत असाल, तर शक्यतो पैसे भरून अपग्रेड करून घ्यावे आणि फायरवॉल चालू करावी. अश्लील संस्थळे ब्लॉक करून टाकावीत. वेळोवेळी आपल्या इंटरनेट प्रोवायडरचे इनकमिंग-आउटगोइंग डेटा ट्रॅफिक तपासत जावे. संशयास्पद अ‍ॅक्टिविटी दिसल्यास तसे तपासून पहावे. आपल्या नकळत कुठला प्रोग्राम इन्स्टॉल झालाय का ते पहावे. संगणक पूर्ण स्कॅन करावा. आणि इंटरनेटला जेव्हा गरज आहे तेव्हाच कनेक्ट करावे. इतर वेळी कनेक्शन बंद करावे. आपल्याव्यतिरिक्त घरात इंटरनेट वापरणारे जे असतील त्यांना वरील धोके एकदा समजाऊन सांगावेत. आपण जी काळजी घेतो ती त्यांनाही घ्यायला लावावी.

In reply to by निनाद

एस 09/05/2014 - 00:15
आंतरजालीय खाजगीपणा म्हणजे स्वतःशी संबंधित अशी माहिती वाचणे, साठवणे, तिचा पुनर्वापर करणे, तिर्‍हाईतास देणे अथवा प्रकाशित करणे यावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क. अशा माहितीत व्यक्तिशः अभिज्ञेय माहिती (personally-identifiable information) किंवा व्यक्तिशः अनभिज्ञेय माहितीचा (non-PII) समावेश होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा आंतरजालीय खाजगीपणा जपणे म्हणजे त्या व्यक्तीची आंतरजालावरील गतिविधी (Internet activities) ही तिच्या व्यक्तिशः अभिज्ञेय माहितीशी संलग्न करू शकण्याची क्षमता तिर्‍हाईत अभिपक्षास नाकारणे होय. तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर्/गैरवापर कशाकशाप्रकारे होऊ शकतो? आजकाल बर्‍याचशा कंपन्या आणि काही विद्यापीठेही उमेदवाराची आंतरजालावरील गतिविधी, सोशल नेटवर्कवरील सार्वजनिक माहिती याचा वापर करून उमेदवाराला नोकरी/प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवतात. प्रोफाइलिंग : तुमचा ब्राउजिंग इतिहास, शोध शब्दावल्या, सोशल नेटवर्कवरील प्रोफाइल इत्यादी वापरून क्लिष्ट गणितीय अल्गोरिथमच्या सहाय्याने तुमचे बर्‍यापैकी अचूक प्रोफाइल बनवले जाऊ शकते जे इतके विस्तृत असते की त्यात तुमचे नाव नसले तरी हे प्रोफाइल कोणाचे आहे हे ठळकपणे सांगता येऊ शकते. या माहितीमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, जात-धर्म-वंश, राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोन, अगदी तुमच्या 'भानगडी' आणि 'भूतकाळातील चुका', लैंगिक कल वगैरे उघड झाली तर अशक्य त्रास होऊ शकणार्‍या बाबी शोधणार्‍यास मिळू शकतात. लहान मुले व इतर संवेदनशील घटक : आपण कुठल्या प्रकारच्या संस्थळाला टाळायला हवे हे पुरेसे माहित नसते. सायबर बुलींगला चटकन बळी पडू शकतात. कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करतात. इमेल अ‍ॅटॅचमेंट, पॉप-अप उघडणे; दृश्यफिती, गाणी, संगणक प्रणाली डाऊनलोड करणे; टोरेंट वापरणे; साँग्ज डॉट पीके सारख्या संस्थळांना भेटी देणे या व अशा अनेक प्रकारांनी ह्या व्यक्ती मॅलवेअर, स्पायवेअरची सोप्पी टारगेट्स असतात. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारे अशाच पद्धतीने आपल्या भावी बळींचा शोध घेत असतात. हनीट्रॅप : सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध देशांची सरकारे, तसेच काही हॅकर्स हे ज्याला हनीट्रॅप संस्थळे म्हणतात अशी संस्थळे उघडून ठेऊन त्यावर विवादास्पद मुद्दे किंवा चर्चा मुद्दाम चालू करून संशयास्पद व्यक्ती किंवा व्हिक्टिम्स आकर्षित करण्यासाठी व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या संस्थळांचा वापर करू शकतात. (अगदी मिपासारखंच ना! ;-) ) याचा नेहमी गैरवापरच होतो असे नाही. उदा. काही काळापूर्वी चाइल्ड पॉर्नविरोधी कारवाई करणार्‍या एका एजन्सीने एका चिमुरडीचे खोटे प्रोफाइल तयार केले. या मुलीकडे जगभरातले बरेच paedophile आकर्षित झाले आणि अलगद त्यांच्यासाठी लावलेल्या जाळ्यात सापडले. पण समजा तुम्ही जर सरकारच्या काही धोरणांविरुद्ध काम करणारे सामाजिक कार्यकते असाल तर सरकार तुमच्या पोस्ट, ब्लॉग, इ. लेखन, खोटे फ्रेंड्स किंवा खोटे फॉलोअर्स इ.च्या माध्यमातून तुमच्यावर कडक नजर ठेऊ शकते व वेळप्रसंगी त्यांचा तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणूनही वापर करू शकते. फ्लॅश कुकीज् : एरवीच्या सर्वसाधारण टेक्स्ट कुकीज् किंवा एचटीटीपी कुकीज् आपल्याला माहित आहेत. त्या तुमच्या ब्राउजरच्या टेम्पररी फोल्डर मध्ये साठवल्या जातात. जेव्हा आपण ब्लॉक ऑल कुकीज अशी सेटिंग करतो तेव्हा या टेक्स्ट कुकीज् ब्लॉक होतात. त्यावर पर्याय फक्त यूआरएल रिरायटिंग हाच होता, पण फ्लॅश आल्यापासून सगळंच बदललंय. फ्लॅश कुकीज म्हणजेच लोकल शेअर्ड ऑब्जेक्ट्स. ज्या वेबपेजेसमध्ये अ‍ॅडोबी फ्लॅश प्लेअर किंवा SWF ऑब्जेक्ट्स वापरलेले असतात, ती वेबपेजेस क्लायंटच्या संगणकावर ह्या फ्लॅश कुकीज साठवतात व त्यांच्याद्वारे तुमचा माग ठेवतात. फक्त या कुकीज् क्लायंट मशीनपासून सर्वर मशीनला ट्रान्सफर होत नाहीत. पण फ्लॅश कुकीज ब्लॉक करणं सोपं नाही. आता काही अ‍ॅडऑन्स आले आहेत जे या फ्लॅश कुकीजना ट्रॅक करू शकतात किंवा त्यांच्यामार्फत होणारे माहितीचे संक्रमण किमान पाहू शकतात. यासाठी मोझिलासारख्या ब्राउजरचे खास अ‍ॅडऑन्स किंवा प्लगइन मिळतात ते वापरावेत व त्यांच्यामार्फत फ्लॅश कुकीज ब्लॉक करता येतात का ते पहावे. एवरकुकी : हा फ्लॅश कुकीजच्याही पुढचा प्रकार आहे. यात कुकी एखाद्या सेल्फरेप्लिकेटिंग वायरसप्रमाणे स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारात प्रतिरूपे करू शकतात. आणि जर तुम्ही यातली काही प्रतिरूपे पुसून टाकलीत तरी जे प्रतिरूप राहिले असेल ते पुन्हा इतर प्रकारात प्रतिरूपे तयार करून ठेवते. याचा उद्देश हा की, एकदा एवरकुकीज् (Evercookies) वापरकर्त्याच्या संगणकावर आल्या की त्या कधीच डिलीट करता येऊ नयेत. फायरफॉक्ससारख्या ब्राउजरसाठी Anonymizer nevercookie म्हणून प्लगइन येतात. ती डाउनलोड करून वापरावीत म्हणजे एवरकुकींपासून संरक्षण होण्यास मदत होते. डिवाइस फिंगरप्रिंटिंग : एवरकुकीजच्या खूप खूप पुढचा प्रकार... यापासून वाचणे केवळ हॅकर्सनाच शक्य आहे. हे तंत्रज्ञान सर्व प्रॉक्सी, फायरवॉल, आयपी मास्किंग वगैरे भेदून तुमच्या संगणकापर्यंत पोहोचू शकते व तुमच्या माहितीचे संक्रमण याच संगणकापासून सुरू झाले होते हे सांगू शकते. गुगल अकाउंट्स ही डिवाइस फिंगरप्रिंटिंगसाठी सु(की कु)प्रसिद्ध आहेत. सर्चइंजिन प्रोफाइलिंग : वेगवेगळी सर्चइंजिने ही त्यांचा वापर करणार्‍या प्रत्येक वापरकर्त्याची PII माहिती जरी घेत नसती तरी ती प्रत्येकास एक विशिष्ट संकेतांक देऊन ठेवतात आणि त्यांच्या अबबबबब अशा अतिप्रचंड डिस्ट्रिब्युटेड डेटाबेसेसमध्ये साठवतात. प्रत्येक यूजर कुठे कुठे गेला, कायकाय सर्च केले, कुठलीकुठली संस्थळे पाहिली, कायकाय उतरवून घेतले, कायकाय लिहिले, कायकाय चढवले वगैरे सर्व माहिती या माहितीसाठ्यांमध्ये लोड होत राहते. हे माहितीसाठे हाताळणारे लोक तुमचे ओळखता येण्यासारखे (identifiable) प्रोफाइल सहज बनवू शकतात तसेच अशी माहिती कुणालाही विकूही शकतात. अक्षरशः पाच डॉलरपासून हजारोलाखो लोकांची माहिती विक्रीस उपलब्ध असते. या माहितीसाठ्यांना असणारा हॅकिंगचा धोकातर वेगळाच. काही छोट्याछोट्या पण महत्त्वाच्या बाबी : # एक अकाउंट दुसर्‍या साइटवर लॉगइन करण्यासाठी वापरू नये. उदा. गुगलने फेसबुकवर, फेसबुकने फ्लिकरवर इ. # एखाद्या साइटवर शेअर करण्यासाठी गुगल, फेसबुक, याहू, लिंक्डइन वगैरेंची लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून आपले सोशल नेटवर्किंग प्रोफाइल अशा साइट्सना दाखवू नये. # फेसबुकवर आधी Who can look up your Timeline by name हे नियंत्रित करण्याची सोय होती. आता ती सोय त्यांनी काढून टाकली आहे. आता कुणीही तुमचे फेसबुक प्रोफाइल शोधू शकतं. # फेसबुकवर कुणीही कुणालाही टॅग करू शकतं. Timeline Review नेहमी वापरा. # फेसबुक तुम्ही टाइप केलेला प्रत्येक शब्द-न-शब्द लक्षात ठेवतं. जरी तुम्ही ते पब्लिश नाही केले तरी. हे फार महत्त्वाचे आहे. तुमची कुठलीच पोस्ट कायमची डिलीट तर होतच नसते, जे सहज म्हणून तुम्ही कराल ते सगळं तिथं कायमचं साठवलं जातं. # समजा एका ब्राउजरमध्ये वेगवेगळ्या टॅबमध्ये तुम्ही फेसबुक उघडलं आहे आणि इतरही साइट्स पाहत आहात. फेसबुक तुम्ही काय करताय याचा पूर्ण मागोवा ठेवते. लॉगआउट केले किंवा फेसबुकची टॅब बंद केली तरीसुद्धा हे ट्रॅकिंग चालूच राहतं. ही धक्कादायक बाब फेसबुकने नुकतीच कबूल केली आहे. गुगल, याहूसारख्या इतर साइट्ससु्द्धा असे करत असतील या शंकेला भरपूर वाव आहे. # फेसबुकवर एखादा फोटो तुम्ही टाकला असेल व त्याचे नोटिफिकेशन इतरांना गेले असेल, त्याची यूआरएल त्यांच्याकडे असेल तर तो फोटो तुम्ही फेसबुकवरून काढून टाकला तरी त्यांना त्या लिंकचा वापर करून तो पाहता येतो. स्वतःची चित्रविचित्र छायाचित्रे चेपुवर हिरिरीने टाकणार्‍यांनी ही बाब लक्षात ठेवावी. # फेसबुकवर लॉगइन करताना बाय डिफॉल्ट https वापरले जात नाही. यासाठी ब्राउजरमधून फेसबुक ओपन करताना नुसते facebook टंकून Ctrl+Enter दाबू नये. मुद्दाम https://www.facebook.com/ असे टंकावे व मगच लॉगइन करावे. (https म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑन सिक्युअर्ड सॉकेट लेअर. यात आंतरजालावर संक्रमित होणारी माहिती कूटबद्ध म्हणजेच एनक्रिप्ट होऊन पुढे जाते.) # फेसबुकवरील तुमच्या प्रोफाइलवरील सार्वजनिक माहिती ही कोणालाही उपलब्ध असते व त्यात तुमच्या प्रोफाइल फोटोंचा समावेश होतो. त्याचबरोबर इतरांच्या तुम्ही टॅग झालेल्या पण पब्लिक सेटिंग असणार्‍या पोस्ट, कॉमेंट्स, फोटो इ. ही सहज उपलब्ध होऊ शकते. तेव्हा प्रोफाइल फोटो हा सहज कुणाला ओळखता येणार नाही असा लॉन्ग शॉटवाला, दुसरीकडेच पाहत असलेला वगैरे ठेवावा. स्वतःचे इतर चांगले फोटो वेगळ्या अल्बममध्ये चढवून तो फक्त निकटवर्तियांना पाहता येईल असा ठेवावा. # फेसबुकवर सर्व फ्रेंड्सचे वर्गीकरण Close Friends, Family, Acquintances वगैरेंमध्ये नीट करून ठेवावे. # स्मार्टफोनवरील तिर्‍हाईत अ‍ॅप्सना तुमच्या फेसबुक किंवा गुगल अकाउंटला कनेक्ट करू देऊ नये. # लिंक्डइन वरील संकेताक्षरे (पासवर्ड) सुरक्षित नाहीत. तुमचे जुने पासवर्ड (सर्वच संस्थळांवरील) नियमितपणे बदला. एकच पासवर्ड दोन संस्थळांसाठी वापरू नका. # वेबक्रॉलर्स प्रकारची सर्चइंजिने प्रत्येक संस्थळाच्या प्रत्येक पेजवरील माहिती गोळा करत असतात. तेव्हा आपला मोबाइल नंबर, इमेल आयडी वगैरे कुठेच देऊन ठेऊ नये. (याला मिपाची खरडवहीसुद्धा अपवाद नाही.) # बॉटनेट्स - तुमच्या संगणकाकडून तुमच्या नकळत काही वेगळेच काम करून घेतले जात असू शकते. तेव्हा गरज नसताना आंतरजालाशी कनेक्टेड राहू नका. # इमेल अथवा वेबपेजेसमधील कुठल्याच लिंकवर थेट क्लिक करू नका. लिंकवर राइटक्लिक करून टारगेट कॉपी करा व नोटपॅडमध्ये पेस्ट करा. आता ही योग्य व सुरक्षित लिंक आहे याची खात्री झाल्यावर ब्राउजरचे नवीन सेशन उघडून किंवा वेगळा ब्राउजर खोलून (आधीचा मोझिला असेल तर इंटरनेट एक्स्प्लोअरर इ.) त्याच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये लिंक टंका - पेस्ट करू नका. # ऑनलाइन शॉपिंग निकड असतानाच करा. कुठेही खाते खोलल्यास त्यात क्रेडिट कार्डची माहिती साठवून ठेऊ नका. त्यासाठी एचडीएफसी बॅंकेच्या नेटसेफ या व्हर्च्यूअल क्रेडिट कार्डांसारख्या तात्पुरत्या कार्डांचा वापर करा. # ऑनलाइन अर्थविषयक व्यवहार करताना पासवर्ड हा कळफलकाचा वापर करून टंकू नये. शक्यतो व्हर्च्युअल किबोर्डचा वापर करावा. # ब्राउजरमधील Javascript शक्यतो ब्लॉक करून टाका. सेम-ओरिजिन पॉलिसी टाळून जावास्क्रिप्ट व अ‍ॅजॅक्सच्या सहाय्याने क्रॉस-साइड स्क्रिप्टिंग, XSS अ‍ॅटॅकसारखे प्रकार सर्रास घडत असतात. # शक्यतो IE आणि FireFox मध्ये Ctrl+Shift+P वापरून प्रायवेट ब्राउजिंग मोड वापरावा.

In reply to by एस

एस 09/05/2014 - 00:20
वरील माहितीत काही चूक कुणाला आढळल्यास त्वरित नजरेस आणून द्यावे म्हणजे संपादकांकरवी लगेच दुरुस्त करून घेता येईल. विषय सुरक्षिततेचा आहे म्हणून म्हटलं. तसेच ही माहिती तुम्हीही पडताळून पहा व नंतरच वापरा. याची कोणतीही जबाबदारी मी घेणार नाही. *stop*

मध्यंतरी व्हॉटसपला फेसबूक ने लाखो करोडो रुपये देऊन खरेदी केले तेव्हा पर युजर साधारण ४० रुपये अशी किंमत फेसबूकला पडली असे गणित आलेले. (आकडा चुकत असेल तर करेक्ट करा) पण हा सौदा करून फेसबूकने एवढ्या लोकांची माहिती विकत घेतली म्हणून हा फायद्याचा सौदाच आहे असे काहीसे वाचनात आलेले. मला यातले जास्त कळत नाही पण हे या चर्चेशी निगडीत आहे का?

In reply to by तुमचा अभिषेक

निनाद 07/05/2014 - 12:02
व्हॉटसपला काय काय परमिशन तुम्ही देता ते एकदा वाचले की लगेच लक्षात येईल त्याचे किम्मत का. तसेच फेसबुकचे ही अ‍ॅप आपल्या फोन वर असायचे कारण नाही. कारण ते ब्राउझरने पण पाहता येते. मग कशाला त्यांना सगळे दार उघडून द्यायचे?

In reply to by निनाद

व्हॉटसपला काय काय परमिशन तुम्ही देता ते एकदा वाचले की हायला कधीच नाही वाचले तसेच फेसबुकचे ही अ‍ॅप आपल्या फोन वर असायचे कारण नाही.कारण ते ब्राउझरने पण पाहता येते. हायला ते पण ईजी पडते म्हणून आहेच. तसा फेसबूकचा मी शौकीन नाही पण त्यात नोटीफिकेशन कळत असल्याने बरे पडते.

मागे एका गुन्हे-पत्रकारिता करणा-या पत्रकाराची (डे असं नाव होतं त्यांचं) हत्या झाली , त्यावेळि गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी गुगलची मदत घेतली. गुगले ने डे यांचा मेलबॉक्स उघडून पोलिसांना उपयूक्त माहिती पुरविली. विचार करा एखादी व्यक्ती घरातून अचानक गायब झाली, कुणाचा खून झाला आणि इतर धागेदोरे मिळत नसतील तर त्या व्यक्तीने गुगलवरुन काय शोधले, कोणते नकाशे पाहिले ई गोष्टी उपयोगी ठरु शकतील. कुणी बॉम्ब वा ईतर घातक स्फोटके बनविण्याची कृती गुगलवर शोधत असेल आणि ती माहिती गुगलने पोलिसांना आगाऊ पुरविली तर पोलिस दक्ष राहून तपास करु शकतील. अर्थात हया गोष्टी फार क्वचित होणा-या आहेत. पण दैनंदिन आयुष्याही मला याचा उपयोग होवू शकतो. उदा: मला माझ्या Android tablet साठी TV tuner card हवे आहे. मी गुगलवर किंवा काही shopping sites वर ते शोधले पण अजून तरी अशी काही गोष्ट बाजारात नसल्याने मी विकत घेवू शकलो नाही. पुढे मी तो नाद सोडला. पण त्यानंतर अशी वस्तू बाजारात आली आणि माझ्या search history मुळे गुगलने किंवा कुणा shopping site ने मला ईमेल पाठवून त्याबद्दल कळविले तर मला आनंदच होणार की. बाकी "कर नाही त्याला डर कशाला" मी काही देशविघातक कृत्य करत नाही. आणि गुन्हेगार गुगलकडे जावून माझा डेटा विकत घेतील अशी शक्यता कमीच.

पैसा 08/05/2014 - 13:02
लेख आणि मुख्यतः स्वॅप्स च्या प्रतिक्रियातून बरीच उपयुक्त माहिती दिली आहे. जास्त विचार करायचा नसेल तर एखादा साधा हजारभर रुपयांचा मोबाईल फोन म्हणून वापरण्यासाठी घ्यावा. आपले बँकेचे एसेमेस अ‍ॅलर्ट्स वगैरे जे काय असतील ते ते त्या नंबरावर घ्यावेत हे शहाणपणाचं दिसतं आहे. अँड्रॉईड फोनवर गुगल खात्याने लॉग इन केल्याशिवाय तो आपल्याला काही करू देत नाही. तेव्हा मोबाईलवरून सर्च वगैरे सहसा वापरू नये असं अकूण दिसतंय. फेसबुक अ‍ॅप मोबाईलवर बरीच मेमरी खातं. शिवाय ते मोबाईलवर असावं अशी काही गरज नाही. अँड्रॉईड सोडून इतर लिनक्स प्रणालीवर आधारित मोबाईल कधी येतो आहे याची उत्सुकतेने वाट बघत आहे.

विकास 08/05/2014 - 20:19
यावरून एक विनोद आठवला. सध्या अमेरीकेत जे काही सरकारकडून जनतेच्या प्रायवसीवर हल्ला केला गेला आहे त्या संदर्भातला हा विनोद आहे :) Obama

विकास 08/05/2014 - 20:22
भारतात माहीत नाही, पण येथे अमेरीकेत तुम्ही जर एखाद्या शॉपिंग कॉप्लेकसमधे गेलात आणि तुमचा अँड्रॉईड फोन असला तर लगेच तिथल्या विविध दुकानातली डील्स कळतात. मध्यंतरी त्यांनी फोनवर गुगल नाऊ म्हणून सेवा चालू केली. ती डिअ‍ॅक्टीव्हेट करता येते. पण माझी चालू होती. एक दिवस सकाळी मला अ‍ॅलर्ट ऑफिसला जायला ट्रॅफिकमुळे इतका वेळ लागेल. तेच संध्याकाळी घरी जायच्या सुमारास. पण गुगलपेक्षाही काही सेवा आहेत तेथे तर अजून माहिती कळू शकते.

In reply to by विकास

मदनबाण 08/05/2014 - 22:17
एक दिवस सकाळी मला अ‍ॅलर्ट ऑफिसला जायला ट्रॅफिकमुळे इतका वेळ लागेल. तेच संध्याकाळी घरी जायच्या सुमारास. :) बाकी गुगल आणि मायकोसॉफ्टची आपापसामधील साठमारी अधुन मधुन समोर येत असते... मग कधी गुगलची आपल्या सर्वरचा अप-टाइम मायकोसॉफ्ट पेक्षा जास्त आहे असे सांगुन कळ काढणे असो वा... मायकोसॉफ्टचा Scroogled प्रचार... आत्ताच http://www.scroogled.com/Home इथे जाउन आलो आणि तिथे त्यांनीच दिलेला दुवा वाचतोय :- Google Accused of Wiretapping in Gmail Scans

आतिवास 05/05/2014 - 08:23
तुम्ही दिलेल्या साईट्सदेखील किती काळ आपली प्रायव्हसी जपणार हा एक मोठा प्रश्न आहेच म्हणा. त्यामुळे त्यावरही फार विसंबून न राहता सतत जागरूक राहायला हवं हे खरं. ब-याच वर्षांपूर्वी एकदा मी एका मित्राला सायन्स डायजेस्ट या विषयावर काहीतरी लिहिलं होतं आणि दुस-या क्षणी त्याची जाहिरात बाजूला झळकली तेंव्हाच काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं होतं. तेव्हापासून काम संपताक्षणी लॉगआऊट करायची सवय लावून घेतली होती स्वतःला - पण हल्ली विसरले होते. आता पुन्हा नव्याने सुरूवात करते. :-) आणि आंतरजालीय आयुष्यापेक्षा प्रत्यक्ष लोकांसोबत जगणे हा तर अधिक चांगला पर्याय आहेच! :-)

मैत्र 05/05/2014 - 09:16
अँड्रॉइडवर असं कोणतं सोयीचं सर्च इंजिन आहे? duckduckgo किंवा startpage मोबाईलवर सोयीस्कर रित्या वापरता येतं का? वरची एकूण माहिती खूप धक्कादायक / सरप्राईज नाही पण हे अंदाजापेक्षा फार फार मोठं आहे हे जाणवतंय..

एके काळी गावगाडा होता. त्यात तुम्ही काय करता, काय बोलता, कोणाशी संबंध आहेत, कोणाशी नाहीत याची बित्तंबातमी गावाला असे. गावातला दुकानदार तुम्ही गेल्यावर 'नेहमीप्रमाणेच वीस किलो गहू पाठवून दिले आहेत. आणि तांदूळ तुम्हाला आंबेमोहोर लागतो ना, तोही पाठवून देतो' असं म्हणायचा. त्याला व्यक्तिगत संबंध म्हणायचे लोक. जिव्हाळा, आपुलकी, जाण वगैरे शब्द वापरायचे. 'मुलीचं लग्न आलंय ना पंधरा दिवसांवर, मग देईलच तीनशे रुपये जास्त. नाहीतर जावं लागेल त्याला तालुक्याच्या गावाला. त्यासाठी कुठे आहे त्याला वेळ आणि पैसा...' असाही विचार दुकानदार करत असे. गूगल यापेक्षा वेगळं काय करतं? हेच गूगलने केलं की प्रायव्हसी वगैरे मुद्दे येतात. एकाच वेळी शेजारी कोण राहतो कल्पना नाही याबद्दल तक्रार असते. मग तिथे शेजाऱ्यांबरोबर आपल्याला प्रायव्हेट गोष्टी शेअर न कराव्या लागण्याबद्दल कौतुक नाही. आणि गूगलबरोबर दोस्ती केल्यावर त्याला माहिती कळल्याबद्दल तक्रार करायची. मेक अप युअर माइंड! प्रायव्हसीही हवी, गूगल देतो त्या सगळ्या सर्व्हिसेसही फुकटात हव्या, केक ठेवायचाही आहे, आणि तो खायचाही आहे... प्रश्न असा आहे, की गूगल नसतानाच्या काळात तुमचं आयुष्य जास्त सुखी होतं का? त्याचं उत्तर खणखणीतपणे हो असेल तर द्या सोडून गूगल. खणखणीतपणे नाही असेल तर सहन करा गूगलला माहीत असणं. या दोनच्या मधलं काही असेल तर ठरवा काय करायचं ते.

In reply to by राजेश घासकडवी

आतिवास 05/05/2014 - 17:16
"गावाला बित्तंबातमी" असण्याचा मुद्दा मान्य आहे. पण अशा संबंधांत माझी माहिती जशी इतरांना कळू शकते, तशीच इतरांचीही मला कळण्याची सोय होती. आता माझी माहिती गोळा करणारे लोक अज्ञात आहेत; त्यांचे हेतू मला कळत नाहीत; त्या माहितीचा दुरूपयोग होतो आहे का हेही मला कळण्याची शक्यता नाही. माझी माहिती गोळा करणा-यांची माहिती मिळवण्याचं साधन माझ्याकडं नाही - हा एक मोठा फरक आहे. त्यामुळे ज्यांना केक ठेवायचा आहे आणि खायचाही आहे, त्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे हे खरं! :-)

In reply to by आतिवास

निनाद 06/05/2014 - 04:52
आता माझी माहिती गोळा करणारे लोक अज्ञात आहेत; त्यांचे हेतू मला कळत नाहीत; त्या माहितीचा दुरूपयोग होतो आहे का हेही मला कळण्याची शक्यता नाही. माझी माहिती गोळा करणा-यांची माहिती मिळवण्याचं साधन माझ्याकडं नाही - हा एक मोठा फरक आहे. हेच म्हणायचे होते. तुमची माहिती कोण कशी कधी आणि कुठे वापरतो आहे याचा तुम्हाला काहीही पत्ता नाहीये. थोडक्यात गुगल उपकार करत नाहीये. मी माझी माहिती त्यांना देतो ती ते विकतात, मग परत विकतात, आणि परत परत विकत राहतात... कुणाला ते मला माहिती नाही!

In reply to by आतिवास

'आपली माहिती' हा शब्दप्रयोग फारच व्यापक आहे. त्यामुळे 'प्रायव्हसीचा भंग' किंवा 'माहिती विकणं' याला काहीशी भीतीदायक संदर्भ प्राप्त होतात. उदाहरणार्थ, प्रायव्हसी हा शब्द आपण अत्यंत खाजगी व्यवहारांबाबत वापरतो. पण गूगल तुम्ही बेडरूममध्ये काय करता, कोणाबरोबर अफेअर्स करता इत्यादी माहिती कोणाला विकत नाही. गूगल जी माहिती विकतं ती तुम्ही गेल्या आठवड्यात कुठल्या व्हेकेशन्सच्या जागा सर्च केल्या असतील तर 'ही व्यक्ती प्रवास करू इच्छिते' या स्वरूपाची माहिती कंपन्यांना विकते, जेणेकरून त्या कंपन्या तुमच्याकडे प्रवासविषयक प्रॉडक्ट्स विकण्यासाठी जाहिराती करू शकतात. ही माहिती व्यक्तिगत आहे खरी, पण तुमच्यासाठी तितकी 'कोणाला कळल्यास हानिकारक/लज्जास्पद/अपमानास्पद' अशी नाही. जोपर्यंत 'तुम्ही इतके इतके पैसे दिले नाहीत तर तुमची ही ही माहिती जाहीर करू' अशी गूगल मला धमकी पाठवत नाही (किंवा गूगलकडून विकत घेतलेल्या माहितीवरून कोणी मला पाठवत नाही) तोपर्यंत माझी जी माहिती गूगलला कळते ती फारशी महत्त्वाची नाही असं गृहित धरायला माझी ना नाही. (काही गुन्हेगार पिनकोड नंबर पळवतात ते वेगळं.)

In reply to by राजेश घासकडवी

निनाद 06/05/2014 - 05:08
एकाच कंपनीने माझा सगळा विदा गोळा करावा याला माझा आक्षेप आहे. प्रायवसी नसतेच पण माझा विदा विखुरुन जावा जेणे करून किमान तो सहजतेने एकाच कंपनीच्या हाती लागू नये असे वाटते. तुम्ही रिसर्चवाली माणसं त्यामुळे तुम्हाला याची जाणीव/ माहिती जास्त असणार असे वाटते.

कंजूस 05/05/2014 - 09:34
यावरून मला एक नाटकवाल्याचा किस्सा वाचलेला आठवला .एकदा एका नटाला दुपारी भजी ,मिसळ खाऊन पोटात गैसेस होऊ लागले .संध्याकाळी नाटक सुरू झाले .याचे संवादही बरेच होते .मध्येच दुसऱ्या नटाचा मोठा संवाद आल्यावर थोडे कडेला जाऊन झाडांच्या कुंड्याँपाशी जाऊन याने लांबलचक पूँऽऽ सोडले .आणि एकच मोठा हशा पिकला .त्या दिवशी नेपथ्यवाल्याकडे थेटरवाल्याने दिलेला जादा माईक नेमका कुंडीत ठेवलेला होता . लॉग इन /आउट करून कुठेही XXलात तरी आवाज घुमतोच .शक्यतो Xदूच नका .

कदाचित अशा माहितीच्या आधारे भविष्यात ब्लॅकमेल करायला पण सुरवात करतील. पण नंगेसे खुदा भी डरता है अशा लोकांना काय ब्लॅकमेल करणार? माहितीच्या विस्फोटात अशा गोष्टी घडणार हे आता मान्य करण्याची मानसिकता तयार झाली आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

निनाद 06/05/2014 - 05:12
तुमची 'सर्व' माहिती कंपन्यांना मिळणारच ही धारणाच चुकीची आहे. ही धारणा जाणीवपुर्वक पसरवली गेली आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बळी आहात पण 'तुम्हाला बळी जायचेच असते' ही मानसिकता 'तयार केलेली' आहे हे ध्यानात असु द्या. माझी माहिती ही माझी आहे आणि कुणीही यावे आणि ती ताब्यात घ्यावी हे गृहितक चुकीचे वाटत नाही काय?

मधे एका सदस्यानं `व्य. नि. सुविधा सुरक्षित आहे का? अशा आशयाचा लेख टाकला होता. एकदा तुम्ही नेटवर आहात म्हणजे एक्सपोज्ड आहातच. खरं तर प्रत्येक अभिव्यक्त हे एक्स्पोज होणंच आहे. बँक अकाऊंट हॅकींग वगैरे गोष्टी संपूर्ण वेगळ्या आहेत. पण एकदा `जे आत, तेच बाहेर' अशी मनोदशा झाली की भीती नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य 05/05/2014 - 14:58
पण एकदा `जे आत, तेच बाहेर' अशी मनोदशा झाली की भीती नाही.
पण तुमची मनोदशा इतरांना तुमड्या भरायला मदत करणारी व गोष्टी महाग करणारी नको. तसेच मला घासकडवींचा मुद्दा पटलाय तरी रोजच्या गाठीभेटी असणारे चावडीबहाद्दर आणी त्रयस्थ गुगल यात फरक जाणवतो.

मदनबाण 05/05/2014 - 09:57
जगभरातले लोक प्रायव्हसीच्या बाबतीत अधिक जागॄत होत चालले आहेत, आणि ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्याला फुकट मिळत असेल तर त्या बदले आपली व्यक्तीगत माहिती मिळवणे किंवा ती मिळवुन विकणे यावर नियंत्रण कसे मिळवणार ? तसेही गुगलला तुमच्या अनेक गोष्टी कळु शकतात. अगदी तुम्ही एटीएम मधुन पैसे काढले, किती काढले आणि आत्ता तुमच्या "क्ष" खात्यात किती पैसे आहेत ? आता हे कसं शक्य आहे ? तर समजा तुमचे आयसीआयसीआय बॅंकेचे खाते आहे, तुमच्या सोयीसाठी बँकेने एसएमएस आणि इमेल नोटीफिकेशनची सुविधा तुम्हाला दिली आहे.जसे तुम्ही एटीएम मधुन पैसे काढाल तसे तुमच्या मोबाइलवर ट्रॅन्झॅक्शन मेसेज येइल आणि मेल अकाउंटवर {कोणतेही, इथे फक्त जी-मेलचा विचार करतोय} नोटिफिकेशन मेल येइल. आता त्यात नवल / विशेष ते काय ? तर त्या नोटिफिकेशन मेल मधे तुमच्या अकांउट नंबर चे काही डिजीट XXX असे करुन ठेवलेले असतात त्यामुळे तुमचा संपूर्ण अकाउंट नंबर समजणार नाही,पण काढली गेलेली रक्कम आणि शिल्लक रक्कम त्या नोटिफिकेशन मधे स्पष्ट करण्यात आलेली असते. ;) त्यामुळे ही माहित मेल अकाउंटवाल्यांना आयतीच मिळते ! तसही जी-मेल ने कबुल केले आहे की ते तुमचे मेल स्कॅन करतात. संदर्भ :- Google admits it's reading your emails Google admits just how much it scans our Gmail Gmail does scan all emails, new Google terms clarify बाकी फायरफॉक्सवाल्यांचा या बाबतचा {प्रायव्हसी आणि इतर} स्टँड मला पहिल्या पासुन आवडत आला आहे.सध्या त्यांच्या या http://goo.gl/buZcwd पेजवर लक्ष ठेवुन आहे, हे नक्की काय आहे ते इथे :- http://goo.gl/Y8VH1e वाचता येइल.

In reply to by मदनबाण

निनाद 06/05/2014 - 04:54
जी-मेल ने कबुल केले आहे की ते तुमचे मेल स्कॅन करतात. तर त्यापुढे जाऊन त्याचा विकायला किंवा इतर काही अनेक कारणांसाठी उपयोग करतात.

चित्रगुप्त 05/05/2014 - 10:26
. च्च्लेअनेर अर्थात 'CCleaner' बरंच काही साफ करतो, अश्या समजुतीने नियमितपणे वापरतो आहे. यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा. http://www.pc-file.com/ccleaner?utm_source=google&utm_medium=cpc&utm_campaign=PC_IN_Top_Utilidades&utm_content=Ccleaner&utm_term=ccleaner%20download

In reply to by मदनबाण

सीक्लीनर सर्च केल्या"नंतर" किंवा इंटरनेट वापरल्या"नंतर" किंवा ईमेल वापरल्या"नंतर" तुमच्या टेंपररी फाईलस/कॅशे/स्टोअर्ड पासवर्ड्स इ. काढून टाकतो. पण गुगल हे सर्व वापरत असताना म्हणजे रिअल टाईममध्ये पाहत असते. त्यामुळे इथे जो प्रायव्हसीचा मुद्दा चालू आहे, त्याबाबतीत सीक्लीनर निरुपयोगी आहे. "अर्थातच सीक्लीनरचे इतर फायदे आहेत" पण प्रायव्हासी जपणे, हा त्याचा फायदा नाहि.

आनन्दा 05/05/2014 - 14:02
माझ्या माहितीप्रमाणे विदा ही नवीन जगाची गुरुकिल्लि आहे, तेव्हा ज्यच्याकडे जास्ता विदा, तो जास्त मोठा. बाकी चालू द्या. मला या सगळ्यात काही गैर वाटत नाही. आपली प्रायव्हसी आपणच जपली पाहिजे.

प्रसाद१९७१ 05/05/2014 - 16:58
धन्यवाद. तुमची माहीती वापरुन, मी लगेच गूगल चा माझा इतिहास पुसुन टाकला. म्हणजे तसे गूगल नी सांगितले, पण मागे त्यांनी तसाच ठेवला असण्याची पण शक्यता आहे.

चित्रगुप्त 05/05/2014 - 20:06
एक शंका: हार्ड ड्राईव्हमधे संग्रहित असलेली माहिती सुद्धा नेट द्वारे कुणी मिळवू शकतात का? कशी ?

In reply to by यसवायजी

निनाद 06/05/2014 - 04:57
तुमची प्रायव्हसी जपायला कितपत होतो या विषयी साशंक आहे... चांगला मार्ग टॉर वापरणे आणि गुगल फेबुवरचा वापर झाल्यावर लॉग आऊट करणे हा असावा असे वाटते. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

In reply to by निनाद

एस 06/05/2014 - 12:37
टॉर वापरणे म्हणजे संपूर्ण आंतरजालीय-एकांत नाही. टॉर वापरण्याचेही काही तोटे आहेत. एक म्हणजे एक्झिट नोड हे कुठलेही संगणक असू शकतात. सरकारी गुप्तचर संघटना किंवा आंतरजाल-गुन्हेगार. तुम्ही पाठवत असलेली माहिती एनक्रिप्ट करून पाठवणे हाच एक पर्याय यावर आहे. पण ते तुमच्या सर्च लागू नाही. सर्च कीवर्ड एनक्रिप्ट करणे-न करणे हे त्या सर्च इंजिनवर अवलंबून असते. दुसरे असे की, काही प्लगइन विशेषतः फ्लॅश प्लगइन हे एचटीएमएल ला बायपास करतात. त्यामुळे टोर वगैरे वापरूनही तुमच्या संगणकाचा आयपी लपवता येत नाही. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे - तुम्ही तुमचा संगणक टॉर रिले म्हणून वापरू देत असाल आणि एखाद्याने काही किडे केले व ते डेटा ट्रॅफिक नेमके तुमच्याच संगणकाच्या टॉर रिले मधून बाहेर पडले आणि ते पोलिसांनी पकडले, तर तुमचा संतपणा तुम्हांला चांगलाच महाग पडू शकतो. स्वतःची संपूर्ण ऑनलाईन प्रायवसी जपण्याचा फुलप्रूफ उपाय तसा सोपा नाही. त्यात अशक्य गुंतागुंत आहे आणि तुम्ही तेवढे बाप हॅकर हवेत. सर्वसामान्यांनी कुठलेही सर्च करताना एक तर ट्रॅक न करणारे (किंवा निदान तसा दावातरी करणारे) सर्च इंजिन वापरावीत. सर्च करताना कुठेही लॉग-इन राहू नये. आणि ब्राउजरचा सगळा डेटा प्रत्येक सेशननंतर पुसून टाकावा. तुमच्या सर्व सोशल नेटवर्किंग संस्थळांवरच्या सर्व खर्‍याखोट्या प्रोफाइलवरून तुम्हांला पिनपॉईंट करू शकणारी माहिती उडवावी. शक्यतो कुटुंबातील व्यक्ती, खूप जवळचे मित्र यांना फ्रेंडलिस्ट मध्ये ठेवू नये. ठेवलेत, तर निदान त्यांच्या आपण किती जवळ आहोत हे ओळखू शकेल अशी सेटिंग (उदा. गेट नोटिफिकेशन, क्लोज फ्रेंड इ.) ठेवू नये. स्वत:चा व्यक्तिगत इ-मेल आयडी, दूरध्वनी क्रमांक, प्लेसेस व्हिजिटेड, फोटो टॅग वगैरे सर्व उडवावे. असो. बरंच लिहिण्यासारखं आहे ह्या विषयावर. सध्या इत्यलम्!

In reply to by एस

निनाद 07/05/2014 - 08:50
उत्कृष्ठ माहिती. धन्यवाद! आता टॉर पण वापरायचे नाही म्हंटल्यावर उपायच खुंटले असे वाटते आहे. त्यातही एग्झिट नोड म्हणून वापरले नाही तर चालण्यासारखे आहे का? टॉर फक्त रिले म्हणून कसे कॉन्फिगर करायचे ते पण लिहा. फ्लॅश ला काय पर्याय आहे?/असतो? मी युट्युबच्या जाहिरातींना कंटाळून एसएम प्लेयर (http://smplayer.sourceforge.net/) वापरायला सुरुवात केली आहे. जाहिराती गेल्याने बरे वाटते आहे. पण हे प्रायव्हसी कितपत जपते याविषयी काहीच कल्पना नाही. वापरणार असाल तर याला फिल्टर्स वगैरे नाहीत हे ध्यानात ठेवा. त्यामुले लहान मुलांना तुम्हीच व्हिडियो शोधून लाऊन मगच द्या! सर्वसामान्यांनी कुठलेही सर्च करताना एक तर ट्रॅक न करणारे (किंवा निदान तसा दावातरी करणारे) सर्च इंजिन वापरावीत. = https://startpage.com/ आणि https://duckduckgo.com/ अजून माहिती असल्यास कृपया भर घाला... सर्च करताना कुठेही लॉग-इन राहू नये. हे फार महत्त्वाचे आहे! ब्राउजरचा सगळा डेटा प्रत्येक सेशननंतर पुसून टाकावा. हे नवीन कळले. यासाठी फाफॉमध्ये काय सेटिंग्ज करायचे ते ही कुणी सांगेल का? बरंच लिहिण्यासारखं आहे ह्या विषयावर. नक्की लिहा. फार महत्त्वाचा विषय आहे. तुमच्या सारख्या तज्ञ माणसाकडून लेख आला तर खुपच महत्त्वाचा आणि उपयोगी ठरेल. तेव्हा लिहाच!

In reply to by निनाद

एस 07/05/2014 - 13:15
'खव'त सांगितल्याप्रमाणे मी यातला तज्ञ नाही. टॉर वापरू शकता, फक्त तुमची बॅण्डविड्थ वापरायला देऊ नका. एग्झिट नोड किंवा रिले बनण्यास नकार द्या. यावर दुसरा पर्याय हा फक्त एखादे नेटवर्क हॅक करून त्यातून दुसरे आणि त्यातून तिसरे, चौथे वगैरे असं करत करत दर वेळी आयडेंटिटी चोरत टारगेटपर्यंत पोहोचणे हा आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अगदी ज्याला एथिकल हॅकिंग म्हणतात तेही निदान भारतात तरी गुन्हा आहे. असे अजिबात करू नये. आणि भारतीय पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेला कमी तर मुळीच लेखू नये. :-) टॉरचा वापर त्यातल्या कायदेशीर डिस्क्लेमर प्रमाणे समजून-उमजून केला तर किमान सायबर्-गुन्हेगारांपासून आणि काही मोजकी 'रोग्यू स्टेट्स' यांच्या सायबर सेन्सॉरशिपपासून काही प्रमाणात वाचण्यासाठी होऊ शकतो. फ्लॅशला पर्याय एचटीएम्एल् ५ हा असू शकतो, पण अजून कित्येक संस्थळांनी ते स्टँडर्ड पूर्णपणे स्वीकारलेले नाही. त्यामुळे खरंच पर्याय नाही. संस्थळातील एम्बेडेड फ्लॅश व्हिडिओ किंवा फ्लॅश्-बेस्ड पॉप्-अप वर कधीच क्लिक करू नये. कुठूनही काहीही डाउनलोड करताना त्यातील कंटेंट पुन:पुन्हा तपासून घ्यावे. फ्री अ‍ॅन्टिवायरस वापरत असाल, तर शक्यतो पैसे भरून अपग्रेड करून घ्यावे आणि फायरवॉल चालू करावी. अश्लील संस्थळे ब्लॉक करून टाकावीत. वेळोवेळी आपल्या इंटरनेट प्रोवायडरचे इनकमिंग-आउटगोइंग डेटा ट्रॅफिक तपासत जावे. संशयास्पद अ‍ॅक्टिविटी दिसल्यास तसे तपासून पहावे. आपल्या नकळत कुठला प्रोग्राम इन्स्टॉल झालाय का ते पहावे. संगणक पूर्ण स्कॅन करावा. आणि इंटरनेटला जेव्हा गरज आहे तेव्हाच कनेक्ट करावे. इतर वेळी कनेक्शन बंद करावे. आपल्याव्यतिरिक्त घरात इंटरनेट वापरणारे जे असतील त्यांना वरील धोके एकदा समजाऊन सांगावेत. आपण जी काळजी घेतो ती त्यांनाही घ्यायला लावावी.

In reply to by निनाद

एस 09/05/2014 - 00:15
आंतरजालीय खाजगीपणा म्हणजे स्वतःशी संबंधित अशी माहिती वाचणे, साठवणे, तिचा पुनर्वापर करणे, तिर्‍हाईतास देणे अथवा प्रकाशित करणे यावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क. अशा माहितीत व्यक्तिशः अभिज्ञेय माहिती (personally-identifiable information) किंवा व्यक्तिशः अनभिज्ञेय माहितीचा (non-PII) समावेश होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा आंतरजालीय खाजगीपणा जपणे म्हणजे त्या व्यक्तीची आंतरजालावरील गतिविधी (Internet activities) ही तिच्या व्यक्तिशः अभिज्ञेय माहितीशी संलग्न करू शकण्याची क्षमता तिर्‍हाईत अभिपक्षास नाकारणे होय. तुमच्या व्यक्तिगत माहितीचा वापर्/गैरवापर कशाकशाप्रकारे होऊ शकतो? आजकाल बर्‍याचशा कंपन्या आणि काही विद्यापीठेही उमेदवाराची आंतरजालावरील गतिविधी, सोशल नेटवर्कवरील सार्वजनिक माहिती याचा वापर करून उमेदवाराला नोकरी/प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवतात. प्रोफाइलिंग : तुमचा ब्राउजिंग इतिहास, शोध शब्दावल्या, सोशल नेटवर्कवरील प्रोफाइल इत्यादी वापरून क्लिष्ट गणितीय अल्गोरिथमच्या सहाय्याने तुमचे बर्‍यापैकी अचूक प्रोफाइल बनवले जाऊ शकते जे इतके विस्तृत असते की त्यात तुमचे नाव नसले तरी हे प्रोफाइल कोणाचे आहे हे ठळकपणे सांगता येऊ शकते. या माहितीमुळे तुमचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, जात-धर्म-वंश, राजकीय, सामाजिक, आर्थिक दृष्टिकोन, अगदी तुमच्या 'भानगडी' आणि 'भूतकाळातील चुका', लैंगिक कल वगैरे उघड झाली तर अशक्य त्रास होऊ शकणार्‍या बाबी शोधणार्‍यास मिळू शकतात. लहान मुले व इतर संवेदनशील घटक : आपण कुठल्या प्रकारच्या संस्थळाला टाळायला हवे हे पुरेसे माहित नसते. सायबर बुलींगला चटकन बळी पडू शकतात. कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करतात. इमेल अ‍ॅटॅचमेंट, पॉप-अप उघडणे; दृश्यफिती, गाणी, संगणक प्रणाली डाऊनलोड करणे; टोरेंट वापरणे; साँग्ज डॉट पीके सारख्या संस्थळांना भेटी देणे या व अशा अनेक प्रकारांनी ह्या व्यक्ती मॅलवेअर, स्पायवेअरची सोप्पी टारगेट्स असतात. लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारे अशाच पद्धतीने आपल्या भावी बळींचा शोध घेत असतात. हनीट्रॅप : सायबर गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध देशांची सरकारे, तसेच काही हॅकर्स हे ज्याला हनीट्रॅप संस्थळे म्हणतात अशी संस्थळे उघडून ठेऊन त्यावर विवादास्पद मुद्दे किंवा चर्चा मुद्दाम चालू करून संशयास्पद व्यक्ती किंवा व्हिक्टिम्स आकर्षित करण्यासाठी व त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या संस्थळांचा वापर करू शकतात. (अगदी मिपासारखंच ना! ;-) ) याचा नेहमी गैरवापरच होतो असे नाही. उदा. काही काळापूर्वी चाइल्ड पॉर्नविरोधी कारवाई करणार्‍या एका एजन्सीने एका चिमुरडीचे खोटे प्रोफाइल तयार केले. या मुलीकडे जगभरातले बरेच paedophile आकर्षित झाले आणि अलगद त्यांच्यासाठी लावलेल्या जाळ्यात सापडले. पण समजा तुम्ही जर सरकारच्या काही धोरणांविरुद्ध काम करणारे सामाजिक कार्यकते असाल तर सरकार तुमच्या पोस्ट, ब्लॉग, इ. लेखन, खोटे फ्रेंड्स किंवा खोटे फॉलोअर्स इ.च्या माध्यमातून तुमच्यावर कडक नजर ठेऊ शकते व वेळप्रसंगी त्यांचा तुमच्याविरुद्ध पुरावा म्हणूनही वापर करू शकते. फ्लॅश कुकीज् : एरवीच्या सर्वसाधारण टेक्स्ट कुकीज् किंवा एचटीटीपी कुकीज् आपल्याला माहित आहेत. त्या तुमच्या ब्राउजरच्या टेम्पररी फोल्डर मध्ये साठवल्या जातात. जेव्हा आपण ब्लॉक ऑल कुकीज अशी सेटिंग करतो तेव्हा या टेक्स्ट कुकीज् ब्लॉक होतात. त्यावर पर्याय फक्त यूआरएल रिरायटिंग हाच होता, पण फ्लॅश आल्यापासून सगळंच बदललंय. फ्लॅश कुकीज म्हणजेच लोकल शेअर्ड ऑब्जेक्ट्स. ज्या वेबपेजेसमध्ये अ‍ॅडोबी फ्लॅश प्लेअर किंवा SWF ऑब्जेक्ट्स वापरलेले असतात, ती वेबपेजेस क्लायंटच्या संगणकावर ह्या फ्लॅश कुकीज साठवतात व त्यांच्याद्वारे तुमचा माग ठेवतात. फक्त या कुकीज् क्लायंट मशीनपासून सर्वर मशीनला ट्रान्सफर होत नाहीत. पण फ्लॅश कुकीज ब्लॉक करणं सोपं नाही. आता काही अ‍ॅडऑन्स आले आहेत जे या फ्लॅश कुकीजना ट्रॅक करू शकतात किंवा त्यांच्यामार्फत होणारे माहितीचे संक्रमण किमान पाहू शकतात. यासाठी मोझिलासारख्या ब्राउजरचे खास अ‍ॅडऑन्स किंवा प्लगइन मिळतात ते वापरावेत व त्यांच्यामार्फत फ्लॅश कुकीज ब्लॉक करता येतात का ते पहावे. एवरकुकी : हा फ्लॅश कुकीजच्याही पुढचा प्रकार आहे. यात कुकी एखाद्या सेल्फरेप्लिकेटिंग वायरसप्रमाणे स्वतःच्या वेगवेगळ्या प्रकारात प्रतिरूपे करू शकतात. आणि जर तुम्ही यातली काही प्रतिरूपे पुसून टाकलीत तरी जे प्रतिरूप राहिले असेल ते पुन्हा इतर प्रकारात प्रतिरूपे तयार करून ठेवते. याचा उद्देश हा की, एकदा एवरकुकीज् (Evercookies) वापरकर्त्याच्या संगणकावर आल्या की त्या कधीच डिलीट करता येऊ नयेत. फायरफॉक्ससारख्या ब्राउजरसाठी Anonymizer nevercookie म्हणून प्लगइन येतात. ती डाउनलोड करून वापरावीत म्हणजे एवरकुकींपासून संरक्षण होण्यास मदत होते. डिवाइस फिंगरप्रिंटिंग : एवरकुकीजच्या खूप खूप पुढचा प्रकार... यापासून वाचणे केवळ हॅकर्सनाच शक्य आहे. हे तंत्रज्ञान सर्व प्रॉक्सी, फायरवॉल, आयपी मास्किंग वगैरे भेदून तुमच्या संगणकापर्यंत पोहोचू शकते व तुमच्या माहितीचे संक्रमण याच संगणकापासून सुरू झाले होते हे सांगू शकते. गुगल अकाउंट्स ही डिवाइस फिंगरप्रिंटिंगसाठी सु(की कु)प्रसिद्ध आहेत. सर्चइंजिन प्रोफाइलिंग : वेगवेगळी सर्चइंजिने ही त्यांचा वापर करणार्‍या प्रत्येक वापरकर्त्याची PII माहिती जरी घेत नसती तरी ती प्रत्येकास एक विशिष्ट संकेतांक देऊन ठेवतात आणि त्यांच्या अबबबबब अशा अतिप्रचंड डिस्ट्रिब्युटेड डेटाबेसेसमध्ये साठवतात. प्रत्येक यूजर कुठे कुठे गेला, कायकाय सर्च केले, कुठलीकुठली संस्थळे पाहिली, कायकाय उतरवून घेतले, कायकाय लिहिले, कायकाय चढवले वगैरे सर्व माहिती या माहितीसाठ्यांमध्ये लोड होत राहते. हे माहितीसाठे हाताळणारे लोक तुमचे ओळखता येण्यासारखे (identifiable) प्रोफाइल सहज बनवू शकतात तसेच अशी माहिती कुणालाही विकूही शकतात. अक्षरशः पाच डॉलरपासून हजारोलाखो लोकांची माहिती विक्रीस उपलब्ध असते. या माहितीसाठ्यांना असणारा हॅकिंगचा धोकातर वेगळाच. काही छोट्याछोट्या पण महत्त्वाच्या बाबी : # एक अकाउंट दुसर्‍या साइटवर लॉगइन करण्यासाठी वापरू नये. उदा. गुगलने फेसबुकवर, फेसबुकने फ्लिकरवर इ. # एखाद्या साइटवर शेअर करण्यासाठी गुगल, फेसबुक, याहू, लिंक्डइन वगैरेंची लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक करून आपले सोशल नेटवर्किंग प्रोफाइल अशा साइट्सना दाखवू नये. # फेसबुकवर आधी Who can look up your Timeline by name हे नियंत्रित करण्याची सोय होती. आता ती सोय त्यांनी काढून टाकली आहे. आता कुणीही तुमचे फेसबुक प्रोफाइल शोधू शकतं. # फेसबुकवर कुणीही कुणालाही टॅग करू शकतं. Timeline Review नेहमी वापरा. # फेसबुक तुम्ही टाइप केलेला प्रत्येक शब्द-न-शब्द लक्षात ठेवतं. जरी तुम्ही ते पब्लिश नाही केले तरी. हे फार महत्त्वाचे आहे. तुमची कुठलीच पोस्ट कायमची डिलीट तर होतच नसते, जे सहज म्हणून तुम्ही कराल ते सगळं तिथं कायमचं साठवलं जातं. # समजा एका ब्राउजरमध्ये वेगवेगळ्या टॅबमध्ये तुम्ही फेसबुक उघडलं आहे आणि इतरही साइट्स पाहत आहात. फेसबुक तुम्ही काय करताय याचा पूर्ण मागोवा ठेवते. लॉगआउट केले किंवा फेसबुकची टॅब बंद केली तरीसुद्धा हे ट्रॅकिंग चालूच राहतं. ही धक्कादायक बाब फेसबुकने नुकतीच कबूल केली आहे. गुगल, याहूसारख्या इतर साइट्ससु्द्धा असे करत असतील या शंकेला भरपूर वाव आहे. # फेसबुकवर एखादा फोटो तुम्ही टाकला असेल व त्याचे नोटिफिकेशन इतरांना गेले असेल, त्याची यूआरएल त्यांच्याकडे असेल तर तो फोटो तुम्ही फेसबुकवरून काढून टाकला तरी त्यांना त्या लिंकचा वापर करून तो पाहता येतो. स्वतःची चित्रविचित्र छायाचित्रे चेपुवर हिरिरीने टाकणार्‍यांनी ही बाब लक्षात ठेवावी. # फेसबुकवर लॉगइन करताना बाय डिफॉल्ट https वापरले जात नाही. यासाठी ब्राउजरमधून फेसबुक ओपन करताना नुसते facebook टंकून Ctrl+Enter दाबू नये. मुद्दाम https://www.facebook.com/ असे टंकावे व मगच लॉगइन करावे. (https म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑन सिक्युअर्ड सॉकेट लेअर. यात आंतरजालावर संक्रमित होणारी माहिती कूटबद्ध म्हणजेच एनक्रिप्ट होऊन पुढे जाते.) # फेसबुकवरील तुमच्या प्रोफाइलवरील सार्वजनिक माहिती ही कोणालाही उपलब्ध असते व त्यात तुमच्या प्रोफाइल फोटोंचा समावेश होतो. त्याचबरोबर इतरांच्या तुम्ही टॅग झालेल्या पण पब्लिक सेटिंग असणार्‍या पोस्ट, कॉमेंट्स, फोटो इ. ही सहज उपलब्ध होऊ शकते. तेव्हा प्रोफाइल फोटो हा सहज कुणाला ओळखता येणार नाही असा लॉन्ग शॉटवाला, दुसरीकडेच पाहत असलेला वगैरे ठेवावा. स्वतःचे इतर चांगले फोटो वेगळ्या अल्बममध्ये चढवून तो फक्त निकटवर्तियांना पाहता येईल असा ठेवावा. # फेसबुकवर सर्व फ्रेंड्सचे वर्गीकरण Close Friends, Family, Acquintances वगैरेंमध्ये नीट करून ठेवावे. # स्मार्टफोनवरील तिर्‍हाईत अ‍ॅप्सना तुमच्या फेसबुक किंवा गुगल अकाउंटला कनेक्ट करू देऊ नये. # लिंक्डइन वरील संकेताक्षरे (पासवर्ड) सुरक्षित नाहीत. तुमचे जुने पासवर्ड (सर्वच संस्थळांवरील) नियमितपणे बदला. एकच पासवर्ड दोन संस्थळांसाठी वापरू नका. # वेबक्रॉलर्स प्रकारची सर्चइंजिने प्रत्येक संस्थळाच्या प्रत्येक पेजवरील माहिती गोळा करत असतात. तेव्हा आपला मोबाइल नंबर, इमेल आयडी वगैरे कुठेच देऊन ठेऊ नये. (याला मिपाची खरडवहीसुद्धा अपवाद नाही.) # बॉटनेट्स - तुमच्या संगणकाकडून तुमच्या नकळत काही वेगळेच काम करून घेतले जात असू शकते. तेव्हा गरज नसताना आंतरजालाशी कनेक्टेड राहू नका. # इमेल अथवा वेबपेजेसमधील कुठल्याच लिंकवर थेट क्लिक करू नका. लिंकवर राइटक्लिक करून टारगेट कॉपी करा व नोटपॅडमध्ये पेस्ट करा. आता ही योग्य व सुरक्षित लिंक आहे याची खात्री झाल्यावर ब्राउजरचे नवीन सेशन उघडून किंवा वेगळा ब्राउजर खोलून (आधीचा मोझिला असेल तर इंटरनेट एक्स्प्लोअरर इ.) त्याच्या अ‍ॅड्रेसबारमध्ये लिंक टंका - पेस्ट करू नका. # ऑनलाइन शॉपिंग निकड असतानाच करा. कुठेही खाते खोलल्यास त्यात क्रेडिट कार्डची माहिती साठवून ठेऊ नका. त्यासाठी एचडीएफसी बॅंकेच्या नेटसेफ या व्हर्च्यूअल क्रेडिट कार्डांसारख्या तात्पुरत्या कार्डांचा वापर करा. # ऑनलाइन अर्थविषयक व्यवहार करताना पासवर्ड हा कळफलकाचा वापर करून टंकू नये. शक्यतो व्हर्च्युअल किबोर्डचा वापर करावा. # ब्राउजरमधील Javascript शक्यतो ब्लॉक करून टाका. सेम-ओरिजिन पॉलिसी टाळून जावास्क्रिप्ट व अ‍ॅजॅक्सच्या सहाय्याने क्रॉस-साइड स्क्रिप्टिंग, XSS अ‍ॅटॅकसारखे प्रकार सर्रास घडत असतात. # शक्यतो IE आणि FireFox मध्ये Ctrl+Shift+P वापरून प्रायवेट ब्राउजिंग मोड वापरावा.

In reply to by एस

एस 09/05/2014 - 00:20
वरील माहितीत काही चूक कुणाला आढळल्यास त्वरित नजरेस आणून द्यावे म्हणजे संपादकांकरवी लगेच दुरुस्त करून घेता येईल. विषय सुरक्षिततेचा आहे म्हणून म्हटलं. तसेच ही माहिती तुम्हीही पडताळून पहा व नंतरच वापरा. याची कोणतीही जबाबदारी मी घेणार नाही. *stop*

मध्यंतरी व्हॉटसपला फेसबूक ने लाखो करोडो रुपये देऊन खरेदी केले तेव्हा पर युजर साधारण ४० रुपये अशी किंमत फेसबूकला पडली असे गणित आलेले. (आकडा चुकत असेल तर करेक्ट करा) पण हा सौदा करून फेसबूकने एवढ्या लोकांची माहिती विकत घेतली म्हणून हा फायद्याचा सौदाच आहे असे काहीसे वाचनात आलेले. मला यातले जास्त कळत नाही पण हे या चर्चेशी निगडीत आहे का?

In reply to by तुमचा अभिषेक

निनाद 07/05/2014 - 12:02
व्हॉटसपला काय काय परमिशन तुम्ही देता ते एकदा वाचले की लगेच लक्षात येईल त्याचे किम्मत का. तसेच फेसबुकचे ही अ‍ॅप आपल्या फोन वर असायचे कारण नाही. कारण ते ब्राउझरने पण पाहता येते. मग कशाला त्यांना सगळे दार उघडून द्यायचे?

In reply to by निनाद

व्हॉटसपला काय काय परमिशन तुम्ही देता ते एकदा वाचले की हायला कधीच नाही वाचले तसेच फेसबुकचे ही अ‍ॅप आपल्या फोन वर असायचे कारण नाही.कारण ते ब्राउझरने पण पाहता येते. हायला ते पण ईजी पडते म्हणून आहेच. तसा फेसबूकचा मी शौकीन नाही पण त्यात नोटीफिकेशन कळत असल्याने बरे पडते.

मागे एका गुन्हे-पत्रकारिता करणा-या पत्रकाराची (डे असं नाव होतं त्यांचं) हत्या झाली , त्यावेळि गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी गुगलची मदत घेतली. गुगले ने डे यांचा मेलबॉक्स उघडून पोलिसांना उपयूक्त माहिती पुरविली. विचार करा एखादी व्यक्ती घरातून अचानक गायब झाली, कुणाचा खून झाला आणि इतर धागेदोरे मिळत नसतील तर त्या व्यक्तीने गुगलवरुन काय शोधले, कोणते नकाशे पाहिले ई गोष्टी उपयोगी ठरु शकतील. कुणी बॉम्ब वा ईतर घातक स्फोटके बनविण्याची कृती गुगलवर शोधत असेल आणि ती माहिती गुगलने पोलिसांना आगाऊ पुरविली तर पोलिस दक्ष राहून तपास करु शकतील. अर्थात हया गोष्टी फार क्वचित होणा-या आहेत. पण दैनंदिन आयुष्याही मला याचा उपयोग होवू शकतो. उदा: मला माझ्या Android tablet साठी TV tuner card हवे आहे. मी गुगलवर किंवा काही shopping sites वर ते शोधले पण अजून तरी अशी काही गोष्ट बाजारात नसल्याने मी विकत घेवू शकलो नाही. पुढे मी तो नाद सोडला. पण त्यानंतर अशी वस्तू बाजारात आली आणि माझ्या search history मुळे गुगलने किंवा कुणा shopping site ने मला ईमेल पाठवून त्याबद्दल कळविले तर मला आनंदच होणार की. बाकी "कर नाही त्याला डर कशाला" मी काही देशविघातक कृत्य करत नाही. आणि गुन्हेगार गुगलकडे जावून माझा डेटा विकत घेतील अशी शक्यता कमीच.

पैसा 08/05/2014 - 13:02
लेख आणि मुख्यतः स्वॅप्स च्या प्रतिक्रियातून बरीच उपयुक्त माहिती दिली आहे. जास्त विचार करायचा नसेल तर एखादा साधा हजारभर रुपयांचा मोबाईल फोन म्हणून वापरण्यासाठी घ्यावा. आपले बँकेचे एसेमेस अ‍ॅलर्ट्स वगैरे जे काय असतील ते ते त्या नंबरावर घ्यावेत हे शहाणपणाचं दिसतं आहे. अँड्रॉईड फोनवर गुगल खात्याने लॉग इन केल्याशिवाय तो आपल्याला काही करू देत नाही. तेव्हा मोबाईलवरून सर्च वगैरे सहसा वापरू नये असं अकूण दिसतंय. फेसबुक अ‍ॅप मोबाईलवर बरीच मेमरी खातं. शिवाय ते मोबाईलवर असावं अशी काही गरज नाही. अँड्रॉईड सोडून इतर लिनक्स प्रणालीवर आधारित मोबाईल कधी येतो आहे याची उत्सुकतेने वाट बघत आहे.

विकास 08/05/2014 - 20:19
यावरून एक विनोद आठवला. सध्या अमेरीकेत जे काही सरकारकडून जनतेच्या प्रायवसीवर हल्ला केला गेला आहे त्या संदर्भातला हा विनोद आहे :) Obama

विकास 08/05/2014 - 20:22
भारतात माहीत नाही, पण येथे अमेरीकेत तुम्ही जर एखाद्या शॉपिंग कॉप्लेकसमधे गेलात आणि तुमचा अँड्रॉईड फोन असला तर लगेच तिथल्या विविध दुकानातली डील्स कळतात. मध्यंतरी त्यांनी फोनवर गुगल नाऊ म्हणून सेवा चालू केली. ती डिअ‍ॅक्टीव्हेट करता येते. पण माझी चालू होती. एक दिवस सकाळी मला अ‍ॅलर्ट ऑफिसला जायला ट्रॅफिकमुळे इतका वेळ लागेल. तेच संध्याकाळी घरी जायच्या सुमारास. पण गुगलपेक्षाही काही सेवा आहेत तेथे तर अजून माहिती कळू शकते.

In reply to by विकास

मदनबाण 08/05/2014 - 22:17
एक दिवस सकाळी मला अ‍ॅलर्ट ऑफिसला जायला ट्रॅफिकमुळे इतका वेळ लागेल. तेच संध्याकाळी घरी जायच्या सुमारास. :) बाकी गुगल आणि मायकोसॉफ्टची आपापसामधील साठमारी अधुन मधुन समोर येत असते... मग कधी गुगलची आपल्या सर्वरचा अप-टाइम मायकोसॉफ्ट पेक्षा जास्त आहे असे सांगुन कळ काढणे असो वा... मायकोसॉफ्टचा Scroogled प्रचार... आत्ताच http://www.scroogled.com/Home इथे जाउन आलो आणि तिथे त्यांनीच दिलेला दुवा वाचतोय :- Google Accused of Wiretapping in Gmail Scans
पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी? काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी! माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार? पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच! माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या. अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा. तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात. मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात.