मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुला भेटलो

उपटसुंभ ·

तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे. गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले. शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले. गुण द्यायचे तर ७/१० मित्रांना नक्की रेकमेंड करीन

पैसा Sat, 05/10/2014 - 15:41
अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!

बहुगुणी Wed, 05/14/2014 - 01:01
प्रयत्न नक्कीच आवडला! व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१० शब्दः ७/१० संगीतः ६/१० भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 11:02
हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले. बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे. चाल छान आहे.

तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे. गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले. शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले. गुण द्यायचे तर ७/१० मित्रांना नक्की रेकमेंड करीन

पैसा Sat, 05/10/2014 - 15:41
अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!

बहुगुणी Wed, 05/14/2014 - 01:01
प्रयत्न नक्कीच आवडला! व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१० शब्दः ७/१० संगीतः ६/१० भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 11:02
हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले. बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे. चाल छान आहे.
नमस्कार.. गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’ तुला भेटलो दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका.. रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

कॅम्पस प्लेसमेंट

जातवेद ·

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 02:12
मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद Sat, 05/10/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:38
मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:39
माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 14:38
फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर गुरुवार, 05/15/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा Mon, 05/12/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू गुरुवार, 05/15/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 13:58
मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/15/2014 - 19:31
एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 02:12
मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद Sat, 05/10/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:38
मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:39
माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 14:38
फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर गुरुवार, 05/15/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा Mon, 05/12/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू गुरुवार, 05/15/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 13:58
मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/15/2014 - 19:31
एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु
लेखनप्रकार
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

पडघम २०१४-भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली

क्लिंटन ·

दुश्यन्त Fri, 05/09/2014 - 23:50
अंदाज योग्य वाटतो (भाजप-६, आप-१). मात्र जागांची अदलाबदल होवू शकते. वर लिहिलंय तसं कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी फक्त अजय माकन यांच्याबद्दल लोक चांगले बोलत आहेत .नवी दिल्लीत ते दुसर्या जागेवर राहतील आणि भाजपच्या मीनाक्षी निवडून येवू शकतात.

पैसा Sat, 05/10/2014 - 00:05
अंदाज एकूण बरोबर वाटतात. जे काही लोक पडले पाहिजेत अशी माझी जबरदस्त इच्छा आहे त्यात कपिल सिब्बलचा नंबर बराच वरचा आहे! ;)

दुश्यन्त Fri, 05/09/2014 - 23:50
अंदाज योग्य वाटतो (भाजप-६, आप-१). मात्र जागांची अदलाबदल होवू शकते. वर लिहिलंय तसं कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी फक्त अजय माकन यांच्याबद्दल लोक चांगले बोलत आहेत .नवी दिल्लीत ते दुसर्या जागेवर राहतील आणि भाजपच्या मीनाक्षी निवडून येवू शकतात.

पैसा Sat, 05/10/2014 - 00:05
अंदाज एकूण बरोबर वाटतात. जे काही लोक पडले पाहिजेत अशी माझी जबरदस्त इच्छा आहे त्यात कपिल सिब्बलचा नंबर बराच वरचा आहे! ;)

सौदी क्षणचित्रे : ०१ : प्रस्तावना आणि कर्मक्षेत्र

डॉ सुहास म्हात्रे ·

धर्मराजमुटके Fri, 05/09/2014 - 22:56
तेलाचा पैसा आहे हो ! पण तो अशा कलात्मक पद्धतीने वापरण्याची पण अक्कल लागते ती त्यांच्याकडे आहे. हा भाग आवडला. अजून येऊ द्या.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 22:59
सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे.... आणी या देशाची लोकसंख्या फक्त २ कोटी ७० लाख आहे.
तेल वगैरे जाऊदे... फक्त हीच आकडेवारी फार बोलकी आहे.

पैसा Fri, 05/09/2014 - 23:48
सगळी चित्रे आवडली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर त्या लोकांनी कशी मात केली आहे? कारण देशाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी बरेचसे वाळवंट आहे ना?

In reply to by पैसा

सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण ८०% ओसाड वाळवंट आहे. लहान वस्त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसल्या आहेत. मोठ्या लोकवस्त्यांसाठी समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून गोडे पाणी मिळविले जाते. पिण्यासाठी काही ठिकाणे वगळता बहुतेक सगळीकडे मिनरल वॉटर वापरले जाते. ऐकायला गंमत वाटेल पण मिनरल वॉटरच्या लहान (६०० सीसी, १ लिटर) बाटल्यातले पाणी पेट्रोलपेक्षा तीनपट महाग आहे ! :)

In reply to by पैसा

महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी इनोचा प्रचंड स्टॉक उपलब्ध असणे आवश्यक आहे ;) कोणत्या प्रतीचे पेट्रोल घेतो त्याप्रमाणे दर लिटरला ७ ते ९ रुपये भाव आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 16:38
अल्जिरिया महाग आहे राव मग... ;) पेट्रोल चा दर १३.७ दिनार म्हणजे १०.५५ रुपये आहे. (ऑफिशियल बँक दर १ रुपया= १.३/१.४ दिनार. अनऑफिशियल डॉलर कन्व्हर्शन असेल तर साधारण ४०% अधिक म्हणजे १ रुपया = १.७० दिनार) पाण्याची बाटली १ लिटर ला २० दिनार.

In reply to by पैसा

ही सगळी सौदी राजे अबदुल्ला यांची कृपा आहे. क्रूड तिथलंच वर पेट्रोल सब्सिडाइझ्ड आहे, म्हणून ते शक्य आहे.

In reply to by पैसा

@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?>>> मलाही हा प्रश्न खूप गोष्टीत पडायचा.पण आमच्या फुलांच्या मंडईत..मार्केटयार्डात जेंव्हा छोट्या शेतकर्‍यांकडून,हे-अडते/गाळेवाले-लोकं, १ किलो फुलं ८ रु.दरानी घेऊन,आमच्या डोळ्यांदेखत त्याचे किलोचे दर-४० ते ८० पर्यंत नेताना पाहिले(पाहातो),तेंव्हापासून सर्वच कळले. पिकवणार्‍यास काहि नाही,विकवणार्‍यास "सर्व" काही!

In reply to by पैसा

मदनबाण Tue, 05/13/2014 - 16:41
मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं? @ पै तै... वाहतुक खर्च आणि शुद्धीकरण खर्च यामुळे इंधनाचा दर वाढत असावा ! तसेच इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स करु न देण्यास तेल कंपन्यांची आडकाठी हे कारण देखील आपल्या देशात इंधनाचे भाव गगनाला भिडण्या मागे असु शकते. एक वाचनिय दुवा :- How much ethanol is in gasoline and how does it affect fuel economy? क्रुड ऑइलचा प्रती बॅरल भाव रोज बदलत असतो, त्याचाही परिणाम होतोच शिवाय सगळा व्यवहार डॉलर मधला ! माझ्या माहितीतले क्रुड ऑइल निर्देशांक हे :- WTI आणि Brent आहेत.

रेवती Sat, 05/10/2014 - 01:37
नैसर्गिक व मानवनिर्मित फुले आवडली. रोजच्या आयुष्यात नको एवढी धावपळ करून आजारी पडलेल्यांना ही बाग फिरण्याची सक्ती केलीत तर लवकर बरे होवून घरी परत जातील. ;)

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 02:15
आहाहा! तुम्ही एवढ्या लौकर कसं काय रिटायर होताय म्हणे? :) बाकी आणखी एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार तर!

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 09:22
हॉस्पिटल म्हटले की वॉर्ड,लिफ्ट, नर्सा , बोईज, काळजीत पडलेले नातेवाईक. गडबडीत असणारे डोक्टर हे काही नाही तर खास वेगळेच रम्य दर्शन. आता पुन्हा वेगळ्याच वाटेने सौदी चे दर्शन घेत राहीन म्हण्तो. आभारीय !

In reply to by चौकटराजा

एस Sat, 05/10/2014 - 13:56
इस्पिकरावांचे आभार. ही फुलेबिले बघून मनात आलं - आपल्या लक्ष्मीरस्त्यावर असे दोन्ही बाजूंना छान बाकवगैरे ठेवले, रस्ता मस्त दगडी बनवला, त्यावर सायकलशिवाय इतर वाहनांना बंदी घातली, सगळीकडे फुलझाडे लावली तर किती मस्त वाटेल. चांगल्या गोष्टी ह्या जगाच्या काही भागापुरत्याच मर्यादित राहतात, त्या साथीप्रमाणे इतरत्र पसरत नाहीत हे दुःखदायक. आमच्या घरासमोर छान शोभिवंत व फुलझाडे लावली तर रात्रीच त्यांचा निकाल लागतो. त्यामुळे कंटाळून ही खटपट करणंच बंद केलंय. होऊ दे मरू दे वाळवंट.

In reply to by एस

हो. तेच ते त्या दुव्यातले लिजियांग. लिजियांग, शांग्रिला आणि ज्यात ती स्थळे आहेत तो युन्नान (Yunnan) प्रांत सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. पण अजून स्पृहणिय आहे ते त्या प्रदेशाचे सौंदर्य केवळ कायम ठेवण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक लोकांनी केलेले प्रयत्न.

प्रदीप Sat, 05/10/2014 - 12:24
लेख व छायाचित्रे. बिपीनच्या खोबारसंबंधीच्या आठवणींच्या लेखमालेची आठवण झाली. पुढील लेखांची वाट पहातो आहे. जाता जाता, आता तिथे 'मर्स'ने धुमाकूळ घातला आहे, आणि मेडिकल फ्रंट्लाईनवरील लोक त्यात जास्त बळी पडत आहेत. तेव्हा तिथून तुम्ही बरोब्बर वेळेलाच बाहेर पडलात, म्हणायचे!

In reply to by प्रदीप

मर्स (MERS) चा इतका धसका घेण्याचे काही कारण नाही. त्याचे फार थोडे रुग्ण सापदले आहेत. मात्र त्याची खूप चर्चा चालली आहे कारण बर्ड फ्ल्यूचा अनुभव पाहता शास्त्रज्ञ कोणताही कल्पित धोकाही पत्करायला तयार नाहीत. मात्र MERS चा विषाणू बर्ड फ्ल्यू इतका जास्त सहजतेने पसरत नाही.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:29
मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती, आणि छायाचित्रणाची कला, तिन्ही गोष्टी सरस आणि एकमेकास पूरक असल्याने फुल पॅकेज मिळते. त्या तीन लहान पोरांचा फोटो छान टिपलात :)

अजया Sat, 05/10/2014 - 15:59
सुंदर फोटो ! आत्ताच्या हिवाळ्यात बाहरीनला बरीचशी याच प्रकारातली फुलं त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगसंगतीत बघायला मिळाली, त्याची आठवण झाली. पु.भा.प्र.

सुनील Sat, 05/10/2014 - 17:56
सुरेख. बिकांच्या खोबारच्या लेखमालेची आठवण आली. फोटोही छानच. पुभाप्र. एक सुचवणी - मराठीत खाडी (creek) ह्या शब्दाला एक विवक्षित अर्थ आहे. Gulf ला मराठीत आखात म्हणतात. तेव्हा अरबी खाडीऐवजी आखात हा शब्द अधिक योग्य ठरावा.

In reply to by सुनील

वर्तमानपत्रांत सतत वाचल्यामुळे खाडी हा शब्द सहजपणे वापरला गेला. पण आखात हा शब्द जास्त योग्य आहे हे नक्की. त्यानुसार बदल केला आहे. धन्यवाद !

जोशी 'ले', मदनबाण, आतिवास, यशोधरा, धर्मराजमुटके, आत्मशून्य, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, पैसा, रेवती, प्रशांत आवले, वल्ली, भाते, चौकटराजा, स्वॅप्स, सुहास झेले, बिपिन कार्यकर्ते, प्रदीप, मृत्युन्जय, मधुरा देशपांडे, तुमचा अभिषेक, अजया आणि सुनील : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 14:34
आपण अनेक देशात प्रवास केला आहे आपल्या माहिती प्रमाणे जगात " इनो" सर्वात स्वस्त म्हणजे १०० टक्के सब्सिडाइज्ड कुठे मिळते ?

In reply to by चौकटराजा

इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत स्वतःच्या मनात ! ;) स्थितप्रज्ञ लोकांकडे इनोचा न संपणारा साठा असतो म्हणतात. तो पण यकदम फ्री (१०० टक्के सब्सिडाइज्ड ) :)

In reply to by प्रसाद१९७१

त्या इमारतीत २-३-४ बी एच के फ्लॅट्स आहेत. अमेरिकन कंपनीने ते असे का बांधले हे माहित नाही (अमेरिकेत तशी पद्धत आहे की नाही हे माहित नाही). पण चारी बाजूंनी घरे आणि दर चौकोनात मध्यभागी स्वतंत्र हिरवळ आणि मुलांना खेळायला जागा ही कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे. असे अनेक चौकोन एकमेकाना जोडून बनवलेल्या इमारतींनी ते संकुल बनले आहे. हॉस्पीटलचा आवाराबाहेर इतरत्र राहण्याची व्यवस्था मात्र एखादे संपूर्ण कांपाउंड (आपल्या येथील हाउसिंग सोसायटी सारख्या १००-१५० हाउसिंग युनीट्स असलेल्या आणि कंपाउंड वॉलने बंदिस्त असलेल्या इमारतींना तेथे सर्वसामान्यपणे कांपाउंड म्हणतात) भाड्याने घेऊन केली जाते. बँक, सुपरमार्केट, जीमखाना, पोहण्याचा तलाव, विमानप्रवासाची एजंसी अशी सर्व व्यवस्था पायी चार-पाच मिनीटाच्या अंतरावर असल्याने असल्याने मी हॉस्पीटलच्या आवारातील संकुलामधे राहणे पसंत केले होते.

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 19:47
दिल गार्डन गार्डन हो गया. सौदि बद्द्ल एक सुप्त आकर्षण आहे....आय मीन तीथले कडक कायदे, होण्यार्‍या शी़क्षा ई. आता ते ह्या लेखांमधुन वाचावयास मिळेल हि आशा करतो. पुभाप्र.

रायनची आई Tue, 05/13/2014 - 16:35
एक्का काका, सौदी अरेबिया च्या अनुभवांवर डॉ उज्ज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकपण फार सुंदर आहे..तुम्ही वाचले आहे का? त्या पण गेली 26-27 वर्ष तिकडे हॉस्पिटल मधे काम करतात.

In reply to by रायनची आई

धन्यवाद ! मी ते पुस्तक वाचलेले नाहीत. पण मिळाल्यास जरूर वाचेन. नशिबाने मला भारतात जितके ठसके बसतात त्यापेक्षा जास्त ठसके सौदीत बसले नाहीत. या लेखमालेत मी कोणतिही विश्लेशण न करता माझ्या नजरेतून दिसलेला देश "दाखवायचा" प्रयत्न करणार आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 21:44
बुरख्यात असो नैतर साडीत नैतर जीन्समध्ये, हिर्वळीचं हिरवेपण, कालपण आजपण उद्यापण! हिर्वळीसाठी कायपण! - (हरितक्रांतीप्रेमी) बॅटराव वेनहिरवे.

धर्मराजमुटके Fri, 05/09/2014 - 22:56
तेलाचा पैसा आहे हो ! पण तो अशा कलात्मक पद्धतीने वापरण्याची पण अक्कल लागते ती त्यांच्याकडे आहे. हा भाग आवडला. अजून येऊ द्या.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 22:59
सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे.... आणी या देशाची लोकसंख्या फक्त २ कोटी ७० लाख आहे.
तेल वगैरे जाऊदे... फक्त हीच आकडेवारी फार बोलकी आहे.

पैसा Fri, 05/09/2014 - 23:48
सगळी चित्रे आवडली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर त्या लोकांनी कशी मात केली आहे? कारण देशाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी बरेचसे वाळवंट आहे ना?

In reply to by पैसा

सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण ८०% ओसाड वाळवंट आहे. लहान वस्त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसल्या आहेत. मोठ्या लोकवस्त्यांसाठी समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून गोडे पाणी मिळविले जाते. पिण्यासाठी काही ठिकाणे वगळता बहुतेक सगळीकडे मिनरल वॉटर वापरले जाते. ऐकायला गंमत वाटेल पण मिनरल वॉटरच्या लहान (६०० सीसी, १ लिटर) बाटल्यातले पाणी पेट्रोलपेक्षा तीनपट महाग आहे ! :)

In reply to by पैसा

महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी इनोचा प्रचंड स्टॉक उपलब्ध असणे आवश्यक आहे ;) कोणत्या प्रतीचे पेट्रोल घेतो त्याप्रमाणे दर लिटरला ७ ते ९ रुपये भाव आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 16:38
अल्जिरिया महाग आहे राव मग... ;) पेट्रोल चा दर १३.७ दिनार म्हणजे १०.५५ रुपये आहे. (ऑफिशियल बँक दर १ रुपया= १.३/१.४ दिनार. अनऑफिशियल डॉलर कन्व्हर्शन असेल तर साधारण ४०% अधिक म्हणजे १ रुपया = १.७० दिनार) पाण्याची बाटली १ लिटर ला २० दिनार.

In reply to by पैसा

ही सगळी सौदी राजे अबदुल्ला यांची कृपा आहे. क्रूड तिथलंच वर पेट्रोल सब्सिडाइझ्ड आहे, म्हणून ते शक्य आहे.

In reply to by पैसा

@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?>>> मलाही हा प्रश्न खूप गोष्टीत पडायचा.पण आमच्या फुलांच्या मंडईत..मार्केटयार्डात जेंव्हा छोट्या शेतकर्‍यांकडून,हे-अडते/गाळेवाले-लोकं, १ किलो फुलं ८ रु.दरानी घेऊन,आमच्या डोळ्यांदेखत त्याचे किलोचे दर-४० ते ८० पर्यंत नेताना पाहिले(पाहातो),तेंव्हापासून सर्वच कळले. पिकवणार्‍यास काहि नाही,विकवणार्‍यास "सर्व" काही!

In reply to by पैसा

मदनबाण Tue, 05/13/2014 - 16:41
मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं? @ पै तै... वाहतुक खर्च आणि शुद्धीकरण खर्च यामुळे इंधनाचा दर वाढत असावा ! तसेच इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स करु न देण्यास तेल कंपन्यांची आडकाठी हे कारण देखील आपल्या देशात इंधनाचे भाव गगनाला भिडण्या मागे असु शकते. एक वाचनिय दुवा :- How much ethanol is in gasoline and how does it affect fuel economy? क्रुड ऑइलचा प्रती बॅरल भाव रोज बदलत असतो, त्याचाही परिणाम होतोच शिवाय सगळा व्यवहार डॉलर मधला ! माझ्या माहितीतले क्रुड ऑइल निर्देशांक हे :- WTI आणि Brent आहेत.

रेवती Sat, 05/10/2014 - 01:37
नैसर्गिक व मानवनिर्मित फुले आवडली. रोजच्या आयुष्यात नको एवढी धावपळ करून आजारी पडलेल्यांना ही बाग फिरण्याची सक्ती केलीत तर लवकर बरे होवून घरी परत जातील. ;)

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 02:15
आहाहा! तुम्ही एवढ्या लौकर कसं काय रिटायर होताय म्हणे? :) बाकी आणखी एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार तर!

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 09:22
हॉस्पिटल म्हटले की वॉर्ड,लिफ्ट, नर्सा , बोईज, काळजीत पडलेले नातेवाईक. गडबडीत असणारे डोक्टर हे काही नाही तर खास वेगळेच रम्य दर्शन. आता पुन्हा वेगळ्याच वाटेने सौदी चे दर्शन घेत राहीन म्हण्तो. आभारीय !

In reply to by चौकटराजा

एस Sat, 05/10/2014 - 13:56
इस्पिकरावांचे आभार. ही फुलेबिले बघून मनात आलं - आपल्या लक्ष्मीरस्त्यावर असे दोन्ही बाजूंना छान बाकवगैरे ठेवले, रस्ता मस्त दगडी बनवला, त्यावर सायकलशिवाय इतर वाहनांना बंदी घातली, सगळीकडे फुलझाडे लावली तर किती मस्त वाटेल. चांगल्या गोष्टी ह्या जगाच्या काही भागापुरत्याच मर्यादित राहतात, त्या साथीप्रमाणे इतरत्र पसरत नाहीत हे दुःखदायक. आमच्या घरासमोर छान शोभिवंत व फुलझाडे लावली तर रात्रीच त्यांचा निकाल लागतो. त्यामुळे कंटाळून ही खटपट करणंच बंद केलंय. होऊ दे मरू दे वाळवंट.

In reply to by एस

हो. तेच ते त्या दुव्यातले लिजियांग. लिजियांग, शांग्रिला आणि ज्यात ती स्थळे आहेत तो युन्नान (Yunnan) प्रांत सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. पण अजून स्पृहणिय आहे ते त्या प्रदेशाचे सौंदर्य केवळ कायम ठेवण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक लोकांनी केलेले प्रयत्न.

प्रदीप Sat, 05/10/2014 - 12:24
लेख व छायाचित्रे. बिपीनच्या खोबारसंबंधीच्या आठवणींच्या लेखमालेची आठवण झाली. पुढील लेखांची वाट पहातो आहे. जाता जाता, आता तिथे 'मर्स'ने धुमाकूळ घातला आहे, आणि मेडिकल फ्रंट्लाईनवरील लोक त्यात जास्त बळी पडत आहेत. तेव्हा तिथून तुम्ही बरोब्बर वेळेलाच बाहेर पडलात, म्हणायचे!

In reply to by प्रदीप

मर्स (MERS) चा इतका धसका घेण्याचे काही कारण नाही. त्याचे फार थोडे रुग्ण सापदले आहेत. मात्र त्याची खूप चर्चा चालली आहे कारण बर्ड फ्ल्यूचा अनुभव पाहता शास्त्रज्ञ कोणताही कल्पित धोकाही पत्करायला तयार नाहीत. मात्र MERS चा विषाणू बर्ड फ्ल्यू इतका जास्त सहजतेने पसरत नाही.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:29
मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती, आणि छायाचित्रणाची कला, तिन्ही गोष्टी सरस आणि एकमेकास पूरक असल्याने फुल पॅकेज मिळते. त्या तीन लहान पोरांचा फोटो छान टिपलात :)

अजया Sat, 05/10/2014 - 15:59
सुंदर फोटो ! आत्ताच्या हिवाळ्यात बाहरीनला बरीचशी याच प्रकारातली फुलं त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगसंगतीत बघायला मिळाली, त्याची आठवण झाली. पु.भा.प्र.

सुनील Sat, 05/10/2014 - 17:56
सुरेख. बिकांच्या खोबारच्या लेखमालेची आठवण आली. फोटोही छानच. पुभाप्र. एक सुचवणी - मराठीत खाडी (creek) ह्या शब्दाला एक विवक्षित अर्थ आहे. Gulf ला मराठीत आखात म्हणतात. तेव्हा अरबी खाडीऐवजी आखात हा शब्द अधिक योग्य ठरावा.

In reply to by सुनील

वर्तमानपत्रांत सतत वाचल्यामुळे खाडी हा शब्द सहजपणे वापरला गेला. पण आखात हा शब्द जास्त योग्य आहे हे नक्की. त्यानुसार बदल केला आहे. धन्यवाद !

जोशी 'ले', मदनबाण, आतिवास, यशोधरा, धर्मराजमुटके, आत्मशून्य, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, पैसा, रेवती, प्रशांत आवले, वल्ली, भाते, चौकटराजा, स्वॅप्स, सुहास झेले, बिपिन कार्यकर्ते, प्रदीप, मृत्युन्जय, मधुरा देशपांडे, तुमचा अभिषेक, अजया आणि सुनील : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 14:34
आपण अनेक देशात प्रवास केला आहे आपल्या माहिती प्रमाणे जगात " इनो" सर्वात स्वस्त म्हणजे १०० टक्के सब्सिडाइज्ड कुठे मिळते ?

In reply to by चौकटराजा

इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत स्वतःच्या मनात ! ;) स्थितप्रज्ञ लोकांकडे इनोचा न संपणारा साठा असतो म्हणतात. तो पण यकदम फ्री (१०० टक्के सब्सिडाइज्ड ) :)

In reply to by प्रसाद१९७१

त्या इमारतीत २-३-४ बी एच के फ्लॅट्स आहेत. अमेरिकन कंपनीने ते असे का बांधले हे माहित नाही (अमेरिकेत तशी पद्धत आहे की नाही हे माहित नाही). पण चारी बाजूंनी घरे आणि दर चौकोनात मध्यभागी स्वतंत्र हिरवळ आणि मुलांना खेळायला जागा ही कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे. असे अनेक चौकोन एकमेकाना जोडून बनवलेल्या इमारतींनी ते संकुल बनले आहे. हॉस्पीटलचा आवाराबाहेर इतरत्र राहण्याची व्यवस्था मात्र एखादे संपूर्ण कांपाउंड (आपल्या येथील हाउसिंग सोसायटी सारख्या १००-१५० हाउसिंग युनीट्स असलेल्या आणि कंपाउंड वॉलने बंदिस्त असलेल्या इमारतींना तेथे सर्वसामान्यपणे कांपाउंड म्हणतात) भाड्याने घेऊन केली जाते. बँक, सुपरमार्केट, जीमखाना, पोहण्याचा तलाव, विमानप्रवासाची एजंसी अशी सर्व व्यवस्था पायी चार-पाच मिनीटाच्या अंतरावर असल्याने असल्याने मी हॉस्पीटलच्या आवारातील संकुलामधे राहणे पसंत केले होते.

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 19:47
दिल गार्डन गार्डन हो गया. सौदि बद्द्ल एक सुप्त आकर्षण आहे....आय मीन तीथले कडक कायदे, होण्यार्‍या शी़क्षा ई. आता ते ह्या लेखांमधुन वाचावयास मिळेल हि आशा करतो. पुभाप्र.

रायनची आई Tue, 05/13/2014 - 16:35
एक्का काका, सौदी अरेबिया च्या अनुभवांवर डॉ उज्ज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकपण फार सुंदर आहे..तुम्ही वाचले आहे का? त्या पण गेली 26-27 वर्ष तिकडे हॉस्पिटल मधे काम करतात.

In reply to by रायनची आई

धन्यवाद ! मी ते पुस्तक वाचलेले नाहीत. पण मिळाल्यास जरूर वाचेन. नशिबाने मला भारतात जितके ठसके बसतात त्यापेक्षा जास्त ठसके सौदीत बसले नाहीत. या लेखमालेत मी कोणतिही विश्लेशण न करता माझ्या नजरेतून दिसलेला देश "दाखवायचा" प्रयत्न करणार आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 21:44
बुरख्यात असो नैतर साडीत नैतर जीन्समध्ये, हिर्वळीचं हिरवेपण, कालपण आजपण उद्यापण! हिर्वळीसाठी कायपण! - (हरितक्रांतीप्रेमी) बॅटराव वेनहिरवे.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

पंगत

मालविका ·

जेपी Fri, 05/09/2014 - 19:52
मी प य ला. बाकी नाव वाचुन तुमी पिडां काका सारखी मिपाकरांची पंगत भरवली काय असा विचार आला.

शिद Fri, 05/09/2014 - 20:09
कुठल्या जमान्यातील लेख आहे हा? नशिब मुपी (आपलं आवडतं मुक्तपीठ ओ...) मध्ये नाही टाकला हा लेख नाहीतर प्रतिसादांची अशी काही पंगत बसली असती की विचारता सोय नाही. *scratch_one-s_head*

In reply to by शिद

असंका Sat, 05/10/2014 - 13:18
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं...इथे प्रतिक्रिया द्यायच्या नसतात का सरसकट सगळ्यांनी? पण मी हे तर इथे लिहिलं...मग मी हेपण लिहायला नको होतं का?

त्यात लेखन इतकं बेशुद्ध की हे वाक्य वाचल्यावर : `ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.' ...त्या वेळी जेवण केलेलं भांडं घेऊन वढ्यावर जायची पद्धत होती का असा प्रश्न पडला. त्या `ओवीच्या' वेळीच डायरी द्यायची होती पण पब्लिकनं प्रोत्साहन दिल्यानं पुन्हा हा धागा आला! घ्या एकदम प्राचिन डायरी, घरच्याघरी सरावासाठी. .

In reply to by जेपी

आता पंगतीतल्या विनोदांची मजा घ्या
आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.
सुरुवातीला मला, यांच्याकडे डायनींग टेबलवर मांडी घालून बसतात की काय असं वाटलं!

शैलेन्द्र Sat, 05/10/2014 - 12:39
लेखात बराच पंक्ती-प्रपंच घडलाय.. बाकी आपण काही असं करत नाही बॉ.. डाव्या हाताला गरमागरम बेसन्/मेथीची लसुन टाकुन केलेली आमटी/मटनाचा रस्सा/मटकीची उसळ यातलं काहीही एक, उजव्या हाताला भाकरी/पोळी आणि वरती एखादी चटणी असली तर असली. जर वाढणार्‍याची जागा चुकली तर सरळ ताट फिरवून घ्यायचं, पाहुणे आले तर एखादा पदार्थ जास्त, बाकी काही नाही.. मी जेवताना इतरांना आग्रह करत नाही, आणि मला कोणी केलेला फारसा आवडत नाही.. आग्रह जेवणाची वाट लावतो.. खाताना मोकळं वाटल पाहीजे राव..

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:02
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे. जर मी चुकत नसेल तर .... आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे, याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे. अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:06
घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात. ईंटरेस्टींग ! खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ? चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अ‍ॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.

चिगो Sat, 05/10/2014 - 17:56
घरी पंगत घालून जेवत नसलो, तरी समारंभात पंगत आवडायची. (बादवे, डायनिंग टेबल असतांना पंगत का, आणि पंगत घालायची पद्धत असेल तर डायनिंग टेबल का? हा प्रश्न पडलाच) पंगतीत एक सोशल मॅनर पाळला जायचाच, तो म्हणजे शेवट्च्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत कुंईच पंगतीतून उठायचं नाही. आताच्या धावपळीच्या आयुष्यात हा वेळेचा अपव्यय वाटेल, पण समोरच्याला ऑकवर्ड वाटेल, असे न वागण्याचा संस्कार ह्या साध्या गोष्टीतून आपोआप व्हायचा. तसेच, माझ्यामते पंगतीत अन्नाची नासाडी कमी व्हायची असे माझे वैयक्तिक मत आहे.. मात्र, अगदी महिन्याभरापुर्वीच एका मंदीरातल्या पुजेच्या भंडार्‍यात "बुफे" पाहिला, आणि पंगत संपलीच ह्याची खात्री पटली.. :-( लेख जरा विस्कळीत वाटला.. आणि लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे, ही विनंती..

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 21:32
आपण फार् सुरेख लेखन करत आहात. हे अंतरजाल आहे. इथे नतद्रष्ट प्रव्रुत्तिंची कमतरता अजिबात नाही. त्यांचे प्रतिसाद मध्यवर्ती जागी मारणे. आणी आपले लेखन असेच चालु ठेवा. नवीन आहात म्हणून कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार मिळत नाही हे ध्यानी असुध्या. मोर्ल सपोर्टसाठी अनाहीता जॉइन करा. पण आपले कसलेही लेखन असो इत्र्हे आवर्जुन लिहा. इतुके आशयप्रधान आजकाल वाचायला मिळत नाही.

छान लिहिलय. टी.व्ही.बघत पिझा खाणारे लोक लेखनातल्या चुका काढत ढेकर देतील.पण असल्या लोकांना फाट्यावर माराय्ला शिक. बाकी, जुन्या पंगतीची मजा काही औरच असायची.

पैसा Sun, 05/11/2014 - 17:35
वाचताना णॉस्टॅल्जिक वाटतं. पण बायकांनी सगळ्यात शेवट ४/साडेचार वाजता जेवणे ही पद्धत मला कधीच आवडत नाही. करणारी तेव्हा इतकी दमून गेलेली असते की तिला जेवनाची चव पण लागत नाही. पंक्तीत शर्ट काढण्यावरून एक महाविनोदी किस्सा पाहिला आहे. मी एका छोट्या ब्रँचमधे काम करत होते तेव्हा मी आणि मंगलोरचा मॅनेजर असे दोघेच ब्रँचमधे. तो दुपारी जेवायला घरी जायचा. शर्ट काढून जेवायचा आणि मग जरा वेळ डुलकी काढून परत यायचा. एकदा असा डुलकी काढून बँकेत आला. पाऊस पडत होता म्हणून रेनकोट घालून आला होता. बँकेत पोचून रेनकोट काढतो तर काय, आत शर्टच नाही! मी आणि शिपाई आ वासून बघत राहिलो. रेनकोट काढताच साहेबाच्याही ते लक्षात आलं. त्याने तसाच रेनकोट परत चढवला आणि शर्ट आणायला घरी धावला! *ROFL*

जेपी Fri, 05/09/2014 - 19:52
मी प य ला. बाकी नाव वाचुन तुमी पिडां काका सारखी मिपाकरांची पंगत भरवली काय असा विचार आला.

शिद Fri, 05/09/2014 - 20:09
कुठल्या जमान्यातील लेख आहे हा? नशिब मुपी (आपलं आवडतं मुक्तपीठ ओ...) मध्ये नाही टाकला हा लेख नाहीतर प्रतिसादांची अशी काही पंगत बसली असती की विचारता सोय नाही. *scratch_one-s_head*

In reply to by शिद

असंका Sat, 05/10/2014 - 13:18
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं...इथे प्रतिक्रिया द्यायच्या नसतात का सरसकट सगळ्यांनी? पण मी हे तर इथे लिहिलं...मग मी हेपण लिहायला नको होतं का?

त्यात लेखन इतकं बेशुद्ध की हे वाक्य वाचल्यावर : `ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.' ...त्या वेळी जेवण केलेलं भांडं घेऊन वढ्यावर जायची पद्धत होती का असा प्रश्न पडला. त्या `ओवीच्या' वेळीच डायरी द्यायची होती पण पब्लिकनं प्रोत्साहन दिल्यानं पुन्हा हा धागा आला! घ्या एकदम प्राचिन डायरी, घरच्याघरी सरावासाठी. .

In reply to by जेपी

आता पंगतीतल्या विनोदांची मजा घ्या
आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.
सुरुवातीला मला, यांच्याकडे डायनींग टेबलवर मांडी घालून बसतात की काय असं वाटलं!

शैलेन्द्र Sat, 05/10/2014 - 12:39
लेखात बराच पंक्ती-प्रपंच घडलाय.. बाकी आपण काही असं करत नाही बॉ.. डाव्या हाताला गरमागरम बेसन्/मेथीची लसुन टाकुन केलेली आमटी/मटनाचा रस्सा/मटकीची उसळ यातलं काहीही एक, उजव्या हाताला भाकरी/पोळी आणि वरती एखादी चटणी असली तर असली. जर वाढणार्‍याची जागा चुकली तर सरळ ताट फिरवून घ्यायचं, पाहुणे आले तर एखादा पदार्थ जास्त, बाकी काही नाही.. मी जेवताना इतरांना आग्रह करत नाही, आणि मला कोणी केलेला फारसा आवडत नाही.. आग्रह जेवणाची वाट लावतो.. खाताना मोकळं वाटल पाहीजे राव..

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:02
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे. जर मी चुकत नसेल तर .... आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे, याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे. अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:06
घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात. ईंटरेस्टींग ! खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ? चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अ‍ॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.

चिगो Sat, 05/10/2014 - 17:56
घरी पंगत घालून जेवत नसलो, तरी समारंभात पंगत आवडायची. (बादवे, डायनिंग टेबल असतांना पंगत का, आणि पंगत घालायची पद्धत असेल तर डायनिंग टेबल का? हा प्रश्न पडलाच) पंगतीत एक सोशल मॅनर पाळला जायचाच, तो म्हणजे शेवट्च्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत कुंईच पंगतीतून उठायचं नाही. आताच्या धावपळीच्या आयुष्यात हा वेळेचा अपव्यय वाटेल, पण समोरच्याला ऑकवर्ड वाटेल, असे न वागण्याचा संस्कार ह्या साध्या गोष्टीतून आपोआप व्हायचा. तसेच, माझ्यामते पंगतीत अन्नाची नासाडी कमी व्हायची असे माझे वैयक्तिक मत आहे.. मात्र, अगदी महिन्याभरापुर्वीच एका मंदीरातल्या पुजेच्या भंडार्‍यात "बुफे" पाहिला, आणि पंगत संपलीच ह्याची खात्री पटली.. :-( लेख जरा विस्कळीत वाटला.. आणि लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे, ही विनंती..

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 21:32
आपण फार् सुरेख लेखन करत आहात. हे अंतरजाल आहे. इथे नतद्रष्ट प्रव्रुत्तिंची कमतरता अजिबात नाही. त्यांचे प्रतिसाद मध्यवर्ती जागी मारणे. आणी आपले लेखन असेच चालु ठेवा. नवीन आहात म्हणून कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार मिळत नाही हे ध्यानी असुध्या. मोर्ल सपोर्टसाठी अनाहीता जॉइन करा. पण आपले कसलेही लेखन असो इत्र्हे आवर्जुन लिहा. इतुके आशयप्रधान आजकाल वाचायला मिळत नाही.

छान लिहिलय. टी.व्ही.बघत पिझा खाणारे लोक लेखनातल्या चुका काढत ढेकर देतील.पण असल्या लोकांना फाट्यावर माराय्ला शिक. बाकी, जुन्या पंगतीची मजा काही औरच असायची.

पैसा Sun, 05/11/2014 - 17:35
वाचताना णॉस्टॅल्जिक वाटतं. पण बायकांनी सगळ्यात शेवट ४/साडेचार वाजता जेवणे ही पद्धत मला कधीच आवडत नाही. करणारी तेव्हा इतकी दमून गेलेली असते की तिला जेवनाची चव पण लागत नाही. पंक्तीत शर्ट काढण्यावरून एक महाविनोदी किस्सा पाहिला आहे. मी एका छोट्या ब्रँचमधे काम करत होते तेव्हा मी आणि मंगलोरचा मॅनेजर असे दोघेच ब्रँचमधे. तो दुपारी जेवायला घरी जायचा. शर्ट काढून जेवायचा आणि मग जरा वेळ डुलकी काढून परत यायचा. एकदा असा डुलकी काढून बँकेत आला. पाऊस पडत होता म्हणून रेनकोट घालून आला होता. बँकेत पोचून रेनकोट काढतो तर काय, आत शर्टच नाही! मी आणि शिपाई आ वासून बघत राहिलो. रेनकोट काढताच साहेबाच्याही ते लक्षात आलं. त्याने तसाच रेनकोट परत चढवला आणि शर्ट आणायला घरी धावला! *ROFL*
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो . आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल .

जी. ए. नावाची वेदना…

Atul Thakur ·

पैसा Fri, 05/09/2014 - 20:28
खूप छान ओळख करून दिली आहे. जी. एं. ची पुस्तके त्यातल्या सखोल दु:खामुळे वाचवत नाहीत आणि न वाचता रहाता येत नाही असा काहीतरी विचित्र प्रकार होतो. या लेखामुळे आता मिपावरून गायब झालेल्या एका जी ए प्रेमी मिपा-भावाची आठवण झाली!

हाडक्या Fri, 05/09/2014 - 20:30
चांगलं लिहिलंत .. जी.ए. बद्दल लिहायचं ठरवून या आधी चार पाच वेळा कागदांचे नुसते बोळे केले. मग नाद सोडला. एवढंच कळालं की जी.ए. अनुभवावे, मस्त मनात घोळवावे.. शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नये, (अजून तरी) आपल्या कुवतीच्या बाहेर आहे ते.

असंका Sat, 05/10/2014 - 13:55
सुंदर लेख! धन्यवाद! जी. एं.ची पुस्तकं लहान असताना लायब्ररीतून आणायचो. घरच्यांसाठी. त्यातलं एकच आठवतं- "माणसं, आर्भाट आणि चिल्लर". कधीकधी वर वर वाचायचो. मुळापासून कधी फार वाचलं नाही. जे वाचलं ते सांगितलं तर हसताल- अमृतफळे , ओंजळधारा!! लहान मुलांची पुस्तकं. मग अजून एक आणलं- बखर बिम्मची..माझ्या लेकीसाठी. माझं काहीतरी चांगलं वाचायचं राहिलं असं दिसतंय. आपल्या या लेखामुळे ते जाणवलं. ती चूक लवकर सुधारायची इच्छा आहे. या इच्छेचं श्रेय आपलं. त्यासाठी परत एकदा धन्यवाद.

दादा कोंडके Sun, 05/11/2014 - 13:33
आधी वाचलं होतं, परत वाचलं आणि आवडलं. काही भाषांतरीत सोडली तर जिएंनी लिहलेली आणि सगळी पुस्तके आहेत घरी. दहा-बारा वर्षापुर्वीपासूनचं त्यांचं गारुड अजिबात कमी झालं नाही. पण हल्ली त्यांचं एखादं पुस्तक उचलायची भिती वाटते. कारण त्यातली छोटीशी कथा जरी वाचून झाली की तो भुंगा तास-दोन तास डोकं कुरतडत रहातो. जेवण झाल्यावर बडिशेप चघळत वाचण्यासाठी ती नाहियेतच.

यशोधरा Sun, 05/11/2014 - 13:43
सुरेख लेख. कितीतरी वाक्यांना अगदी अगदी असं मनात आलं. अजूनही लिहा. एकेक पुस्तक घेऊन लिहा.

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:48
फार छान अभ्यासू लेख. वाचायला मुद्दाम मागं ठेवलेला. विस्मरणशक्ती चांगली असल्यानं आधी वाचला असल्यास आठवत नाही. जी ए म्हणजे एखाद्याच्या ठसठसत्या जखमा कधीकधी इतरांसाठी फार काही सुंदर देऊन जातात असं काहीसं असावं.

पैसा Fri, 05/09/2014 - 20:28
खूप छान ओळख करून दिली आहे. जी. एं. ची पुस्तके त्यातल्या सखोल दु:खामुळे वाचवत नाहीत आणि न वाचता रहाता येत नाही असा काहीतरी विचित्र प्रकार होतो. या लेखामुळे आता मिपावरून गायब झालेल्या एका जी ए प्रेमी मिपा-भावाची आठवण झाली!

हाडक्या Fri, 05/09/2014 - 20:30
चांगलं लिहिलंत .. जी.ए. बद्दल लिहायचं ठरवून या आधी चार पाच वेळा कागदांचे नुसते बोळे केले. मग नाद सोडला. एवढंच कळालं की जी.ए. अनुभवावे, मस्त मनात घोळवावे.. शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नये, (अजून तरी) आपल्या कुवतीच्या बाहेर आहे ते.

असंका Sat, 05/10/2014 - 13:55
सुंदर लेख! धन्यवाद! जी. एं.ची पुस्तकं लहान असताना लायब्ररीतून आणायचो. घरच्यांसाठी. त्यातलं एकच आठवतं- "माणसं, आर्भाट आणि चिल्लर". कधीकधी वर वर वाचायचो. मुळापासून कधी फार वाचलं नाही. जे वाचलं ते सांगितलं तर हसताल- अमृतफळे , ओंजळधारा!! लहान मुलांची पुस्तकं. मग अजून एक आणलं- बखर बिम्मची..माझ्या लेकीसाठी. माझं काहीतरी चांगलं वाचायचं राहिलं असं दिसतंय. आपल्या या लेखामुळे ते जाणवलं. ती चूक लवकर सुधारायची इच्छा आहे. या इच्छेचं श्रेय आपलं. त्यासाठी परत एकदा धन्यवाद.

दादा कोंडके Sun, 05/11/2014 - 13:33
आधी वाचलं होतं, परत वाचलं आणि आवडलं. काही भाषांतरीत सोडली तर जिएंनी लिहलेली आणि सगळी पुस्तके आहेत घरी. दहा-बारा वर्षापुर्वीपासूनचं त्यांचं गारुड अजिबात कमी झालं नाही. पण हल्ली त्यांचं एखादं पुस्तक उचलायची भिती वाटते. कारण त्यातली छोटीशी कथा जरी वाचून झाली की तो भुंगा तास-दोन तास डोकं कुरतडत रहातो. जेवण झाल्यावर बडिशेप चघळत वाचण्यासाठी ती नाहियेतच.

यशोधरा Sun, 05/11/2014 - 13:43
सुरेख लेख. कितीतरी वाक्यांना अगदी अगदी असं मनात आलं. अजूनही लिहा. एकेक पुस्तक घेऊन लिहा.

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:48
फार छान अभ्यासू लेख. वाचायला मुद्दाम मागं ठेवलेला. विस्मरणशक्ती चांगली असल्यानं आधी वाचला असल्यास आठवत नाही. जी ए म्हणजे एखाद्याच्या ठसठसत्या जखमा कधीकधी इतरांसाठी फार काही सुंदर देऊन जातात असं काहीसं असावं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी) मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-११

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by सूड

@सगळ्यावर एकेक भाग होऊन जाऊद्यात !! Wink>>> अपेक्षित प्रतिसाद! धन्यवाद...!http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif लाज्जा http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif होम >>> याच्या बद्दल स्पेशल धन्यवाद! =))

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:46
मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
हे वाचून माझे वर्षभरापूर्वी झालेले लग्न आठवले. त्या भटजी काकांनी सुद्धा लग्नातल्या विधीचे अर्थ एवढे छान सांगितले होते कि ते ऐकून आणि त्यांचा अर्थ समजून बायको आणि मी दोघांच्या डोळ्यात पाणी आले. मग नंतर गुरुजींनी असाच काहीसा जोक मारला आणि सगळ्यांना हसवत वातावरण निवळून टाकले.

रेवती Sat, 05/10/2014 - 00:08
हेही चांगलं लिहिलयत गुर्जी! कन्यादानाचा प्रकार म्हणजे ज्यांना रडायचे आहे त्यांच्यासाठी स्पेश्शल प्रसंग तर आमच्यासारख्यांसाठी चेहर्‍यावर विचित्र भाव आणण्याचा असतो. वधुपक्षात बसलेल्या म्हातार्‍या आजीनं कोणालातरी फक्त विचारायचं, "सुमे, झालं का गं सुरु कन्यादान?" त्यावर हो असं उत्तर आलं की लागलाच पदर डोळ्याला!

प्रचेतस Sat, 05/10/2014 - 11:55
नेहमीप्रमाणेच बुवा स्टाईल लेख. थोडासा गंभीरतेकडे झुकणारा शेवटचा परिच्छेद विशेष आवडला. बाकी कन्यादान म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर एक मंगलमय हृद्य प्रसंग येऊन उभा ठाकतो. a

एस Sat, 05/10/2014 - 13:19
धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
आणि लेखमालेत मात्र एवढा वेळ जो हास्याचा धबधबा कोसळत होता त्याला शेवटच्या परिच्छेदात अंतर्मुखतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंन्... आमचे आईवडील - तसे ते आत्ता समोरच आहेत - पण हा परिच्छेद वाचताना डोळ्यासमोर आले!

In reply to by सूड

@सगळ्यावर एकेक भाग होऊन जाऊद्यात !! Wink>>> अपेक्षित प्रतिसाद! धन्यवाद...!http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif लाज्जा http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif होम >>> याच्या बद्दल स्पेशल धन्यवाद! =))

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:46
मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
हे वाचून माझे वर्षभरापूर्वी झालेले लग्न आठवले. त्या भटजी काकांनी सुद्धा लग्नातल्या विधीचे अर्थ एवढे छान सांगितले होते कि ते ऐकून आणि त्यांचा अर्थ समजून बायको आणि मी दोघांच्या डोळ्यात पाणी आले. मग नंतर गुरुजींनी असाच काहीसा जोक मारला आणि सगळ्यांना हसवत वातावरण निवळून टाकले.

रेवती Sat, 05/10/2014 - 00:08
हेही चांगलं लिहिलयत गुर्जी! कन्यादानाचा प्रकार म्हणजे ज्यांना रडायचे आहे त्यांच्यासाठी स्पेश्शल प्रसंग तर आमच्यासारख्यांसाठी चेहर्‍यावर विचित्र भाव आणण्याचा असतो. वधुपक्षात बसलेल्या म्हातार्‍या आजीनं कोणालातरी फक्त विचारायचं, "सुमे, झालं का गं सुरु कन्यादान?" त्यावर हो असं उत्तर आलं की लागलाच पदर डोळ्याला!

प्रचेतस Sat, 05/10/2014 - 11:55
नेहमीप्रमाणेच बुवा स्टाईल लेख. थोडासा गंभीरतेकडे झुकणारा शेवटचा परिच्छेद विशेष आवडला. बाकी कन्यादान म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर एक मंगलमय हृद्य प्रसंग येऊन उभा ठाकतो. a

एस Sat, 05/10/2014 - 13:19
धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
आणि लेखमालेत मात्र एवढा वेळ जो हास्याचा धबधबा कोसळत होता त्याला शेवटच्या परिच्छेदात अंतर्मुखतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंन्... आमचे आईवडील - तसे ते आत्ता समोरच आहेत - पण हा परिच्छेद वाचताना डोळ्यासमोर आले!
लेखनप्रकार
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 http://misalpav.com/node/27525 आणि तेव्हढ्यात कार्यालयवाल्यांची 'नाष्टा संपल्याची' वर्दी लागल्यानंतर तिकडे सटकतात...हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो! ============================================== ...नंतर काहि वेळा

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी

विदेश ·

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 07:09
हे मस्त जमलंय आमच्या दोन ओळी मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी छ्या संध्ये, दिवस मोडला आली अमोलाची ती वाणी

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 07:09
हे मस्त जमलंय आमच्या दोन ओळी मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी छ्या संध्ये, दिवस मोडला आली अमोलाची ती वाणी
काव्यरस
. "" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -"" (चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी) मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा " का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी .....

डॉक्टर सगळं ठिक आहे ना?

डॉ. भूषण काळुसकर ·

असंका Fri, 05/09/2014 - 13:03
"एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात." आपण घटनांची अशी सुसंगती का लावायला बघता? आपल्याला स्वतःला माहित आहे की आपण जे लिहिलं आहे ते खरं नाही. कदाचित पेशंट्ला MRI नॉर्मल येण्याचं महत्त्व कळत नसेल, पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही.(अर्थात त्याला काहीतरी दुखत आहे हे मी गृहित धरत आहे....) मी स्वतः दोनच दिवसांपूर्वी MRI काढलेला आहे. माझाही रीपोर्ट नॉर्मल आला. त्यावेळच्या भावना म्हणजे MRI काढेपर्यंत आणि नंतरच्या अशा एका वाक्यात सांगणे अशक्य आहे! मी खुशच व्हायला पाहिजे हे कळाल्यावर की MRI मध्ये काही नाही, पण तेव्हा कुणाशी बोललो असतो तर काय माहित मी पण असंच म्हणलो असतो- "रीपोर्टमध्ये काही नाही? मग मला झालंय तरी काय?"

In reply to by असंका

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 14:32
एक्झॅक्टली!! हेच म्हणतो.. एक्स-रे झाला, सोनोग्राफी झाली, इ एम जी झाला, एम आर आय झाला सगळं नॉर्मल मग झालय तरी काय?? विटॅमिन गोळ्या घेतल्या, फिजियोथेरपी करुनही दुखतय तर खरं!! हे दु:ख असतं..

In reply to by असंका

काही पेशंटच्या अनुभवातूनच अशी सुसंगती लावली आहे. मग मला झालय तरी काय?या प्रश्नातली अगतिकता समजू शकतो. पण हा प्रश्न पेशंट इतकाच डॉक्टरांना पण(पेशंट बाबत) सतावत असतो.बर्‍याच आजारांच्या बाबतीत (विशेषत: पाठदुखी) अस होत की त्रास तर होत असतो, पण सर्व टेस्ट करुन पण हाती काहीच लागत नाही. पण याचा अर्थ आपले पैसे वाया गेले अथवा काहीच डायग्नोसिस झालं नाही- असा निश्चितच करुन घेऊ नये.

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 13:19
डॉक्टर साहेब मिपा वर स्वागत. असेच अनुभव कायम येत असतात. एक गमतीदार अनुभव मी एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना आला. एका उच्च पदस्थ व्यक्ती ने आपले पूर्ण एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप (यात स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डियो ग्राफी पण येते) करून घेतले. मी लोकांशी मोकळेपणाने बोलतो म्हणून तो जाता जाता माझ्या विभागात आला आणि म्हणाला डॉक्टर मी एवढे पाच हजार रुपयाचे एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप करून घेतले.पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मग काय फायदा झाला पाच हजार रुपये फुकट गेले. मी हसत त्यांना म्हटले साहेब तुमचा विमा उतरवला आहे का ? ते म्हणाले हो पन्नास लाखाचा अहे. यावर मी त्यांना परत सांगितले मग साहेब मागच्या वर्षाचा विम्याचा हप्ता फुकट गेला कि.( तुम्ही मेल नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले) यावर ते चमकले आणि एक मिनिटांनी हसत मला म्हणाले डॉक्टर तुमचे बरोबर आहे सर्व काही नॉर्मल आहे हि केवढी दिलासा देणारी गोष्ट आहे. अर्थात आजारासाठी तपासणी करणे आणि हेल्थ चेक अप करणे यात मुलभूत फरक आहे. तरीही बर्याच वेळेस रुग्ण यात गल्लत करतात. म्हणजे पाठदुखी साठी एम आर आय काढला आणि त्यात काही आले नाही तरी त्यांना पैसे फुकट गेले असे वाटत राहाते. अशा एका रुग्णाला मी विचारले कहो तुम्हाला स्लीप डिस्क निघलिअस्ति तर बरे वाटले असते काय ? त्यावर ते खजील होऊन हसले. याबद्दलचा अजून एक किस्सा परत केंव्हातरी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही पण बरेच वेळेला महागड्या तपासण्या उगाच करायला सांगितल्या जातात. त्यात पुढे सगळे कट प्रॅक्टीस वगैरे वगैरे आले. ही खिन्नता त्यामुळे तर नसेल ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:20
तुम्ही म्हणता यात बरेच तथ्य आहे. समाजाला कीड लागलेली असताना केवळ एकच व्यवसाय त्यापासून वेगळा राहील काय? अर्थात याला दुसरा पैलू पण नक्कीच आहे. एक साधे उदाहरण म्हणून सांगतो माझी पत्नी पण डॉक्टर आहे दोन वर्षापूर्वी मलेरिया होत असे तेंव्हा रुग्णाला तापाबरोबर नुसता कोरडा खोकला होत असे. एक रुग्ण आमच्या पाठीमागे तिची अक्कल काढताना पाहीला कि "अहो खोकला आहे तर मलेरिया चे औषध दिले इतकी पण अक्कल नाही का? सुदैवाने त्याच्या मित्राला तसाच ताप होता आणि तो मलेरियाची औषधे घेऊन बरा झाला होता. त्यामुळे त्याने याला सांगितले कि अहो त्या डॉक्टर बरोबर औषध देतात. अर्थात हाही रुग्ण बरा झाला पण आम्ही यात एक गोष्ट शिकलो. कि तुमचा अनुभव कितीही दांडगा असो. हल्ली रुग्णाचे पैसे वाचविण्याचा प्रयत्न करायचा कि नाही हा विचार प्रथम करावा लागतो. जास्त शहाणे रुग्ण स्वतःच सुचवतात कि अमुक तमुक रक्ततपासणी करूया. आणि हेच लोक नंतर उलटून बोलतात कि एवढ्या तपासण्या केल्या. काहीच निघाले नाही.

डॉक्टर साहेब मिपावर स्वागत आहे, आपल्या क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव वाचायला आवडतील...!!! (आणि फुकट सल्लेही द्यालच अशी अपेक्षाही बाळ गतो) :) दिलीप बिरुटे

पैसा Fri, 05/09/2014 - 13:55
बर्‍याच जणांना आपल्याला काहीतरी झालं आहे ही भावना जास्त कम्फर्टेबल वाटत असावी! ;) दोन्ही डॉक्टर लोकांचे अनुभव मजेशीर आहेत!

तुम्ही मेला नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले
.... ही सुबोधजींची निर्विवाद विचारसरणी! आणि
पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही
... ही कन्फ्युज्ड अकौंटंटची क्लॅरिटी!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका Fri, 05/09/2014 - 15:27
(अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत आहेत. त्यांना एण्डावमेंट बद्दल सांगूया का? मेलं नाही तरी पैसे वाया जात नाहीत अशाही स्कीम आहेत म्हणावं!

In reply to by असंका

क्लेम नाही म्हणून प्रिमीअम बाद ठरत नाही. तद्वत, रिपोर्ट नॉर्मल म्हणून पैसे वाया गेले नाही. बाकी आपला दृष्टीकोन योग्य आहेच. नाही तर एखादा वैतागलेला पेशंट म्हणायचा, गरज नव्हती तर MRI कशाला (झक मारायला) करायला लावला? तुम्हाला क्लिनीकल डायग्नॉसिसवरनं लक्षात आलं नाही का?

In reply to by असंका

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 18:14
साहेब , एण्डावमेंट स्कीम मध्ये तर "जिवंतपणी आणी मेल्यावर "दोन्ही वेळा पैसे वाया जातात. फायदा फक्त विमा कंपनी आणी एजंतचा होतो मला एक तरी स्कीम सांगा जी टर्म इन्शुरन्स + सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) पेक्षा जास्त पैसे देते? आजतागायत मला एकही वित्त सल्लागार किंवा विमा एजंट हे दाखवू शकलेला नाही. आपण दाखवू शकाल तर मी ते मान्य करेन.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 05/09/2014 - 19:08
वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर परत एकदा वाचताना मलाही लक्षात आलं होतं की "पैसा वाया जात नाही" हे मीच लिहिलं तरी ते चुकीचं आहे. (मी स्व्तःच माझी पॉलीसी सरेंडर करायचा विचार करत आहे). पण तो विनोदी म्हणून दिलेला प्रतिसाद होता, म्हणून राहू दिला. शिवाय माझंच मी किती तुण्तुणं वाजवू म्हणूनही दुर्ल्क्ष केलं. आपलं म्हणणं खरं आहे. टर्म इन्शुरन्स हाच मीही यापुढे चालु ठेवणार आहे.

In reply to by असंका

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:28
कंफ्युज्ड अकौंटंट असे म्हणू नका हो. तुम्ही दोन्हीही प्रतिसाद राहून दिलेत हे बरेच केले. बर्याच पैशांबद्दल च्या गोष्टी अजून समजत नाहीत. आता तुमच्या आणि सुबोध खरेंच्या प्रतिसादातून मलाही जरा माहिती मिळाली कि या इन्शुरंस पॉलिसी मध्ये थोडी मेख असते. माझ्याही पॉलिसी आता मी तपासून पाहणार आहे. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले मला आठवते - 'तसं पाहिलं तर' (हे 'तसं पाहिलं तर' महत्वाचे आहे - त्याचा अर्थ पारंपारिक विचारांपेक्षा एक वेगळा विचार असा घेता येईल) इन्शुरंस पॉलिसी किवा मेडिकल पॉलीसी घेण्यात काहीच अर्थ नसतो. तेच हफ्त्याचे पैसे जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर त्याचा परतावा योग्य मिळतो जो तुम्हाला तुमच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारामध्ये / अपघातामध्ये भरपूर मदत करू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांच्या 'डिस्क्लेमर' (जे दुर्बीण लावून पण वाचता येत नाही) मध्ये अडकण्या पेक्षा स्वतःचा रोख पैसा कधीही उपयोगाचा. आता या गोष्टीवर माझा स्वतःचा विचार अजून चालू आहे. एम बी अे करत असताना आम्हाला एक संज्ञा होती - 'time value of money ' ती मला पूर्णपणे कळाली आहे असे मी म्हणणार नाही परंतु ती संज्ञा लक्षात घेता करता माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले अगदीच चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही. बाकी डॉक्टर खरेंचे उदाहरण बरोबर आहे. विमा पॉलीसी च्या ऐवजी गाडीचा इन्शुरन्स घेऊन बघा. गाडीला अपघात झाला नाही तर त्या महिन्याच्या हफ्त्याचे पैसे तसे पाण्यात बुडाल्या सारखेच आहेत.

In reply to by अमित खोजे

असंका Sat, 05/10/2014 - 01:24
असा जो प्रिमिअम संपत जातो, त्या प्रकारालाच "लाइफ इन्शुरन्स" मध्ये "टर्म इन्शुरन्स" म्हणतात. टर्म संपली (एक वर्ष) की इन्शुरन्स संपला. त्या मुदतीत जर आपल्याला काही क्लेम करता आला तर ते प्रिमिअमचे पैसे वसूल, नाही तर सगळे बुडाले!! खरे साहेब म्हणत होते की पैसे बुडाले, म्हणून खरे साहेब हे टर्म इन्शुरन्स बद्द्ल बोलत आहेत असं मी म्हणालो. ते खरंच बोलत होते. मी गमतीने (चेष्टेने नाही!) म्हणालो ते त्यांना नाही, संजय क्षीरसागर यांना....तेही अवांतर असल्याचे लेबल लावून! पण खरे साहेबांना पटलं नाही आणि त्यांनी माझं माप मला परत केलं...आणि मीही ठेवून घेतलं! आपणही अगदी फक्त अर्धा तास हिशेब मांडले तरी खरे साहेब म्हणतात त्याच निष्कर्षाला याल. इन्शुरन्स जर गुंतवणूक म्हणून करू जाल, तर शेवटी फायदा होण्याची शक्यता कमी आहे. इन्शुरन्स हा इन्शुरन्स म्हणूनच घ्यावा. जेवढी रक्कम आपल्याला आपल्यामागे हातात यावीशी वाटते, त्या रकमेसाठीचा प्रिमिअम विचारायचा आणि तेवढे पैसे भरून ते पैसे बुडाले असे समजायचे. त्यावर परताव्याची अपेक्षाच नको!! आपल्यामागे मनाची शांती हेच उद्दीष्ट असेल तर ते या मार्गाने अधिक परीणामकारक पद्धतीने पूर्ण होते.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 14:12
5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!
हां अनुभव माझा स्वताचा आहे. पैसे पाण्यात गेले राव माज्या ब्रेन एम् आर आय चे, विशेषत: डिफ्यूसड़ वेट इमेजिंग शोज नो आय्स्कामिक रिजन वाचल्यावर वाटल होतं , यूरेका यूरेका पण कसलं काय पैसे पाण्यात गेले. मेंदू फिजिकली व्यवस्थित आहे. :(

In reply to by आनंदी गोपाळ

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 00:23
म्हणून तर काळ्या ढगाला रुपेरी किनार या न्यायाने काहीसा आनंदही वाटला. :) पण पुन्हा फक्त ते समजायसाठी आयएनाआर ५००० वाया म्हणजे ते प्रश्नचिन्ह अजुनही कायमच आहे :)

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे Sat, 05/10/2014 - 10:19
आत्मशून्य साहेब, डिफ्युजन वेटेड इमेजिंग हे माणसाला मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद झाल्याने येणारा पक्षाघाताचा झटका पहिल्या सहा तासात निदान करू शकतो. या काळात जर रुग्णावर योग्य उपचार झाले तर मेंदूला अजिबात हानी न पोहोचता(no residual damage) रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. आपला एम आर आय हा नॉर्मल आला हि अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण एक ( आगाऊ) शंका हा स्कॅन का केला होता? जर आपल्या मेंदूला रक्त पुरवठा मर्यादित काळासाठी (TIA transient ischemic attack (http://en.wikipedia.org/wiki/Transient_ischemic_attack) / RIND) खंडित होऊन चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे अशा काही कारणासाठी केला असेल तर आपण आपल्या डॉक्टरना दाखवून पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. कारण असे लहान लहान झटके हे पुढे येणाऱ्या तीव्र झट्क्यांची आगाऊ सूचना देत असतात. तसे नाही याची खात्री करून घ्या एवढेच आपल्याला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 22:29
डॉक्टरांच्या सल्यानेच जेंव्हा ब्रेन MRI ही केला होता त्याच्याच रिपोर्टमधे फाउंड नो आयस्कॅमीक रिजन वाचल्यावर काहीतरी मिसींग आहे असे वाटले होते. पण डॉक्टरांनी तो डाउटही रक्त न पोचणारा विभाग सापडला नाही असेच काहीसे सांगुन क्लीअर केला होता व सर्व नॉर्मल आहे असे सांगीतले होते. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे यासारखा गंभीर नाही पण काहीसा विचीत्र प्रॉब्लेम आहे माझा व कारण अजुनही सापडेले नाहीये. मला मसल्स स्टीफनेसचा त्रास आहे. थोडक्यात माझ्या शरीरातील सर्व स्नायु आपोआप काहीसे घट्ट व्हायची/रहायची प्रवृत्ती राखतात. यावर संमोहन तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मनोशारीरीक विकार तज्ञ, पुष्पाउशधी, होम्योपेठी, न्युरोलोगीस्ट, आयुर्वेद वैद्य ते अगदी फिजीओ थेरेफिस्ट वगैरे वगैरे वगैरे सर्व उपचार दिर्घकाळ घेउन पाहिले आहेत कोणालाही अजुन निदान करता आलेले नाही. उम्मीद पे दुनीया कायम है. आपल्या प्रतिसादासाठी मनःपुर्वक धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

याच्यावर एकच उपाय ,फडतरेची डबलतिखट मिसळ खाऊन या व त्यावर लगेचच कडक चहा प्या. स्टीफनेस येण्यासाठी औषधे घ्यावी लागतील.

स्पंदना Fri, 05/09/2014 - 17:31
परवा रात्री शेजारणीचा नवरा छातीत दुखतय म्हणुन रात्री तीन वाजता अ‍ॅम्ब्युल्न्स वगैरे बोलवुन अ‍ॅडमिट झाला होता. आज त्याला भेटायला गेले. म्हंटल काय ब्वा? तर इतका रिलॅक्स होता. सगळ ठिक आहे. म्हणुन. साहेबाला या आधी दोन हार्ट अ‍ॅटॅक येउन गेलेत. अन त्या अनुभवाने सगळ नॉर्मल या शब्दांवर स्वारी खुष होती. आज पहिल्यांदाच तो बोलत असताना त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यात एक वेगळी रंग छटा जाणवली. किती निर्मळ आनंद होता त्याच्या डोळ्यात. झाल होत काय बागकाम करताना जड कुंदी उचल्ल्याने छातीचा मसल दुखावला गेला म्हणे. हात लावला की दुखतय म्हणुन सांगत होता. पठ्ठ्या बिफशिवाय काही खात नाही अस हेलन (त्याची बायको) सांगते. मग मी आज भाज्यांच सूप देउन वर धमकी देउन आले. बघु आता. पण दोन रात्री पुर्वीचा तो अन आजचा तो याची आठवण हा धागा वाचताना आली.

साती Fri, 05/09/2014 - 17:53
मिपा डॉक्टर कंपूत स्वागत. आता जरा तुमची स्पेश्यालिटी कुठली , डिग्री कुठली ते ही लिहा ना. मी एम डी मेडीसीन आहे. आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत. ;)

In reply to by साती

नमस्कार आणि धन्यवाद. मी पुण्यातील एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. सिंहगड रोड, आनंदनगर येथे मागील ६ वर्षे प्रॅक्टिस करत आहे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Fri, 05/09/2014 - 18:44
तुमी होम्योपदीवाले? आता तुमचं काही खरं नाही इथे!! पण बघा, खरं सांगतोय विश्वास ठेवा. वर जे केले असं लिहिलं आहे मी, त्याचबरोबर, मी आपल्या गोड गोळ्याही चघळत होतो- ११०/- रुपयाची बेलाडोना २०० ची बाटली- जी खरं म्हणजे १०/१२ रुपयात सहसा मिळते-पण आम्ही जिकडे रहातो, तिकडे दुकानच नाही म्हणून आम्हाला महागात ऑर्डर देऊन आणावी लागते- तर तिच्यातील एका डोसने मला तात्काळ आराम मिळाला. अगदी १५ मिनिटात. (+ग्लोनाइन ३० च्याही एका डोसने, पण हा डोस बहुधा निरुपयोगी असावा, कारण पूर्वीपण घेतला होता- एकट्याने काही उप्योग झाला नाही) . एवढे विस्ताराने अवांतर केले कारण गोष्ट अगदी गेल्या २-३ दिवसातली आहे. तोवर आधीचे ६ दिवस मी कामालाच गेलो नव्हतो इतका कामातून गेलो होतो. अगदी मजबूर मधला अमिताभ झक मारेल असे एक्स्प्रेशन्स देत होतो. (फार वैयक्तिक झालं का? एस डब्बल ओ आर वाय.... ) होम्योपदी झिंदाबाद...!

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Mon, 05/12/2014 - 20:12
अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत म्हणून सोडुन देउ साखरगोळ्या घेणं.. तुमच्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न आहे. अशा शंकांचं निरसन होणं जरुरी आहे.. का नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर तरुन जायची अपेक्षा ठेवायची.. ज्योतिष्यांप्रमाणे..

In reply to by बाळ सप्रे

जरुर, मी माझ्या परीने शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेन.. पण मी एक निश्चित सांगू इछितो, की नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर एखादी पॅथी इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Wed, 05/14/2014 - 09:39
इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?
ही झाली तुमची श्रद्धा.. माझ्यामते केवळ श्रद्धेवर (चिकित्सेअभावी) अनेक निरर्थक गोष्टी हजारो वर्ष चालू शकतात.. आता शंकाच निरसन येउ द्या..

In reply to by साती

धन्या Fri, 05/09/2014 - 18:24
आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत.
वा. फक्त साबुदाण्याच्या गोळ्या देणारे वैद्यच इकडे नव्हते. ती कसर डॉ. काळूसकरांनी भरुन काढली. जोक्स अपार्ट, डॉ. काळूसकर होमिओपाथीबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतील, "प्लासिबो ईफेक्ट" वर काही लिहितील अशी आशा करण्यात हरकत नाही. :)

In reply to by धन्या

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:26
वॉव साबुदान्याच्या गोळ्या ! :) मला खुप खुप आवडतात . माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होत होता तेव्हा एका डॉक्टरने दिल्या होत्या .. आई म्हणाली नुसत्या गोड गोड लागताय्त .. मी मागितल्या तर द्यायची नाहि .. म्हणुन मग मी चोरुन चोरुन खायची .. ़काय मस्त लागतात म्हणुन मला साबुदाना गोळ्यावाले डॉक्टर खुप खुप आवडतात ...

In reply to by यशोधरा

साती Sat, 05/10/2014 - 00:12
यशोधरा आज्जी जरा नीट वाचा, मी विचारेपर्यंत डॉक्टरसाहेबांनी आपली डिग्री, स्पेश्यालिटी काहीच इथे किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिले नव्हते हो. आताच समजले. बाकी मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. ;)

In reply to by साती

यशोधरा Sat, 05/10/2014 - 08:56
अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत निमंत्रणाची घाई केली का? ;) मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. > साताक्का, खरंच का? एकदा तिथले तुमचेच प्रतिसाद वाचून या बरं! ;)

In reply to by यशोधरा

साती Sun, 05/11/2014 - 12:20
आज्जी तुम्हीच वाचून या. होमिओपथीला विरोध आहे. होमिओपॅथ शत्रू असे कुठेच लिहिलेले नाही. मला तर ते गरीब बिच्चारे वाटत्तात. शिकतात होमिओपथी आणि मग ९०% हून जास्त लोक अ‍ॅलोपथीची प्रॅक्टीस करतात. यात त्यांचा काहीच दोष नाही अर्थात. सरकारची पॉलिसीच चुकीची आहे. हे सुद्धा मी मायबोलीवर वेळोवेळी लिहिल्येय. अर्थात तुला खोड्याच काढायच्यात तर मी काय बोलणार? ;)

In reply to by साती

यशोधरा Sun, 05/11/2014 - 12:40
साताक्का, मला खोड्या वगैरे काही काढायच्या नाहीत गं. पण होमिओपथी लेखावर तुझ्या कमेंट्स तिकडे तशाच आहेत. टोन खिल्लीवजा आहे, म्हणून आश्चर्य वाटले होते आणि अजूनही वाटते आहे.

In reply to by साती

मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर प्रवक्ता म्हणुन बोलावल पाहिजे ब्वॉ! होमिओपॅथी वाल्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार या बातमीचे पुढे काय झाले ते कळाले नाही. नुकतेच माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे

In reply to by रेवती

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 20:33
कोणतीही पथी तितकीच चांगली असते. सर्वात चांगली सिम्पथी सर्वात वाईट एपथि (हे इंग्रजीत जास्त चांगले वाटते) all pathys are good, the best is sympathy and the worst is apathy

In reply to by सुबोध खरे

मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो लेख वाचताना तुमची आठवण आली. स्वगत- चला आमच्यातही बदल होताहेत

जेपी Fri, 05/09/2014 - 19:49
फक्त थंडीताप येतोय आणी पोट आवळुन दुखतय. या दोन लक्षणावर गावातल्या होमीयोपॅथी डागदर न मलेरीया आहे सांगितल. क्लोरोक्विनच्या डोस आणी 20/- फीस मध्ये तिन दिवसात बरा झालो. (कुठल्याही टेस्टविना)

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:56
माझ्या कडे एक माणूस आला होता. त्याच्या मुलाला पोटात दुखत होते. मी तपासून त्याला सांगितले कि तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत. त्यावर तो म्हणाला डॉक्टर जन्तांसाठी शौचाची तपासणी करायची का? मी त्याला शांतपणे म्हटले तुम्हाला पैसे(१५० रुपये) खर्च करायची हौस असेल तर करा. मला विचारलं तर ८ रुपयाची बेन्डेक्स( आलबेंडाझोल- जंतांचे औषध)ची गोळी मुलाला द्या आणि थंड बसा.

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:34
डॉक्टर! मिपा वर हार्दिक स्वागत. मिपाच्या डॉक्टर कंपू मध्ये भर पडली हे पाहून आनंद झाला. असेच तुमचे लेख येत राहूदेत. डॉक्टर लोकांचे अनुभव वाचण्यासारखे असतात असे आत्ता पर्यंतचा अनुभव आहे. तुमचेही येउद्यात!

In reply to by आनन्दिता

निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले. होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो असा गैरसमज असणार्‍यांनी हे अवश्य वाचावे

In reply to by साती

साती Sat, 05/10/2014 - 12:10
अरे बापरे, हा उपप्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली यायला हवा होता. चुकून तुमच्या प्रतिसादाखाली आला. वेगळाच अर्थं ध्वनित होत असल्याने 'सॉरी' सं. मं., वरचा प्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली येईल असं कायतरी करा.

In reply to by साती

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:46
साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा काय्ये तुमचा? ;) डाक्टर डाक्टरांच्या 'पद्यां'मधे पण लई राडे असतात नै? आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि ह्यांच्या डोक्यावर अ‍ॅलोपथी...! अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर डॉक्टर आणि बाकीचे तसे नाहीत असं काही असतंय तर. मिपावरच्या 'ब्लिस्ड गुराख्या'चं मत तर असंच आहे बहुतेक ;) बाकी एएफएमसी वाले डॉ. खरे एम बी बी एस असले तरी ते सैनिकांचे असल्यानं सिव्हीलियन्स ना उपयोगी नसतील नै ;) (सगळ्यांनी हलकं घ्या)

In reply to by आनंदी गोपाळ

साती Sun, 05/11/2014 - 13:58
प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा. मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका. आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो. असंख्य लेक्चर्समध्ये. उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं? पींगळा की सुषुम्ना? आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत. ;)

In reply to by प्यारे१

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!

In reply to by साती

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये. ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये. तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा. आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

मदनबाण Mon, 05/12/2014 - 21:14
सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे. डॉक एकदम सही बोलरेला हय ! {अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा} Chhinakani

In reply to by प्यारे१

सुबोध खरे Tue, 05/13/2014 - 12:18
रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Sat, 05/10/2014 - 12:03
अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया! आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा.... हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!

In reply to by असंका

त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या http://misalpav.com/node/7514 डॊक्टर http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स एकूण हा विषयच वादग्रस्त आहे

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:52
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....

असंका Fri, 05/09/2014 - 13:03
"एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात." आपण घटनांची अशी सुसंगती का लावायला बघता? आपल्याला स्वतःला माहित आहे की आपण जे लिहिलं आहे ते खरं नाही. कदाचित पेशंट्ला MRI नॉर्मल येण्याचं महत्त्व कळत नसेल, पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही.(अर्थात त्याला काहीतरी दुखत आहे हे मी गृहित धरत आहे....) मी स्वतः दोनच दिवसांपूर्वी MRI काढलेला आहे. माझाही रीपोर्ट नॉर्मल आला. त्यावेळच्या भावना म्हणजे MRI काढेपर्यंत आणि नंतरच्या अशा एका वाक्यात सांगणे अशक्य आहे! मी खुशच व्हायला पाहिजे हे कळाल्यावर की MRI मध्ये काही नाही, पण तेव्हा कुणाशी बोललो असतो तर काय माहित मी पण असंच म्हणलो असतो- "रीपोर्टमध्ये काही नाही? मग मला झालंय तरी काय?"

In reply to by असंका

बाळ सप्रे Fri, 05/09/2014 - 14:32
एक्झॅक्टली!! हेच म्हणतो.. एक्स-रे झाला, सोनोग्राफी झाली, इ एम जी झाला, एम आर आय झाला सगळं नॉर्मल मग झालय तरी काय?? विटॅमिन गोळ्या घेतल्या, फिजियोथेरपी करुनही दुखतय तर खरं!! हे दु:ख असतं..

In reply to by असंका

काही पेशंटच्या अनुभवातूनच अशी सुसंगती लावली आहे. मग मला झालय तरी काय?या प्रश्नातली अगतिकता समजू शकतो. पण हा प्रश्न पेशंट इतकाच डॉक्टरांना पण(पेशंट बाबत) सतावत असतो.बर्‍याच आजारांच्या बाबतीत (विशेषत: पाठदुखी) अस होत की त्रास तर होत असतो, पण सर्व टेस्ट करुन पण हाती काहीच लागत नाही. पण याचा अर्थ आपले पैसे वाया गेले अथवा काहीच डायग्नोसिस झालं नाही- असा निश्चितच करुन घेऊ नये.

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 13:19
डॉक्टर साहेब मिपा वर स्वागत. असेच अनुभव कायम येत असतात. एक गमतीदार अनुभव मी एशियन हार्ट इन्स्टीट्यूट मध्ये असताना आला. एका उच्च पदस्थ व्यक्ती ने आपले पूर्ण एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप (यात स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डियो ग्राफी पण येते) करून घेतले. मी लोकांशी मोकळेपणाने बोलतो म्हणून तो जाता जाता माझ्या विभागात आला आणि म्हणाला डॉक्टर मी एवढे पाच हजार रुपयाचे एक्झीक्युतीव्ह हेल्थ चेक अप करून घेतले.पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आले मग काय फायदा झाला पाच हजार रुपये फुकट गेले. मी हसत त्यांना म्हटले साहेब तुमचा विमा उतरवला आहे का ? ते म्हणाले हो पन्नास लाखाचा अहे. यावर मी त्यांना परत सांगितले मग साहेब मागच्या वर्षाचा विम्याचा हप्ता फुकट गेला कि.( तुम्ही मेल नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले) यावर ते चमकले आणि एक मिनिटांनी हसत मला म्हणाले डॉक्टर तुमचे बरोबर आहे सर्व काही नॉर्मल आहे हि केवढी दिलासा देणारी गोष्ट आहे. अर्थात आजारासाठी तपासणी करणे आणि हेल्थ चेक अप करणे यात मुलभूत फरक आहे. तरीही बर्याच वेळेस रुग्ण यात गल्लत करतात. म्हणजे पाठदुखी साठी एम आर आय काढला आणि त्यात काही आले नाही तरी त्यांना पैसे फुकट गेले असे वाटत राहाते. अशा एका रुग्णाला मी विचारले कहो तुम्हाला स्लीप डिस्क निघलिअस्ति तर बरे वाटले असते काय ? त्यावर ते खजील होऊन हसले. याबद्दलचा अजून एक किस्सा परत केंव्हातरी.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर हा तुमच्यावर आरोप नाही पण बरेच वेळेला महागड्या तपासण्या उगाच करायला सांगितल्या जातात. त्यात पुढे सगळे कट प्रॅक्टीस वगैरे वगैरे आले. ही खिन्नता त्यामुळे तर नसेल ?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:20
तुम्ही म्हणता यात बरेच तथ्य आहे. समाजाला कीड लागलेली असताना केवळ एकच व्यवसाय त्यापासून वेगळा राहील काय? अर्थात याला दुसरा पैलू पण नक्कीच आहे. एक साधे उदाहरण म्हणून सांगतो माझी पत्नी पण डॉक्टर आहे दोन वर्षापूर्वी मलेरिया होत असे तेंव्हा रुग्णाला तापाबरोबर नुसता कोरडा खोकला होत असे. एक रुग्ण आमच्या पाठीमागे तिची अक्कल काढताना पाहीला कि "अहो खोकला आहे तर मलेरिया चे औषध दिले इतकी पण अक्कल नाही का? सुदैवाने त्याच्या मित्राला तसाच ताप होता आणि तो मलेरियाची औषधे घेऊन बरा झाला होता. त्यामुळे त्याने याला सांगितले कि अहो त्या डॉक्टर बरोबर औषध देतात. अर्थात हाही रुग्ण बरा झाला पण आम्ही यात एक गोष्ट शिकलो. कि तुमचा अनुभव कितीही दांडगा असो. हल्ली रुग्णाचे पैसे वाचविण्याचा प्रयत्न करायचा कि नाही हा विचार प्रथम करावा लागतो. जास्त शहाणे रुग्ण स्वतःच सुचवतात कि अमुक तमुक रक्ततपासणी करूया. आणि हेच लोक नंतर उलटून बोलतात कि एवढ्या तपासण्या केल्या. काहीच निघाले नाही.

डॉक्टर साहेब मिपावर स्वागत आहे, आपल्या क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव वाचायला आवडतील...!!! (आणि फुकट सल्लेही द्यालच अशी अपेक्षाही बाळ गतो) :) दिलीप बिरुटे

पैसा Fri, 05/09/2014 - 13:55
बर्‍याच जणांना आपल्याला काहीतरी झालं आहे ही भावना जास्त कम्फर्टेबल वाटत असावी! ;) दोन्ही डॉक्टर लोकांचे अनुभव मजेशीर आहेत!

तुम्ही मेला नाहीत तर विम्याचे पैसे पाण्यातच गेले
.... ही सुबोधजींची निर्विवाद विचारसरणी! आणि
पण आपल्या दुखण्याचं कारण अजूनही कळत नाहिये हे तरी नक्कीच कळालेलं आहे. म्हणून तो निराश आहे की एव्हढे पैसे घालवून अजून निदान नाही
... ही कन्फ्युज्ड अकौंटंटची क्लॅरिटी!

In reply to by संजय क्षीरसागर

असंका Fri, 05/09/2014 - 15:27
(अवांतरः) ते टर्म इन्शुरन्स बद्दल बोलत आहेत. त्यांना एण्डावमेंट बद्दल सांगूया का? मेलं नाही तरी पैसे वाया जात नाहीत अशाही स्कीम आहेत म्हणावं!

In reply to by असंका

क्लेम नाही म्हणून प्रिमीअम बाद ठरत नाही. तद्वत, रिपोर्ट नॉर्मल म्हणून पैसे वाया गेले नाही. बाकी आपला दृष्टीकोन योग्य आहेच. नाही तर एखादा वैतागलेला पेशंट म्हणायचा, गरज नव्हती तर MRI कशाला (झक मारायला) करायला लावला? तुम्हाला क्लिनीकल डायग्नॉसिसवरनं लक्षात आलं नाही का?

In reply to by असंका

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 18:14
साहेब , एण्डावमेंट स्कीम मध्ये तर "जिवंतपणी आणी मेल्यावर "दोन्ही वेळा पैसे वाया जातात. फायदा फक्त विमा कंपनी आणी एजंतचा होतो मला एक तरी स्कीम सांगा जी टर्म इन्शुरन्स + सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) पेक्षा जास्त पैसे देते? आजतागायत मला एकही वित्त सल्लागार किंवा विमा एजंट हे दाखवू शकलेला नाही. आपण दाखवू शकाल तर मी ते मान्य करेन.

In reply to by सुबोध खरे

असंका Fri, 05/09/2014 - 19:08
वरचा प्रतिसाद लिहून झाल्यावर परत एकदा वाचताना मलाही लक्षात आलं होतं की "पैसा वाया जात नाही" हे मीच लिहिलं तरी ते चुकीचं आहे. (मी स्व्तःच माझी पॉलीसी सरेंडर करायचा विचार करत आहे). पण तो विनोदी म्हणून दिलेला प्रतिसाद होता, म्हणून राहू दिला. शिवाय माझंच मी किती तुण्तुणं वाजवू म्हणूनही दुर्ल्क्ष केलं. आपलं म्हणणं खरं आहे. टर्म इन्शुरन्स हाच मीही यापुढे चालु ठेवणार आहे.

In reply to by असंका

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:28
कंफ्युज्ड अकौंटंट असे म्हणू नका हो. तुम्ही दोन्हीही प्रतिसाद राहून दिलेत हे बरेच केले. बर्याच पैशांबद्दल च्या गोष्टी अजून समजत नाहीत. आता तुमच्या आणि सुबोध खरेंच्या प्रतिसादातून मलाही जरा माहिती मिळाली कि या इन्शुरंस पॉलिसी मध्ये थोडी मेख असते. माझ्याही पॉलिसी आता मी तपासून पाहणार आहे. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले मला आठवते - 'तसं पाहिलं तर' (हे 'तसं पाहिलं तर' महत्वाचे आहे - त्याचा अर्थ पारंपारिक विचारांपेक्षा एक वेगळा विचार असा घेता येईल) इन्शुरंस पॉलिसी किवा मेडिकल पॉलीसी घेण्यात काहीच अर्थ नसतो. तेच हफ्त्याचे पैसे जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवले तर त्याचा परतावा योग्य मिळतो जो तुम्हाला तुमच्या अचानक उद्भवणाऱ्या आजारामध्ये / अपघातामध्ये भरपूर मदत करू शकतो. इन्शुरन्स कंपन्यांच्या 'डिस्क्लेमर' (जे दुर्बीण लावून पण वाचता येत नाही) मध्ये अडकण्या पेक्षा स्वतःचा रोख पैसा कधीही उपयोगाचा. आता या गोष्टीवर माझा स्वतःचा विचार अजून चालू आहे. एम बी अे करत असताना आम्हाला एक संज्ञा होती - 'time value of money ' ती मला पूर्णपणे कळाली आहे असे मी म्हणणार नाही परंतु ती संज्ञा लक्षात घेता करता माझ्या डॉक्टर मैत्रिणीने सांगितलेले अगदीच चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही. बाकी डॉक्टर खरेंचे उदाहरण बरोबर आहे. विमा पॉलीसी च्या ऐवजी गाडीचा इन्शुरन्स घेऊन बघा. गाडीला अपघात झाला नाही तर त्या महिन्याच्या हफ्त्याचे पैसे तसे पाण्यात बुडाल्या सारखेच आहेत.

In reply to by अमित खोजे

असंका Sat, 05/10/2014 - 01:24
असा जो प्रिमिअम संपत जातो, त्या प्रकारालाच "लाइफ इन्शुरन्स" मध्ये "टर्म इन्शुरन्स" म्हणतात. टर्म संपली (एक वर्ष) की इन्शुरन्स संपला. त्या मुदतीत जर आपल्याला काही क्लेम करता आला तर ते प्रिमिअमचे पैसे वसूल, नाही तर सगळे बुडाले!! खरे साहेब म्हणत होते की पैसे बुडाले, म्हणून खरे साहेब हे टर्म इन्शुरन्स बद्द्ल बोलत आहेत असं मी म्हणालो. ते खरंच बोलत होते. मी गमतीने (चेष्टेने नाही!) म्हणालो ते त्यांना नाही, संजय क्षीरसागर यांना....तेही अवांतर असल्याचे लेबल लावून! पण खरे साहेबांना पटलं नाही आणि त्यांनी माझं माप मला परत केलं...आणि मीही ठेवून घेतलं! आपणही अगदी फक्त अर्धा तास हिशेब मांडले तरी खरे साहेब म्हणतात त्याच निष्कर्षाला याल. इन्शुरन्स जर गुंतवणूक म्हणून करू जाल, तर शेवटी फायदा होण्याची शक्यता कमी आहे. इन्शुरन्स हा इन्शुरन्स म्हणूनच घ्यावा. जेवढी रक्कम आपल्याला आपल्यामागे हातात यावीशी वाटते, त्या रकमेसाठीचा प्रिमिअम विचारायचा आणि तेवढे पैसे भरून ते पैसे बुडाले असे समजायचे. त्यावर परताव्याची अपेक्षाच नको!! आपल्यामागे मनाची शांती हेच उद्दीष्ट असेल तर ते या मार्गाने अधिक परीणामकारक पद्धतीने पूर्ण होते.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 14:12
5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!
हां अनुभव माझा स्वताचा आहे. पैसे पाण्यात गेले राव माज्या ब्रेन एम् आर आय चे, विशेषत: डिफ्यूसड़ वेट इमेजिंग शोज नो आय्स्कामिक रिजन वाचल्यावर वाटल होतं , यूरेका यूरेका पण कसलं काय पैसे पाण्यात गेले. मेंदू फिजिकली व्यवस्थित आहे. :(

In reply to by आनंदी गोपाळ

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 00:23
म्हणून तर काळ्या ढगाला रुपेरी किनार या न्यायाने काहीसा आनंदही वाटला. :) पण पुन्हा फक्त ते समजायसाठी आयएनाआर ५००० वाया म्हणजे ते प्रश्नचिन्ह अजुनही कायमच आहे :)

In reply to by आत्मशून्य

सुबोध खरे Sat, 05/10/2014 - 10:19
आत्मशून्य साहेब, डिफ्युजन वेटेड इमेजिंग हे माणसाला मेंदूला होणारा रक्त पुरवठा बंद झाल्याने येणारा पक्षाघाताचा झटका पहिल्या सहा तासात निदान करू शकतो. या काळात जर रुग्णावर योग्य उपचार झाले तर मेंदूला अजिबात हानी न पोहोचता(no residual damage) रुग्ण पूर्ववत होऊ शकतो. आपला एम आर आय हा नॉर्मल आला हि अतिशय उत्तम गोष्ट आहे. पण एक ( आगाऊ) शंका हा स्कॅन का केला होता? जर आपल्या मेंदूला रक्त पुरवठा मर्यादित काळासाठी (TIA transient ischemic attack (http://en.wikipedia.org/wiki/Transient_ischemic_attack) / RIND) खंडित होऊन चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे अशा काही कारणासाठी केला असेल तर आपण आपल्या डॉक्टरना दाखवून पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे. कारण असे लहान लहान झटके हे पुढे येणाऱ्या तीव्र झट्क्यांची आगाऊ सूचना देत असतात. तसे नाही याची खात्री करून घ्या एवढेच आपल्याला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

In reply to by सुबोध खरे

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 22:29
डॉक्टरांच्या सल्यानेच जेंव्हा ब्रेन MRI ही केला होता त्याच्याच रिपोर्टमधे फाउंड नो आयस्कॅमीक रिजन वाचल्यावर काहीतरी मिसींग आहे असे वाटले होते. पण डॉक्टरांनी तो डाउटही रक्त न पोचणारा विभाग सापडला नाही असेच काहीसे सांगुन क्लीअर केला होता व सर्व नॉर्मल आहे असे सांगीतले होते. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा फेफरे येणे यासारखा गंभीर नाही पण काहीसा विचीत्र प्रॉब्लेम आहे माझा व कारण अजुनही सापडेले नाहीये. मला मसल्स स्टीफनेसचा त्रास आहे. थोडक्यात माझ्या शरीरातील सर्व स्नायु आपोआप काहीसे घट्ट व्हायची/रहायची प्रवृत्ती राखतात. यावर संमोहन तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मनोशारीरीक विकार तज्ञ, पुष्पाउशधी, होम्योपेठी, न्युरोलोगीस्ट, आयुर्वेद वैद्य ते अगदी फिजीओ थेरेफिस्ट वगैरे वगैरे वगैरे सर्व उपचार दिर्घकाळ घेउन पाहिले आहेत कोणालाही अजुन निदान करता आलेले नाही. उम्मीद पे दुनीया कायम है. आपल्या प्रतिसादासाठी मनःपुर्वक धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

याच्यावर एकच उपाय ,फडतरेची डबलतिखट मिसळ खाऊन या व त्यावर लगेचच कडक चहा प्या. स्टीफनेस येण्यासाठी औषधे घ्यावी लागतील.

स्पंदना Fri, 05/09/2014 - 17:31
परवा रात्री शेजारणीचा नवरा छातीत दुखतय म्हणुन रात्री तीन वाजता अ‍ॅम्ब्युल्न्स वगैरे बोलवुन अ‍ॅडमिट झाला होता. आज त्याला भेटायला गेले. म्हंटल काय ब्वा? तर इतका रिलॅक्स होता. सगळ ठिक आहे. म्हणुन. साहेबाला या आधी दोन हार्ट अ‍ॅटॅक येउन गेलेत. अन त्या अनुभवाने सगळ नॉर्मल या शब्दांवर स्वारी खुष होती. आज पहिल्यांदाच तो बोलत असताना त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यात एक वेगळी रंग छटा जाणवली. किती निर्मळ आनंद होता त्याच्या डोळ्यात. झाल होत काय बागकाम करताना जड कुंदी उचल्ल्याने छातीचा मसल दुखावला गेला म्हणे. हात लावला की दुखतय म्हणुन सांगत होता. पठ्ठ्या बिफशिवाय काही खात नाही अस हेलन (त्याची बायको) सांगते. मग मी आज भाज्यांच सूप देउन वर धमकी देउन आले. बघु आता. पण दोन रात्री पुर्वीचा तो अन आजचा तो याची आठवण हा धागा वाचताना आली.

साती Fri, 05/09/2014 - 17:53
मिपा डॉक्टर कंपूत स्वागत. आता जरा तुमची स्पेश्यालिटी कुठली , डिग्री कुठली ते ही लिहा ना. मी एम डी मेडीसीन आहे. आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत. ;)

In reply to by साती

नमस्कार आणि धन्यवाद. मी पुण्यातील एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे. सिंहगड रोड, आनंदनगर येथे मागील ६ वर्षे प्रॅक्टिस करत आहे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Fri, 05/09/2014 - 18:44
तुमी होम्योपदीवाले? आता तुमचं काही खरं नाही इथे!! पण बघा, खरं सांगतोय विश्वास ठेवा. वर जे केले असं लिहिलं आहे मी, त्याचबरोबर, मी आपल्या गोड गोळ्याही चघळत होतो- ११०/- रुपयाची बेलाडोना २०० ची बाटली- जी खरं म्हणजे १०/१२ रुपयात सहसा मिळते-पण आम्ही जिकडे रहातो, तिकडे दुकानच नाही म्हणून आम्हाला महागात ऑर्डर देऊन आणावी लागते- तर तिच्यातील एका डोसने मला तात्काळ आराम मिळाला. अगदी १५ मिनिटात. (+ग्लोनाइन ३० च्याही एका डोसने, पण हा डोस बहुधा निरुपयोगी असावा, कारण पूर्वीपण घेतला होता- एकट्याने काही उप्योग झाला नाही) . एवढे विस्ताराने अवांतर केले कारण गोष्ट अगदी गेल्या २-३ दिवसातली आहे. तोवर आधीचे ६ दिवस मी कामालाच गेलो नव्हतो इतका कामातून गेलो होतो. अगदी मजबूर मधला अमिताभ झक मारेल असे एक्स्प्रेशन्स देत होतो. (फार वैयक्तिक झालं का? एस डब्बल ओ आर वाय.... ) होम्योपदी झिंदाबाद...!

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Mon, 05/12/2014 - 20:12
अहो आमच्यासारखे लोक कडु आहेत म्हणून सोडुन देउ साखरगोळ्या घेणं.. तुमच्यासाठी पोटापाण्याचा प्रश्न आहे. अशा शंकांचं निरसन होणं जरुरी आहे.. का नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर तरुन जायची अपेक्षा ठेवायची.. ज्योतिष्यांप्रमाणे..

In reply to by बाळ सप्रे

जरुर, मी माझ्या परीने शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न नक्की करेन.. पण मी एक निश्चित सांगू इछितो, की नुसतच श्रद्धावानांच्या श्रद्धेवर एखादी पॅथी इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

बाळ सप्रे Wed, 05/14/2014 - 09:39
इसवी सन १७९६ पासून आतापर्यंत कशी काय तग धरु शकेल, आणि सर्व जगात नावारुपास येइल?
ही झाली तुमची श्रद्धा.. माझ्यामते केवळ श्रद्धेवर (चिकित्सेअभावी) अनेक निरर्थक गोष्टी हजारो वर्ष चालू शकतात.. आता शंकाच निरसन येउ द्या..

In reply to by साती

धन्या Fri, 05/09/2014 - 18:24
आपल्या मिपावर आयुर्वेदाचार्य, रेडिऑलॉजिस्ट, सर्जन, डेंटल सर्जन अशी अनेक ' आपल्या जातवाली' मंडळी आहेत.
वा. फक्त साबुदाण्याच्या गोळ्या देणारे वैद्यच इकडे नव्हते. ती कसर डॉ. काळूसकरांनी भरुन काढली. जोक्स अपार्ट, डॉ. काळूसकर होमिओपाथीबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करतील, "प्लासिबो ईफेक्ट" वर काही लिहितील अशी आशा करण्यात हरकत नाही. :)

In reply to by धन्या

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:26
वॉव साबुदान्याच्या गोळ्या ! :) मला खुप खुप आवडतात . माझ्या आईला गुढगे दुखीचा त्रास होत होता तेव्हा एका डॉक्टरने दिल्या होत्या .. आई म्हणाली नुसत्या गोड गोड लागताय्त .. मी मागितल्या तर द्यायची नाहि .. म्हणुन मग मी चोरुन चोरुन खायची .. ़काय मस्त लागतात म्हणुन मला साबुदाना गोळ्यावाले डॉक्टर खुप खुप आवडतात ...

In reply to by यशोधरा

साती Sat, 05/10/2014 - 00:12
यशोधरा आज्जी जरा नीट वाचा, मी विचारेपर्यंत डॉक्टरसाहेबांनी आपली डिग्री, स्पेश्यालिटी काहीच इथे किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिले नव्हते हो. आताच समजले. बाकी मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. ;)

In reply to by साती

यशोधरा Sat, 05/10/2014 - 08:56
अच्छा, अच्छा! म्हंजे कंपूत निमंत्रणाची घाई केली का? ;) मी इकडे किंवा तिकडे कुठेच होमिपदीवाल्यांना शत्रू म्हटलेले नाही. > साताक्का, खरंच का? एकदा तिथले तुमचेच प्रतिसाद वाचून या बरं! ;)

In reply to by यशोधरा

साती Sun, 05/11/2014 - 12:20
आज्जी तुम्हीच वाचून या. होमिओपथीला विरोध आहे. होमिओपॅथ शत्रू असे कुठेच लिहिलेले नाही. मला तर ते गरीब बिच्चारे वाटत्तात. शिकतात होमिओपथी आणि मग ९०% हून जास्त लोक अ‍ॅलोपथीची प्रॅक्टीस करतात. यात त्यांचा काहीच दोष नाही अर्थात. सरकारची पॉलिसीच चुकीची आहे. हे सुद्धा मी मायबोलीवर वेळोवेळी लिहिल्येय. अर्थात तुला खोड्याच काढायच्यात तर मी काय बोलणार? ;)

In reply to by साती

यशोधरा Sun, 05/11/2014 - 12:40
साताक्का, मला खोड्या वगैरे काही काढायच्या नाहीत गं. पण होमिओपथी लेखावर तुझ्या कमेंट्स तिकडे तशाच आहेत. टोन खिल्लीवजा आहे, म्हणून आश्चर्य वाटले होते आणि अजूनही वाटते आहे.

In reply to by साती

मुद्दा बरोबर आहे, आयबीएन वर प्रवक्ता म्हणुन बोलावल पाहिजे ब्वॉ! होमिओपॅथी वाल्यांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करता येणार या बातमीचे पुढे काय झाले ते कळाले नाही. नुकतेच माझा प्रवास हे डॉ.शंतनु अभ्यंकर यांचे या विषयावर पुस्तक प्रकाशित झाले आहे.त्यांचा होमिओपॅथी ते अ‍ॅलोपॅथी असा शैक्षणिक प्रवास झाला आहे. लेखक व प्रकाशक डॉ शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक ब्राह्मणपुरी मु.पो. ता.वाई जि. सातारा फोन नं ९८२२०१०३४९, किंमत- १२० रु. अंनिस वार्तापत्र एप्रिल २०१४ मधे पुस्तकाचा परिचय आला आहे

In reply to by रेवती

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 20:33
कोणतीही पथी तितकीच चांगली असते. सर्वात चांगली सिम्पथी सर्वात वाईट एपथि (हे इंग्रजीत जास्त चांगले वाटते) all pathys are good, the best is sympathy and the worst is apathy

In reply to by सुबोध खरे

मस्तच डॉ साहेब. परवा श्रद्धा धार्मिकांचा प्लासिबो लेख वाचताना तुमची आठवण आली. स्वगत- चला आमच्यातही बदल होताहेत

जेपी Fri, 05/09/2014 - 19:49
फक्त थंडीताप येतोय आणी पोट आवळुन दुखतय. या दोन लक्षणावर गावातल्या होमीयोपॅथी डागदर न मलेरीया आहे सांगितल. क्लोरोक्विनच्या डोस आणी 20/- फीस मध्ये तिन दिवसात बरा झालो. (कुठल्याही टेस्टविना)

सुबोध खरे Fri, 05/09/2014 - 19:56
माझ्या कडे एक माणूस आला होता. त्याच्या मुलाला पोटात दुखत होते. मी तपासून त्याला सांगितले कि तुमच्या मुलाला जंत झालेले आहेत. त्यावर तो म्हणाला डॉक्टर जन्तांसाठी शौचाची तपासणी करायची का? मी त्याला शांतपणे म्हटले तुम्हाला पैसे(१५० रुपये) खर्च करायची हौस असेल तर करा. मला विचारलं तर ८ रुपयाची बेन्डेक्स( आलबेंडाझोल- जंतांचे औषध)ची गोळी मुलाला द्या आणि थंड बसा.

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:34
डॉक्टर! मिपा वर हार्दिक स्वागत. मिपाच्या डॉक्टर कंपू मध्ये भर पडली हे पाहून आनंद झाला. असेच तुमचे लेख येत राहूदेत. डॉक्टर लोकांचे अनुभव वाचण्यासारखे असतात असे आत्ता पर्यंतचा अनुभव आहे. तुमचेही येउद्यात!

In reply to by आनन्दिता

निश्चितच चालेल कारण माझ्या कडे काही श्वान येतात- पेशंट म्हणून, म्हणजे त्यांचे मालक आणतात त्यांना. त्यांचे आजार होमिओपॅथीने बरे झाले. होमिओपॅथी म्हणजे प्लासिबो असा गैरसमज असणार्‍यांनी हे अवश्य वाचावे

In reply to by साती

साती Sat, 05/10/2014 - 12:10
अरे बापरे, हा उपप्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली यायला हवा होता. चुकून तुमच्या प्रतिसादाखाली आला. वेगळाच अर्थं ध्वनित होत असल्याने 'सॉरी' सं. मं., वरचा प्रतिसाद डॉक्टरांच्या प्रतिसादाखाली येईल असं कायतरी करा.

In reply to by साती

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 20:46
साती डाक्टर, पाईंटाचा मुद्दा काय्ये तुमचा? ;) डाक्टर डाक्टरांच्या 'पद्यां'मधे पण लई राडे असतात नै? आयुर्वेद, युनानी, होमिओपथी आणि ह्यांच्या डोक्यावर अ‍ॅलोपथी...! अ‍ॅलोपथी वाले डॉक्टर डॉक्टर आणि बाकीचे तसे नाहीत असं काही असतंय तर. मिपावरच्या 'ब्लिस्ड गुराख्या'चं मत तर असंच आहे बहुतेक ;) बाकी एएफएमसी वाले डॉ. खरे एम बी बी एस असले तरी ते सैनिकांचे असल्यानं सिव्हीलियन्स ना उपयोगी नसतील नै ;) (सगळ्यांनी हलकं घ्या)

In reply to by आनंदी गोपाळ

साती Sun, 05/11/2014 - 13:58
प्यारे, पॉईंटाचा मुद्दा असा आहे की तुम्ही जे शिकलात ती प्रॅक्टीस करा. मी उगाच कूणाला काढे नी मात्रा नी भस्मं नी नक्स वोमिका देत नाही तर तुम्ही उगाच आमच्या पॅथीची औषधे देऊ नका. आम्ही एखाद्याला एम आर आय लिहून देतो तेव्हा एम बी बी एस च्या पाच आणि पीजीच्या तीन वर्षांत एम आर आय कसा वाचावा हे शिकलेले असतो. असंख्य लेक्चर्समध्ये. उद्या एम आर आयची फक्तं प्लेट आणून दिली तरी त्यात काय आहे हे छापील रिपोर्टशिवाय मला वाचता आले पाहिजे. ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात? त्याहूनही जर तुमच्या आयुर्वेदिक फिजिऑलॉजीत प्राणवायू वैगेरे वेगळ्याच सर्कीटमधून फिरतो तर मग तुम्ही एक्स रे आणि आर्टेरीयल डॉप्लर वैगेरे करता तेव्हा तुम्हाला नेमकं काय पहायचं अस्तं? पींगळा की सुषुम्ना? आणि आनंदी गोपाळकाकांना काही बोलू नका हं ते माझे मित्रं आहेत. ;)

In reply to by प्यारे१

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?
आणि इतकी अगाध चर्चा वाचून, त्यांना स्वतःचा MRI काढायची वेळ नाही आली म्हणजे मिळवली!

In reply to by साती

ज्यांना हे शिकवलेलेच नाही ते कुठल्या बेसिसवर एम आर आय पेशंटला करायला लावतात?- हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. MRI अथवा Imaging technique हे वापरण्याचा अधिकार हा फक्त अ‍ॅलोपॅथी वाल्यांनाच आहे, हा फार मोठा गैरसमज आहे. मला वाटतं की कुठली टेस्ट करायला सांगायची हे आलेला पेशंट अथवा त्याचा आजार यावरुन ठरल पाहीजे, पॅथी वरुन नव्हे. कारण पेशंटच हित सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच कोणतही नुकसान होता कामा नये. ज्या केसेस मधे खरोखर MRI, 2D Echo करणं गरजेच आहे, त्या केस मधे तो केलाच गेला पाहीजे. मी अमुक पॅथीचा डॉ. आहे म्हणून अथवा मला तो वाचता येत नाही म्हणून मी MRI सांगणार नाही हे act of negligence(गुन्ह्यासमान) ठरेल. एकतर हल्ली ९९% पेशंट छापील रिपोर्ट घेउनच येतात. आणि त्यातही रिपोर्ट न घेता कोणी आलाच तर त्याला, जो ही प्लेट पाहून रिपोर्ट बनवेल, त्याच्या एक्सपर्ट कडे पाठवायचे. त्यात काय अहंकार/पॅथी आड येता काम नये. तसही विविध चाचण्यांच्या काम हे निदान होई पर्यंतच, एकदा रिपोर्ट आल्यावर जे काय निदान होइल त्यावरुन जो तो आपापल्या पॅथीची औषधं द्यायला आहेच की मोकळा. आपण होमिओपॅथीची औषध एकवेळ देत नसाल, पण माझ्या पाहण्यात अनेक MD/MS आहेत की जे बरीच होमिओपॅथीची औषध सर्रास वापरतात. माझं म्हणणं एवढच आहे की सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे.

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

मदनबाण Mon, 05/12/2014 - 21:14
सर्व पॅथींनी उगाच भांडत न बसता, समन्वयाने, रुग्णाचे हीत ज्यात आहे, तेच करावे. डॉक एकदम सही बोलरेला हय ! {अती सर्दी झाली की युनानी ची छिंकणी वापरणारा} Chhinakani

In reply to by प्यारे१

सुबोध खरे Tue, 05/13/2014 - 12:18
रच्याकने -- माझी पदवी पुणे विद्यापीठाचीच आहे लष्कराची नाही. आणि मी कोणत्याच गोळ्या देत नाही. साबुदाणा नाही कि वटी नाही. मी फक्त फोटो काढतो आणि त्यावर भाष्य करतो. मग पेशंट बरा होवो कि नाही. सानू की ?

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

असंका Sat, 05/10/2014 - 12:03
अहो हे प्रतिसाद आपल्या लेखावरचे आहेत असं दिसतंय का आपल्याला? होम्योपदीवाला मिळाल्याच्या प्रतिक्रिया आहेत हया! आपल्या लेखातनं आपल्याला नक्की काय म्हणायचंय ते कळतच नाहिये...जे कळतंय त्यावर सुरुवातीला पाच सात प्रतिक्रीया आल्या, त्या आपल्या लेखाच्या समजा. बाकी तुमचा धागा कधीच हायजॅक झालेला आहे. हवं तर त्याला मार्गावर आणा.... हां नाव आपलंच दिसत राहिल कल्पांतापर्यंत धागाकर्ते म्हणून्....तेव्हा अभिनंदन!!

In reply to by असंका

त्या ५/७ प्रतिक्रियां बाबतच म्हणत होतो मी!! बाकी म्हणाल तर होमिओपॅथीला मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून तर खूपच आनंद झाला

In reply to by डॉ. भूषण काळुसकर

http://mr.upakram.org/node/2651 होमिओपॆथी एक थोतांड http://mr.upakram.org/node/2660 प्लासिबो http://www.mr.upakram.org/node/820 बाराक्षार पद्धती http://mr.upakram.org/node/2408 होमिओपॆथी वैयक्तिक अनुभव http://misalpav.com/node/15374 साखरगोळ्या http://misalpav.com/node/7514 डॊक्टर http://www.maayboli.com/node/42681 होमिओपॆथी आणि पेन-किलर्स एकूण हा विषयच वादग्रस्त आहे

जेनी... Fri, 05/09/2014 - 23:52
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला साबुदान्याच्या गोळ्या देऊन टाकायच्या ना! काये कधी कधी पेशंटचं नुसती औषधं घेवुन पण समाधान होतं .. कायतरी अवघड डिक्श्नरीत नसलेला शब्द बोलुन दाखवायचा पेशंटला ... तो पण खुश न....
लेखनविषय:
लेखनप्रकार
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला.

संधीगत वात व पक्षाघात- सामान्य लक्षणे व संयुक्त उपचार पद्धती.

बाबा पाटील ·

जेपी Fri, 05/09/2014 - 13:21
चांगली माहिती. सविस्तर प्रतिसाद देईनच नंतर. एक प्रश्न - पक्षाघात होणे अनुवंशिक असते का ?

पैसा Fri, 05/09/2014 - 14:49
आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून खूपच उपयोगी माहिती आहे. माझ्या आईला वयानुसार गुडघ्याच्या सांध्यातील वंगण कमी झाल्यामुळे (याला निश्चित वैद्यकशास्त्रीय संज्ञा मला माहित नाही.)खूप वेदना होत होत्या. इथल्या एका आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणार्‍या वैद्याने काही सोपे व्यायाम करायला सांगितले आणि वरून लावायला एक लेपगोळी दिली होती. त्याच्या वापरानंतर तिच्या वेदना आणि सूज खूपच कमी झाली होती.

स्पंदना Wed, 05/14/2014 - 07:57
माझी एक शंका आहे डॉक्टर. हे जे तेल जीरवणं असतं,त्यात तेल त्वचेच्या खाली त्या दुखर्‍या भागापर्यंत खरंच पोहोचत का? कारण शोषुन घेण्याचे काम फक्त त्वचे मार्फतच होत. त्यापुढे जाउन ते तेल सांध्यांपर्यंत पोहोचत का? तुम्हे दिलेली माहीती खरच उपयुक्त आहे. पंचकर्माबद्दल मला फार औस्त्युक्य आहे.

In reply to by स्पंदना

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:22
मालिशने खरतर आखडलेले स्नायुबंध खुले होतात,वातव्याधी मुख्यत्वे रुक्षत्व अत्याधिक प्रमाणात असते त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक स्नेहनाची आवश्यकता असते व्यवहारात देखिल प्रत्यक्ष प्रमाण म्हणुन एक सोप्पा उपाय करुन पहा.घरात कोनाचाही एखादा सांधा दुखत असेल तर बाजारात सहज उपलब्ध होणारे क्युअर ऑन सारख्या तेलाने मालिश करुन शेकावे,एक दोन दिवसात लगेच आराम मिळतो.दुर्देवाने आयुर्वेदाचे प्रमाणीकरण झालेले नाही परंतु अनुभवजन्य ग्यान च्या आधारे ही पद्धती निच्छितच अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे.(अवांतर-बाजारात मिळणार्‍या आधुनिक शास्त्रातील वेदनाशामक मलमांच्या मध्ये तरी वेगळी कोनती कन्सेप्ट असते.)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/15/2014 - 02:47
जळवेला बरोबर दूषित रक्तच सापडतं असं तर वाटत नाही. ट्रेक करणाऱ्या अनेकांना, नको तिथे जळवा लागल्याचे अनुभव अन्यथा आले नसते. जळू लावताना रुग्ण आणि/किंवा वैद्यांना घाण वाटत नाही का? त्यापेक्षा स्वच्छ सुई खुपसून रक्त उपसून घेणं सोयीचं, कमी कटकटीचं, हायजेनिक आणि किमान किळसवाणं वाटत नाही का, याबद्दल मला 'औस्त्युक्य' आहे. (अवतरणातला शब्द संबंधितांनी ह. घेणे.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:33
निरक्षिर विवेक हा सिद्धांत मान्य केला आहे.प्रत्यक्षात ज्या वेळेस वेदनेच्या ठिकाणी रक्तदोषाचा अनुबंध असेल त्याच वेळेस जलौकाचरण केले जाते,एकांगिक अथवा क्षयजन्य किंवा अवरोधजन्य संम्प्राप्तीमध्ये नाही.हा सर्वस्वी त्या त्या अनुभवी वैद्याचा निर्णय असतो.दुसरे जळुच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचे तत्व सापडते की जे रक्त साकाळु देत नाही त्यामुळे जळु लावलेल्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारते व वेदनाशमन होण्यास मदत होते. जलौकाचरण हे फक्त स्थानिक दुष्टी असेल तरच केले जाते इतर वेळी सिरागत रक्तमोक्षणच केले जाते. बाकी तुमच अनहायजनिक अथवा किळसवाण प्रकार- कुठल्याही डॉक्टर अथवा वैद्याचे कामच लोकांची घाण साफ करण आहे,कुनीतरी हे काम केलेच पाहिजे,त्याची किळस वाटणारा प्राणी वैद्यकिय पेशाच्या लायकीचा नसतो.

कंजूस गुरुवार, 05/15/2014 - 09:14
माझ्या उजव्या पायाला सायटिका झालेली .नारायणतेल लावून गुण नाही आला .अर्जुनारिष्ट आणि बलारिष्ट( दोनशे एमेल प्रत्येकी)रोज थोडे सात दिवस घेऊन गुण आला .दुसऱ्या कोणत्याही अॅलोपथी गोळ्या घेतल्या नाहीत .ब्रफेनपण नाही .

जेपी Fri, 05/09/2014 - 13:21
चांगली माहिती. सविस्तर प्रतिसाद देईनच नंतर. एक प्रश्न - पक्षाघात होणे अनुवंशिक असते का ?

पैसा Fri, 05/09/2014 - 14:49
आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून खूपच उपयोगी माहिती आहे. माझ्या आईला वयानुसार गुडघ्याच्या सांध्यातील वंगण कमी झाल्यामुळे (याला निश्चित वैद्यकशास्त्रीय संज्ञा मला माहित नाही.)खूप वेदना होत होत्या. इथल्या एका आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणार्‍या वैद्याने काही सोपे व्यायाम करायला सांगितले आणि वरून लावायला एक लेपगोळी दिली होती. त्याच्या वापरानंतर तिच्या वेदना आणि सूज खूपच कमी झाली होती.

स्पंदना Wed, 05/14/2014 - 07:57
माझी एक शंका आहे डॉक्टर. हे जे तेल जीरवणं असतं,त्यात तेल त्वचेच्या खाली त्या दुखर्‍या भागापर्यंत खरंच पोहोचत का? कारण शोषुन घेण्याचे काम फक्त त्वचे मार्फतच होत. त्यापुढे जाउन ते तेल सांध्यांपर्यंत पोहोचत का? तुम्हे दिलेली माहीती खरच उपयुक्त आहे. पंचकर्माबद्दल मला फार औस्त्युक्य आहे.

In reply to by स्पंदना

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:22
मालिशने खरतर आखडलेले स्नायुबंध खुले होतात,वातव्याधी मुख्यत्वे रुक्षत्व अत्याधिक प्रमाणात असते त्यामुळे त्याठिकाणी स्थानिक स्नेहनाची आवश्यकता असते व्यवहारात देखिल प्रत्यक्ष प्रमाण म्हणुन एक सोप्पा उपाय करुन पहा.घरात कोनाचाही एखादा सांधा दुखत असेल तर बाजारात सहज उपलब्ध होणारे क्युअर ऑन सारख्या तेलाने मालिश करुन शेकावे,एक दोन दिवसात लगेच आराम मिळतो.दुर्देवाने आयुर्वेदाचे प्रमाणीकरण झालेले नाही परंतु अनुभवजन्य ग्यान च्या आधारे ही पद्धती निच्छितच अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे.(अवांतर-बाजारात मिळणार्‍या आधुनिक शास्त्रातील वेदनाशामक मलमांच्या मध्ये तरी वेगळी कोनती कन्सेप्ट असते.)

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/15/2014 - 02:47
जळवेला बरोबर दूषित रक्तच सापडतं असं तर वाटत नाही. ट्रेक करणाऱ्या अनेकांना, नको तिथे जळवा लागल्याचे अनुभव अन्यथा आले नसते. जळू लावताना रुग्ण आणि/किंवा वैद्यांना घाण वाटत नाही का? त्यापेक्षा स्वच्छ सुई खुपसून रक्त उपसून घेणं सोयीचं, कमी कटकटीचं, हायजेनिक आणि किमान किळसवाणं वाटत नाही का, याबद्दल मला 'औस्त्युक्य' आहे. (अवतरणातला शब्द संबंधितांनी ह. घेणे.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाबा पाटील Fri, 05/16/2014 - 00:33
निरक्षिर विवेक हा सिद्धांत मान्य केला आहे.प्रत्यक्षात ज्या वेळेस वेदनेच्या ठिकाणी रक्तदोषाचा अनुबंध असेल त्याच वेळेस जलौकाचरण केले जाते,एकांगिक अथवा क्षयजन्य किंवा अवरोधजन्य संम्प्राप्तीमध्ये नाही.हा सर्वस्वी त्या त्या अनुभवी वैद्याचा निर्णय असतो.दुसरे जळुच्या लाळेमध्ये हिरुडीन नावाचे तत्व सापडते की जे रक्त साकाळु देत नाही त्यामुळे जळु लावलेल्या ठिकाणी रक्ताभिसरण सुधारते व वेदनाशमन होण्यास मदत होते. जलौकाचरण हे फक्त स्थानिक दुष्टी असेल तरच केले जाते इतर वेळी सिरागत रक्तमोक्षणच केले जाते. बाकी तुमच अनहायजनिक अथवा किळसवाण प्रकार- कुठल्याही डॉक्टर अथवा वैद्याचे कामच लोकांची घाण साफ करण आहे,कुनीतरी हे काम केलेच पाहिजे,त्याची किळस वाटणारा प्राणी वैद्यकिय पेशाच्या लायकीचा नसतो.

कंजूस गुरुवार, 05/15/2014 - 09:14
माझ्या उजव्या पायाला सायटिका झालेली .नारायणतेल लावून गुण नाही आला .अर्जुनारिष्ट आणि बलारिष्ट( दोनशे एमेल प्रत्येकी)रोज थोडे सात दिवस घेऊन गुण आला .दुसऱ्या कोणत्याही अॅलोपथी गोळ्या घेतल्या नाहीत .ब्रफेनपण नाही .
लेखनविषय:
लेखनप्रकार
संधीवात व पॅरालिसिस करीता संयुक्त उपचार पद्धती. आजच्या धक्काधक्कीच्या दैनंदिन जिवनात मानवाला भेडसावणारी नेहमीची समस्या म्हणजे,उठता बसता जाणवनारी सांध्यांची कुरकुर,कोणाचे गुडघे दुखत असतात,कोणाची कंबर, तर कोणाची मान दुखत असते,आपल्याकडेच नव्हे तर जगात सगळीच कडे या दररोजच्या वेदनांकडे एक तर दुर्लक्ष केले जाते अथवा तात्पुरती वेदनाशामक औषधे घेतली जातात,आणी हाच प्रकार आयुष्याच्या शेवटच्या वळणावर अत्यंत त्रासदायक ठरतो.व कुंथत कुंथत आयुष्य जगण्याची वेळ आणतो.जर सुरुवातीसच म्हणजे ज्यावेळेस सांध्यांच्या तक्रारी सुरु झालेल्या असतात त्याच वेळी जर योग्य उपचार केले तर हा आजार फक्त आटोक्यातच