मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोर्न पालक राइस

इशा१२३ ·

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि Sat, 05/10/2014 - 15:12
आजकाल आमचे जीवन भाउ कुठे गायब झालेत, कुणास ठावूक? मग म्हटले, सुदैवाने आमच्या प्रवेशाच्या वेळांतच लेख प्रसिद्ध झाला आहे. तर टाकावा पहिला प्रतिसाद....

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 01:11
धन्यवाद.... तुम्ही असेच आम्हाला सल्ले देत जा. तुमचे सल्ले मानलेच पाहिजेत असे थोडीच आहे?

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 09:28
अशा नक्की किती पोस्ट वर मी "मी पहिला." अशी प्रतिक्रिया दिली आहे? नाही म्हटले, तुम्ही निरीक्षण नोंदवता. मग जरा संख्या दिलीत तर उत्तम.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 19:21
"मी पहिला" असे लिहीणारे बरेच आहेत. अर्थात आपल्यासारख्या थोर आणि उच्च व्यक्तीला आम्हीच दिसलो, ह्यातच सगळे आले.

दिपक.कुवेत Sat, 05/10/2014 - 19:46
आणि पाकृहि उत्तम. मला फार आवडतो असा कॉर्न-पालक राईस. ह्याच्या बरोबर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं छान लागतं.

इशा१२३ Mon, 05/12/2014 - 11:11
सर्व प्रतिसादकर्त्यांचे 'कुहूप' धन्यवाद! @यशोधरा रेसेपी लगेच करुन बघितलीस आणि पोच दिलीस त्याबद्दल डबल धन्यवाद.

In reply to by प्यारे१

मुक्त विहारि Sat, 05/10/2014 - 15:12
आजकाल आमचे जीवन भाउ कुठे गायब झालेत, कुणास ठावूक? मग म्हटले, सुदैवाने आमच्या प्रवेशाच्या वेळांतच लेख प्रसिद्ध झाला आहे. तर टाकावा पहिला प्रतिसाद....

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 01:11
धन्यवाद.... तुम्ही असेच आम्हाला सल्ले देत जा. तुमचे सल्ले मानलेच पाहिजेत असे थोडीच आहे?

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 09:28
अशा नक्की किती पोस्ट वर मी "मी पहिला." अशी प्रतिक्रिया दिली आहे? नाही म्हटले, तुम्ही निरीक्षण नोंदवता. मग जरा संख्या दिलीत तर उत्तम.

In reply to by आत्मशून्य

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 19:21
"मी पहिला" असे लिहीणारे बरेच आहेत. अर्थात आपल्यासारख्या थोर आणि उच्च व्यक्तीला आम्हीच दिसलो, ह्यातच सगळे आले.

दिपक.कुवेत Sat, 05/10/2014 - 19:46
आणि पाकृहि उत्तम. मला फार आवडतो असा कॉर्न-पालक राईस. ह्याच्या बरोबर काकडि-कांद्याचं दह्यातलं रायतं छान लागतं.

इशा१२३ Mon, 05/12/2014 - 11:11
सर्व प्रतिसादकर्त्यांचे 'कुहूप' धन्यवाद! @यशोधरा रेसेपी लगेच करुन बघितलीस आणि पोच दिलीस त्याबद्दल डबल धन्यवाद.
साहित्यः १ वाटी तांदुळ २ वाट्या पालक पेस्ट १ वाटी मक्याचे दाणे १ चमचा धनेजिरे पूड २ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त) २ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी १ तमालपत्र १ चमचा साजूक तूप मीठ चवीप्रमाणे तेल कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी. तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून परतावे. या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,

पडघम २०१४-भाग ११: बॅटलग्राऊंड स्टेट-हिमाचल प्रदेश

क्लिंटन ·

पैसा Sat, 05/10/2014 - 15:47
आप कशी मते फोडतो त्यावर बरेच अवलंबून आहे असे दिसते. एरवीही मला एक प्रश्न पडतो, हे फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत? सहसा सुशिक्षित आणि इथे आंतरजालावर वावरणारे लोक तर शेंडी तुटो वा पारंबी, आपली मते कधी बदलताना दिसत नाहीत. वाटेल त्या कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करताना दिसतात. तेव्हा हे बिनचेहर्‍याचे आणि मत बदलणारे मतदार कोण असावेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 12:07
फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत?
अगदी.मला वाटते की हा विषय पोलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या दोन्हींमध्ये मोडेल.या जन्मी पी.एच.डी करायला मिळाली तर हा विषय पी.एच.डी साठी नक्कीच आवडेल.( माझी हिलरी सायकॉलॉजिस्ट आहेच.तिचीही मदत होऊ शकेल :) )

जबरदस्त विष्लेशण. या लेखमालेत आता पर्यंत ११ लेखमालांमधे एकुण १८७ मतदार संघांचे अंदाज मिळाले आहेत. म्हणजे साधारण पणे ३४% निकालांचा कल आपल्याला समजला आहे. बाकिच्या ६६% बद्दल उत्सुकता वाढली आहे.

पैसा Sat, 05/10/2014 - 15:47
आप कशी मते फोडतो त्यावर बरेच अवलंबून आहे असे दिसते. एरवीही मला एक प्रश्न पडतो, हे फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत? सहसा सुशिक्षित आणि इथे आंतरजालावर वावरणारे लोक तर शेंडी तुटो वा पारंबी, आपली मते कधी बदलताना दिसत नाहीत. वाटेल त्या कोलांट्या उड्या मारून आपल्या आवडत्या पक्षाचे समर्थन करताना दिसतात. तेव्हा हे बिनचेहर्‍याचे आणि मत बदलणारे मतदार कोण असावेत याबद्दल प्रचंड कुतुहल आहे!

In reply to by पैसा

क्लिंटन Sun, 05/11/2014 - 12:07
फ्लोटिंग मतदार नेमके काय बघून आपली मते बदलत असावेत? आणि हे कोण असावेत?
अगदी.मला वाटते की हा विषय पोलिटिकल सायन्स आणि सायकॉलॉजी या दोन्हींमध्ये मोडेल.या जन्मी पी.एच.डी करायला मिळाली तर हा विषय पी.एच.डी साठी नक्कीच आवडेल.( माझी हिलरी सायकॉलॉजिस्ट आहेच.तिचीही मदत होऊ शकेल :) )

जबरदस्त विष्लेशण. या लेखमालेत आता पर्यंत ११ लेखमालांमधे एकुण १८७ मतदार संघांचे अंदाज मिळाले आहेत. म्हणजे साधारण पणे ३४% निकालांचा कल आपल्याला समजला आहे. बाकिच्या ६६% बद्दल उत्सुकता वाढली आहे.

तुला भेटलो

उपटसुंभ ·

तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे. गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले. शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले. गुण द्यायचे तर ७/१० मित्रांना नक्की रेकमेंड करीन

पैसा Sat, 05/10/2014 - 15:41
अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!

बहुगुणी Wed, 05/14/2014 - 01:01
प्रयत्न नक्कीच आवडला! व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१० शब्दः ७/१० संगीतः ६/१० भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 11:02
हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले. बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे. चाल छान आहे.

तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे. गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले. शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले. गुण द्यायचे तर ७/१० मित्रांना नक्की रेकमेंड करीन

पैसा Sat, 05/10/2014 - 15:41
अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!

बहुगुणी Wed, 05/14/2014 - 01:01
प्रयत्न नक्कीच आवडला! व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१० शब्दः ७/१० संगीतः ६/१० भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!

स्पंदना गुरुवार, 05/15/2014 - 11:02
हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले. बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे. चाल छान आहे.
नमस्कार.. गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’ तुला भेटलो दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका.. रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

कॅम्पस प्लेसमेंट

जातवेद ·

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 02:12
मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद Sat, 05/10/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:38
मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:39
माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 14:38
फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर गुरुवार, 05/15/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा Mon, 05/12/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू गुरुवार, 05/15/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 13:58
मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/15/2014 - 19:31
एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 02:12
मस्तच .. फुल्ल धमाल आली वाचताना .. प्रत्येक वाक्यावाक्या शब्दाशब्दाला अगदी अगदी वाटत होते.. साला मी आणि माझ्या मित्रांचे टोळकेच आठवत होते .. टायची सोय तर अशीच व्हायची तसेच, अ‍ॅप्टीट्यूड आणि टेक्निकल लेखी परीक्षेतून क्लीअर होऊन ग्रूप डिस्कशन आणि ईंटरव्यूसाठी शॉर्टलिस्ट झाल्यावर मी हॉस्टेलमध्य मित्राच्या रूमवर दाढी करायला पळालो होतो ते आठवले .. त्या नादात जेवायचे राहीले होते .. संध्याकाळपर्यंत... पहिलाच अनुभवा होता तो.. पार ताटकळत उपाशी राहत दिवस मावळताना मी अंतिम फेरीत फिनिश लाईनच्या अगदी जवळ पोहोचून ऐन मोक्याला स्पर्धेतून बाद झालोय हे समजल्याने रात्रीचे जेवण देखील घशाखाली ऊतरले नव्हते. तरीही अखेरीस कँपस इंटरव्यू मधूनच सिलेक्ट झालो .. अर्थात, कॉलेज आपला शंभर टक्के कँपसचा रेकॉर्ड वगैरे राखायला वा दाखवायला सर्वांसाठीच ज्याच्या त्याच्या लायकी नुसार कोणती ना कोणती तरी कंपनी आणेलच असा विश्वासही होताच .. असो, झक्कास लेख पण.. बाकी पुढे काय झाले हे लेखात नाही सांगितले पण प्रतिसादांत तरी सांगा की .. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

जातवेद Sat, 05/10/2014 - 07:06
धन्यवाद. पुढे ८.३० वा. आम्हाला सर्वांना एका वर्गात नेउन निकाल वाचण्यात आला. माझे नाव टिपिओने जरा चुकीचेच वाचले, त्यामुळे गोंधळलो, पण मग पुन्हा जीव आणि ते भांड *lol* पहिला घरी फोन करून कळवलं. पुढचे २ तास सिलेक्टेड मित्रांसोबत टिपिओ ऑफिसच्या पायर्‍यांवर बसून त्या दिवसाच्या कंपनीसाठी चाललेली इतरांची पळापळ बघत बसलो होतो :)

In reply to by जातवेद

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:38
मी घरी कधीतरी दहा-पंधरा दिवसांनी सहज विषय निघाला म्हणून कळवले होते ... अरे हा, आमची परीक्षा या या तारखेला संपल्यावर पुढच्या एक तारखेपासून मी कांदिवलीला नोकरीला जाणार आहे.. असे फायनल ईयरची परीक्षा व्हायच्या आधीच पोरगा नोकरीला लागला असेल याची कल्पनाच नव्हती घरी .. अर्थात ती नोकरी कन्फर्म होऊनही मधल्या काळात अजून यापेक्षा काही चांगली मिळतेय का याची शोधाशोध होतीच म्हणून आवर्जून घरी सांगितले नाही इतकेच .

In reply to by मुक्त विहारि

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 13:39
माझा प्रेमविवाह असल्याने माझ्या नशीबी कांदेपोहे कार्यक्रमाचे सुख आले नाही म्हणून हळहळत असतो. हे देखील त्याच प्रकारचे मिसवलेत मग तुम्ही ..

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि Sun, 05/11/2014 - 14:38
फक्त कांदे पोह्यांची जागा कॉफी-पानाने घेतली. शेवटी काय हो, खाण्या-पिण्याशिवाय बारसे पण होत नाही आणि बारावे पण होत नाही. खाद्य पदार्थांतच आणि सुख-दु:खातच काय तो फरक.

विजुभाऊ Sun, 05/11/2014 - 11:22
कँपस इंटर्व्ह्यू साठी कॉलेजातलया पोरांच्या काही घट्ट गैरसमजूती कॉलेजातल्या मास्तर लोकानी करुन दिलेल्या असतात. १) अ‍ॅप्टी टेस्ट आणि गृप डिस्कशन हे फारसे महत्वाचे नसते (खरेतर जर फुल्ल मॉब असेल तर इलिमिनेशन साठी हमखास वापरला जातो.) २) आयटी मधे उत्तम प्रोग्रमिंग येणे हाच फक्त एकमेव निकष लावला जातो ( खरेतर हा क्रायटेक्रीया फक्त १०% भाग पुरता अपेक्षीत असतो.) ३) सी व्ही मधे मागल्या सर्व सेमिस्टर्स मधे उत्तम गुण असावेच लागतात.( हाही एक मोठ्ठा अपसमज) ४) तुम्ही केलेला प्रोजेक्ट फारसा महत्वाचा नसतो. ( प्रोजेक्ट कसा एक्झीक्यूट केलात हे ऐकण्यात मुलाखत घेणाराला सर्वात जास्त रस असतो. त्यावर इन्टर्व्ह्यू तारून नेऊ शकता. ६० वेटेज म्हणा ना.) (इन्टर्व्ह्यू मधे तुम्हाला किती नॉलेज आहे यी पेक्षाही तुम्ही जे आहे ते कसे मांडता / किती आत्मविश्वसाने मांडता यावर बरेच अवलंबून असते.) ५) तुम्हाला कॉलेजात जे शिकवले गेले आहे किंवा प्रोफेसर/.मास्तरानी जे सांगितले तेच जगात अद्ययावत आहे. ( प्रत्यक्षात कॉलेजात जे शिकवले जाते ते अगदीच जुजबी /प्राथमिक ज्ञान असते.)

In reply to by विजुभाऊ

सुबोध खरे गुरुवार, 05/15/2014 - 12:35
एका मोठ्या अभियान्त्रिकी शिक्षण तज्ञाने तीन महिन्यापूर्वी एक भयानक सत्य दाखवून दिले होते. भारतात अभियान्त्रिकी कॉलेजात शिक्षकांना जे शिकवता येते ते शिकवले जाते. उद्योगधंद्यासाठी (आणि पर्यायाने नोकरी मिळण्यासाठी) काय जरुरी आहे ते नव्हे. teachers teach what they know/ can teach, not what the industry needs. आणि अशाच एका सर्वेक्षणात असे आढळून आले कि फक्त २६ टक्के अभियंते आणि १८ टक्के व्यवस्थापकीय विद्यार्थी ( मनेजमेंट) यांच्या कडे नोकरीसाठी आवश्यक ते ज्ञान आहे( employable skill/ knowledge). त्यामुळे आपण काय शिकलो आणि काय विकले जाते यात असणारी तफावत दूर करणे हे कोणत्याही विद्यार्थ्याला आवश्यक असणारे तंत्र आहे . .

In reply to by सुबोध खरे

मस्त कलंदर गुरुवार, 05/15/2014 - 15:17
शिक्षणतज्ञच असं म्हणत असतील तर अवघड आहे. वस्तुस्थिती अशी आहे, राजकारण सगळीकडे आहे. अभ्यासक्रम बनवणारे फक्त आपल्या महाविद्यालयातल्या लोकांवर/ओळखीतल्या ती जबाबदारी सोपवतात. (मुंबई विद्यापीठाचा गेल्यावेळचा अभ्यासक्रम आणि आताचा अभ्यासक्रम कुणी कसा बनवला यावरून हे मत बनवले आहे.) सध्या तिसर्‍या-चौथ्या वर्षात शिकवला जात असलेला अभ्यासक्रम सत्र सुरू झाले तरी आला नव्हता यावरून विद्यापीठांना त्याबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात दिलेला अभ्याक्रम शिकवावा लागतो, त्यामुळे फक्त आपल्याला येते तेच शिक्षक शिकवतात हा मुद्दा गैरलागू आहे. काळेगोरे सगळीकडेच असतात त्याप्रमाणे शिकवणारे व न शिकवणारेही सगळीकडेच असतात. त्यामुळे सरसकटीकरण करणार्‍यांबद्दल मला खरंच वाईट वाटतं. एकीकडे अभ्यासक्रमाची बोंब आहे, आणि दुसरीकडे क्लासेस आणि टेक्मॅक्स/टेकनीकल सारख्या नोटसवाल्या लोकांचे पेव फुटले आहे. धादांत खोटी माहिती देणे हा या लोकांच्या हातचा मळ आहे. माझ्या माहितीनुसार, पूर्ण अभ्यासक्रमाचे एक, परीक्षेपूर्वी तीन दिवस आणि एक उत्तर- अनेक प्रश्न या छापाची पुस्तके बाजारात आहेत. ज्या दहा प्रश्नासाठी पाठ केलेले एक उत्तर माहिती असणार्‍या विद्यार्थ्याला उत्तर नक्की कशा प्रकारे अनुषांगिक (रेलेव्हंट) आहे हे माहित नाही, त्याला इंजिनिअरिंग काय कप्पाळ कळणार आहे? एका बर्‍यापैकी नावाजलेल्या महाविद्यालयात मी नुकतीच Distributed Systems या विषयाची BE Computer Engg च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली. तिथल्या एकाही विद्यार्थी/विद्यार्थिनीने how to access a network resource? या साध्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यांनी वाचलेल्या नोटस अनुसार नेटवर्कमध्ये फक्त फाईल्स असतात आणि कुठेतरी दोनदा क्लिक केल्यावर नेटवर्कमधला संगणक वापरता येतो. आयपी अ‍ॅड्रेस-तो कसा वापरावा याबाबतचं उत्तर बर्‍याचशा हिंट्स देऊन पण मिळालं नाही. आणि तिसर्‍या वर्षाच्या Advanced Computer Network या विषयात त्यांना याचं सखोल प्रॅक्टिकल्स मध्ये हे शिकवलं जातं. आता इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा करायच्या याची माहिती स्वतःला असायला हवी असे जर विद्यार्थ्यांना वाटत नसेल, तर तिथे शिक्षक प्रत्येक घोड्याच्या तोंडात पाणी आणून ओतू शकत नाही. मी माझ्या कॉलेजच्या प्लेसमेंट्सचं काम पाहाते. मुलांना स्वतःची लायकी(बौद्धिक्/कष्ट करण्याची तयारी) काही का असेना, आम्हाला गुगल-फेसबुक सारख्या कंपन्यांमध्ये आम्ही प्लेसमेंट्स का देत नाही ही ओरड कायम असते. आम्ही Job Description, Key Responsibilities, CTC, Location, About Company ही सगळी माहिती देऊनसुद्धा कोर्‍या पाटीने येणारी मुले म्हणजे नेहमीचे चित्र आहे. Pre-placement Talk मध्ये आम्ही काय करतो असं कंपनीवाल्याने विचारल्यावर पिन्ड्रॉप सायलेन्स पण सवयीचा. कशात करियर करायचंय याबद्दल यांना काहीही प्रश्न नसतात आणि आपसूक उत्तरे तर त्यापलिकडे माहित नसतात. त्यातच एका निकालानंतर दाढी करायला पळाणारे, रेझ्युमेची प्रिंट, फोटो आणायला जाणे हेही नेहमीचे. बरेचदा दोन राऊंडमध्ये इतका वेळही नसतो. ज्या लोकांना आपल्याला पुढे जायची संधी मिळेल असे वाटत नाही, आणि त्यानुसार ते तयारीने ते येत नसतील, तर त्यांनी येऊच नये असं माझं ठाम मत आहे. माझ्या कॉलेजमध्ये ७५०+ विद्यार्थी आहेत आणि वर्षाकाठी कमीत कमी ५५ कंपन्या येतात. अशा वेळेस प्रत्र्येक वेळेला असली कारणं घेऊन येणारे विद्यार्थी आणि नाकाने कांदे सोलणार्‍या एच आर जाम वैताग आणतात.

आनन्दा Mon, 05/12/2014 - 10:40
आमचं पण सेम असच होत.. अगदि गोल्डनवर जऊन नाही, पण गोल्डन वर जाता जाता वाचलेला एम-४.. आमच्या कडे पण सगळे आर एस अग्रवाल, आणि आम्ही आता आपल्या इंग्लिशचे कसे होणार या विवंचनेत. अखेरीस अ‍ॅप्टि झाली, आणि गम्मत म्हणजे त्या अ‍ॅप्टिमध्ये ४० पैकि ९ मार्कांना एक गुगली टाकली होता, आणि त्यात भले भले अ‍ॅप्टिवाले गारद झाले. इंटरव्ह्यूपर्यंत गेल्यावर काम सोपे होते.

पैसा गुरुवार, 05/15/2014 - 11:29
लिखाण आवडलं. वरच्या मार्कांना कटोफ हा किस्सा माझ्या बाबतच घडला आहे (२५ वर्षांपूर्वी). एका ग्रामीण बँकेच्या इंटरव्ह्यूमधे मला तोंडावरच सांगितलं होतं. की तुमचं सिलेक्शन होणार नाही. तुमची क्वालिफिकेशन्स जास्त आहेत! तेव्हा तुम्ही आमच्या बँकेत टिकणार नाही.

ब़जरबट्टू गुरुवार, 05/15/2014 - 13:21
मस्त जमलय.. अजुन येऊ द्या.. नशिबाने हे सर्व योग नशिबात आले नाही.. आमची लायकी माहीत होतीच, त्यामुळे असेल कदाचीत...पण नतंर झालेला हा किस्सा.. एका कंपनीत इन्टरव्युला गेलो.. फ्रेशरभरती सुरु होती.. त्यात अ‍ॅप्टिटूड ठेवलेली..मोजुन १० जण होतो.. कसेतरी त.त.म.म करत दिली परिक्षा..दिवस वाया गेला म्हणून रडत होतो.. निकाल आला.. सिलेक्टेड... विश्वासच बसेना... ज्वाईन झाल्यावर एकेदिवशी ब्वासला विचारले, सर, मला वाटले नव्हते हो मी कट आ॓फ पास करेल..तो रागाने म्हणाला.. नालायकांनो, तुम्ही नाय कट आफ पास केला.. एकपण तिथपर्यन्त पोहचला नाही, म्हणुन शेवटी आम्हीच तो खाली आणला होता :))

स्मिता श्रीपाद गुरुवार, 05/15/2014 - 13:58
मस्त लेख...माझंपण कॅम्पस सेलेक्शन आठवलं... हे सगळं वर्णन सेम टु सेम माझ्याच कॉलेज च आहे असं वाटत होतं वाचताना... "तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" असंच आलं मनात :-)

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 05/15/2014 - 19:31
एकदम मस्त लेख भौ ती गर्दी,काँपिटिशन, आयत्या वेळची तयारी करुन जायची इंजीनियरिंगची सवय,तरीही आपल्याला सर्व काही येताय हे दाखवण्याची धडपड, छान जॉब मिळवण्यासाठीची अधीरता,काम होइपर्यंत भुकेल्यापोटी ताटकळत राहणे,उधारीचा टाय सगळं सगळं आठवलं राव पुलेशु
लेखनप्रकार
मुद्दामहून कॉलेजच्या बोलीभाषेत लिहले आहे, इंग्रजाळलेल्या. काही जोडाक्षरे गंडताहेत.

पडघम २०१४-भाग १०: बॅटलग्राऊंड स्टेट-दिल्ली

क्लिंटन ·

दुश्यन्त Fri, 05/09/2014 - 23:50
अंदाज योग्य वाटतो (भाजप-६, आप-१). मात्र जागांची अदलाबदल होवू शकते. वर लिहिलंय तसं कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी फक्त अजय माकन यांच्याबद्दल लोक चांगले बोलत आहेत .नवी दिल्लीत ते दुसर्या जागेवर राहतील आणि भाजपच्या मीनाक्षी निवडून येवू शकतात.

पैसा Sat, 05/10/2014 - 00:05
अंदाज एकूण बरोबर वाटतात. जे काही लोक पडले पाहिजेत अशी माझी जबरदस्त इच्छा आहे त्यात कपिल सिब्बलचा नंबर बराच वरचा आहे! ;)

दुश्यन्त Fri, 05/09/2014 - 23:50
अंदाज योग्य वाटतो (भाजप-६, आप-१). मात्र जागांची अदलाबदल होवू शकते. वर लिहिलंय तसं कॉंग्रेसच्या उमेदवारांपैकी फक्त अजय माकन यांच्याबद्दल लोक चांगले बोलत आहेत .नवी दिल्लीत ते दुसर्या जागेवर राहतील आणि भाजपच्या मीनाक्षी निवडून येवू शकतात.

पैसा Sat, 05/10/2014 - 00:05
अंदाज एकूण बरोबर वाटतात. जे काही लोक पडले पाहिजेत अशी माझी जबरदस्त इच्छा आहे त्यात कपिल सिब्बलचा नंबर बराच वरचा आहे! ;)

सौदी क्षणचित्रे : ०१ : प्रस्तावना आणि कर्मक्षेत्र

डॉ सुहास म्हात्रे ·

धर्मराजमुटके Fri, 05/09/2014 - 22:56
तेलाचा पैसा आहे हो ! पण तो अशा कलात्मक पद्धतीने वापरण्याची पण अक्कल लागते ती त्यांच्याकडे आहे. हा भाग आवडला. अजून येऊ द्या.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 22:59
सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे.... आणी या देशाची लोकसंख्या फक्त २ कोटी ७० लाख आहे.
तेल वगैरे जाऊदे... फक्त हीच आकडेवारी फार बोलकी आहे.

पैसा Fri, 05/09/2014 - 23:48
सगळी चित्रे आवडली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर त्या लोकांनी कशी मात केली आहे? कारण देशाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी बरेचसे वाळवंट आहे ना?

In reply to by पैसा

सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण ८०% ओसाड वाळवंट आहे. लहान वस्त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसल्या आहेत. मोठ्या लोकवस्त्यांसाठी समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून गोडे पाणी मिळविले जाते. पिण्यासाठी काही ठिकाणे वगळता बहुतेक सगळीकडे मिनरल वॉटर वापरले जाते. ऐकायला गंमत वाटेल पण मिनरल वॉटरच्या लहान (६०० सीसी, १ लिटर) बाटल्यातले पाणी पेट्रोलपेक्षा तीनपट महाग आहे ! :)

In reply to by पैसा

महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी इनोचा प्रचंड स्टॉक उपलब्ध असणे आवश्यक आहे ;) कोणत्या प्रतीचे पेट्रोल घेतो त्याप्रमाणे दर लिटरला ७ ते ९ रुपये भाव आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 16:38
अल्जिरिया महाग आहे राव मग... ;) पेट्रोल चा दर १३.७ दिनार म्हणजे १०.५५ रुपये आहे. (ऑफिशियल बँक दर १ रुपया= १.३/१.४ दिनार. अनऑफिशियल डॉलर कन्व्हर्शन असेल तर साधारण ४०% अधिक म्हणजे १ रुपया = १.७० दिनार) पाण्याची बाटली १ लिटर ला २० दिनार.

In reply to by पैसा

ही सगळी सौदी राजे अबदुल्ला यांची कृपा आहे. क्रूड तिथलंच वर पेट्रोल सब्सिडाइझ्ड आहे, म्हणून ते शक्य आहे.

In reply to by पैसा

@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?>>> मलाही हा प्रश्न खूप गोष्टीत पडायचा.पण आमच्या फुलांच्या मंडईत..मार्केटयार्डात जेंव्हा छोट्या शेतकर्‍यांकडून,हे-अडते/गाळेवाले-लोकं, १ किलो फुलं ८ रु.दरानी घेऊन,आमच्या डोळ्यांदेखत त्याचे किलोचे दर-४० ते ८० पर्यंत नेताना पाहिले(पाहातो),तेंव्हापासून सर्वच कळले. पिकवणार्‍यास काहि नाही,विकवणार्‍यास "सर्व" काही!

In reply to by पैसा

मदनबाण Tue, 05/13/2014 - 16:41
मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं? @ पै तै... वाहतुक खर्च आणि शुद्धीकरण खर्च यामुळे इंधनाचा दर वाढत असावा ! तसेच इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स करु न देण्यास तेल कंपन्यांची आडकाठी हे कारण देखील आपल्या देशात इंधनाचे भाव गगनाला भिडण्या मागे असु शकते. एक वाचनिय दुवा :- How much ethanol is in gasoline and how does it affect fuel economy? क्रुड ऑइलचा प्रती बॅरल भाव रोज बदलत असतो, त्याचाही परिणाम होतोच शिवाय सगळा व्यवहार डॉलर मधला ! माझ्या माहितीतले क्रुड ऑइल निर्देशांक हे :- WTI आणि Brent आहेत.

रेवती Sat, 05/10/2014 - 01:37
नैसर्गिक व मानवनिर्मित फुले आवडली. रोजच्या आयुष्यात नको एवढी धावपळ करून आजारी पडलेल्यांना ही बाग फिरण्याची सक्ती केलीत तर लवकर बरे होवून घरी परत जातील. ;)

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 02:15
आहाहा! तुम्ही एवढ्या लौकर कसं काय रिटायर होताय म्हणे? :) बाकी आणखी एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार तर!

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 09:22
हॉस्पिटल म्हटले की वॉर्ड,लिफ्ट, नर्सा , बोईज, काळजीत पडलेले नातेवाईक. गडबडीत असणारे डोक्टर हे काही नाही तर खास वेगळेच रम्य दर्शन. आता पुन्हा वेगळ्याच वाटेने सौदी चे दर्शन घेत राहीन म्हण्तो. आभारीय !

In reply to by चौकटराजा

एस Sat, 05/10/2014 - 13:56
इस्पिकरावांचे आभार. ही फुलेबिले बघून मनात आलं - आपल्या लक्ष्मीरस्त्यावर असे दोन्ही बाजूंना छान बाकवगैरे ठेवले, रस्ता मस्त दगडी बनवला, त्यावर सायकलशिवाय इतर वाहनांना बंदी घातली, सगळीकडे फुलझाडे लावली तर किती मस्त वाटेल. चांगल्या गोष्टी ह्या जगाच्या काही भागापुरत्याच मर्यादित राहतात, त्या साथीप्रमाणे इतरत्र पसरत नाहीत हे दुःखदायक. आमच्या घरासमोर छान शोभिवंत व फुलझाडे लावली तर रात्रीच त्यांचा निकाल लागतो. त्यामुळे कंटाळून ही खटपट करणंच बंद केलंय. होऊ दे मरू दे वाळवंट.

In reply to by एस

हो. तेच ते त्या दुव्यातले लिजियांग. लिजियांग, शांग्रिला आणि ज्यात ती स्थळे आहेत तो युन्नान (Yunnan) प्रांत सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. पण अजून स्पृहणिय आहे ते त्या प्रदेशाचे सौंदर्य केवळ कायम ठेवण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक लोकांनी केलेले प्रयत्न.

प्रदीप Sat, 05/10/2014 - 12:24
लेख व छायाचित्रे. बिपीनच्या खोबारसंबंधीच्या आठवणींच्या लेखमालेची आठवण झाली. पुढील लेखांची वाट पहातो आहे. जाता जाता, आता तिथे 'मर्स'ने धुमाकूळ घातला आहे, आणि मेडिकल फ्रंट्लाईनवरील लोक त्यात जास्त बळी पडत आहेत. तेव्हा तिथून तुम्ही बरोब्बर वेळेलाच बाहेर पडलात, म्हणायचे!

In reply to by प्रदीप

मर्स (MERS) चा इतका धसका घेण्याचे काही कारण नाही. त्याचे फार थोडे रुग्ण सापदले आहेत. मात्र त्याची खूप चर्चा चालली आहे कारण बर्ड फ्ल्यूचा अनुभव पाहता शास्त्रज्ञ कोणताही कल्पित धोकाही पत्करायला तयार नाहीत. मात्र MERS चा विषाणू बर्ड फ्ल्यू इतका जास्त सहजतेने पसरत नाही.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:29
मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती, आणि छायाचित्रणाची कला, तिन्ही गोष्टी सरस आणि एकमेकास पूरक असल्याने फुल पॅकेज मिळते. त्या तीन लहान पोरांचा फोटो छान टिपलात :)

अजया Sat, 05/10/2014 - 15:59
सुंदर फोटो ! आत्ताच्या हिवाळ्यात बाहरीनला बरीचशी याच प्रकारातली फुलं त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगसंगतीत बघायला मिळाली, त्याची आठवण झाली. पु.भा.प्र.

सुनील Sat, 05/10/2014 - 17:56
सुरेख. बिकांच्या खोबारच्या लेखमालेची आठवण आली. फोटोही छानच. पुभाप्र. एक सुचवणी - मराठीत खाडी (creek) ह्या शब्दाला एक विवक्षित अर्थ आहे. Gulf ला मराठीत आखात म्हणतात. तेव्हा अरबी खाडीऐवजी आखात हा शब्द अधिक योग्य ठरावा.

In reply to by सुनील

वर्तमानपत्रांत सतत वाचल्यामुळे खाडी हा शब्द सहजपणे वापरला गेला. पण आखात हा शब्द जास्त योग्य आहे हे नक्की. त्यानुसार बदल केला आहे. धन्यवाद !

जोशी 'ले', मदनबाण, आतिवास, यशोधरा, धर्मराजमुटके, आत्मशून्य, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, पैसा, रेवती, प्रशांत आवले, वल्ली, भाते, चौकटराजा, स्वॅप्स, सुहास झेले, बिपिन कार्यकर्ते, प्रदीप, मृत्युन्जय, मधुरा देशपांडे, तुमचा अभिषेक, अजया आणि सुनील : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 14:34
आपण अनेक देशात प्रवास केला आहे आपल्या माहिती प्रमाणे जगात " इनो" सर्वात स्वस्त म्हणजे १०० टक्के सब्सिडाइज्ड कुठे मिळते ?

In reply to by चौकटराजा

इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत स्वतःच्या मनात ! ;) स्थितप्रज्ञ लोकांकडे इनोचा न संपणारा साठा असतो म्हणतात. तो पण यकदम फ्री (१०० टक्के सब्सिडाइज्ड ) :)

In reply to by प्रसाद१९७१

त्या इमारतीत २-३-४ बी एच के फ्लॅट्स आहेत. अमेरिकन कंपनीने ते असे का बांधले हे माहित नाही (अमेरिकेत तशी पद्धत आहे की नाही हे माहित नाही). पण चारी बाजूंनी घरे आणि दर चौकोनात मध्यभागी स्वतंत्र हिरवळ आणि मुलांना खेळायला जागा ही कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे. असे अनेक चौकोन एकमेकाना जोडून बनवलेल्या इमारतींनी ते संकुल बनले आहे. हॉस्पीटलचा आवाराबाहेर इतरत्र राहण्याची व्यवस्था मात्र एखादे संपूर्ण कांपाउंड (आपल्या येथील हाउसिंग सोसायटी सारख्या १००-१५० हाउसिंग युनीट्स असलेल्या आणि कंपाउंड वॉलने बंदिस्त असलेल्या इमारतींना तेथे सर्वसामान्यपणे कांपाउंड म्हणतात) भाड्याने घेऊन केली जाते. बँक, सुपरमार्केट, जीमखाना, पोहण्याचा तलाव, विमानप्रवासाची एजंसी अशी सर्व व्यवस्था पायी चार-पाच मिनीटाच्या अंतरावर असल्याने असल्याने मी हॉस्पीटलच्या आवारातील संकुलामधे राहणे पसंत केले होते.

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 19:47
दिल गार्डन गार्डन हो गया. सौदि बद्द्ल एक सुप्त आकर्षण आहे....आय मीन तीथले कडक कायदे, होण्यार्‍या शी़क्षा ई. आता ते ह्या लेखांमधुन वाचावयास मिळेल हि आशा करतो. पुभाप्र.

रायनची आई Tue, 05/13/2014 - 16:35
एक्का काका, सौदी अरेबिया च्या अनुभवांवर डॉ उज्ज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकपण फार सुंदर आहे..तुम्ही वाचले आहे का? त्या पण गेली 26-27 वर्ष तिकडे हॉस्पिटल मधे काम करतात.

In reply to by रायनची आई

धन्यवाद ! मी ते पुस्तक वाचलेले नाहीत. पण मिळाल्यास जरूर वाचेन. नशिबाने मला भारतात जितके ठसके बसतात त्यापेक्षा जास्त ठसके सौदीत बसले नाहीत. या लेखमालेत मी कोणतिही विश्लेशण न करता माझ्या नजरेतून दिसलेला देश "दाखवायचा" प्रयत्न करणार आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 21:44
बुरख्यात असो नैतर साडीत नैतर जीन्समध्ये, हिर्वळीचं हिरवेपण, कालपण आजपण उद्यापण! हिर्वळीसाठी कायपण! - (हरितक्रांतीप्रेमी) बॅटराव वेनहिरवे.

धर्मराजमुटके Fri, 05/09/2014 - 22:56
तेलाचा पैसा आहे हो ! पण तो अशा कलात्मक पद्धतीने वापरण्याची पण अक्कल लागते ती त्यांच्याकडे आहे. हा भाग आवडला. अजून येऊ द्या.

आत्मशून्य Fri, 05/09/2014 - 22:59
सौदी अरेबियाचे क्षेत्रफळ २१,५०,००० चौ किमी (भारताच्या साधारण दोन त्रितियांश) आहे.... आणी या देशाची लोकसंख्या फक्त २ कोटी ७० लाख आहे.
तेल वगैरे जाऊदे... फक्त हीच आकडेवारी फार बोलकी आहे.

पैसा Fri, 05/09/2014 - 23:48
सगळी चित्रे आवडली. पाण्याच्या दुर्भिक्ष्यावर त्या लोकांनी कशी मात केली आहे? कारण देशाचे क्षेत्रफळ मोठे असले तरी बरेचसे वाळवंट आहे ना?

In reply to by पैसा

सौदी अरेबियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साधारण ८०% ओसाड वाळवंट आहे. लहान वस्त्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वसल्या आहेत. मोठ्या लोकवस्त्यांसाठी समुद्राच्या पाण्याचे उर्ध्वपतन करून गोडे पाणी मिळविले जाते. पिण्यासाठी काही ठिकाणे वगळता बहुतेक सगळीकडे मिनरल वॉटर वापरले जाते. ऐकायला गंमत वाटेल पण मिनरल वॉटरच्या लहान (६०० सीसी, १ लिटर) बाटल्यातले पाणी पेट्रोलपेक्षा तीनपट महाग आहे ! :)

In reply to by पैसा

महत्वाची सूचना: हे वाचण्याआधी इनोचा प्रचंड स्टॉक उपलब्ध असणे आवश्यक आहे ;) कोणत्या प्रतीचे पेट्रोल घेतो त्याप्रमाणे दर लिटरला ७ ते ९ रुपये भाव आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 16:38
अल्जिरिया महाग आहे राव मग... ;) पेट्रोल चा दर १३.७ दिनार म्हणजे १०.५५ रुपये आहे. (ऑफिशियल बँक दर १ रुपया= १.३/१.४ दिनार. अनऑफिशियल डॉलर कन्व्हर्शन असेल तर साधारण ४०% अधिक म्हणजे १ रुपया = १.७० दिनार) पाण्याची बाटली १ लिटर ला २० दिनार.

In reply to by पैसा

ही सगळी सौदी राजे अबदुल्ला यांची कृपा आहे. क्रूड तिथलंच वर पेट्रोल सब्सिडाइझ्ड आहे, म्हणून ते शक्य आहे.

In reply to by पैसा

@मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं?>>> मलाही हा प्रश्न खूप गोष्टीत पडायचा.पण आमच्या फुलांच्या मंडईत..मार्केटयार्डात जेंव्हा छोट्या शेतकर्‍यांकडून,हे-अडते/गाळेवाले-लोकं, १ किलो फुलं ८ रु.दरानी घेऊन,आमच्या डोळ्यांदेखत त्याचे किलोचे दर-४० ते ८० पर्यंत नेताना पाहिले(पाहातो),तेंव्हापासून सर्वच कळले. पिकवणार्‍यास काहि नाही,विकवणार्‍यास "सर्व" काही!

In reply to by पैसा

मदनबाण Tue, 05/13/2014 - 16:41
मग ते भारतात येईपर्यंत ८ चे ८० कसं होतं? @ पै तै... वाहतुक खर्च आणि शुद्धीकरण खर्च यामुळे इंधनाचा दर वाढत असावा ! तसेच इथेनॉल जास्त प्रमाणात मिक्स करु न देण्यास तेल कंपन्यांची आडकाठी हे कारण देखील आपल्या देशात इंधनाचे भाव गगनाला भिडण्या मागे असु शकते. एक वाचनिय दुवा :- How much ethanol is in gasoline and how does it affect fuel economy? क्रुड ऑइलचा प्रती बॅरल भाव रोज बदलत असतो, त्याचाही परिणाम होतोच शिवाय सगळा व्यवहार डॉलर मधला ! माझ्या माहितीतले क्रुड ऑइल निर्देशांक हे :- WTI आणि Brent आहेत.

रेवती Sat, 05/10/2014 - 01:37
नैसर्गिक व मानवनिर्मित फुले आवडली. रोजच्या आयुष्यात नको एवढी धावपळ करून आजारी पडलेल्यांना ही बाग फिरण्याची सक्ती केलीत तर लवकर बरे होवून घरी परत जातील. ;)

प्यारे१ Sat, 05/10/2014 - 02:15
आहाहा! तुम्ही एवढ्या लौकर कसं काय रिटायर होताय म्हणे? :) बाकी आणखी एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार तर!

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 09:22
हॉस्पिटल म्हटले की वॉर्ड,लिफ्ट, नर्सा , बोईज, काळजीत पडलेले नातेवाईक. गडबडीत असणारे डोक्टर हे काही नाही तर खास वेगळेच रम्य दर्शन. आता पुन्हा वेगळ्याच वाटेने सौदी चे दर्शन घेत राहीन म्हण्तो. आभारीय !

In reply to by चौकटराजा

एस Sat, 05/10/2014 - 13:56
इस्पिकरावांचे आभार. ही फुलेबिले बघून मनात आलं - आपल्या लक्ष्मीरस्त्यावर असे दोन्ही बाजूंना छान बाकवगैरे ठेवले, रस्ता मस्त दगडी बनवला, त्यावर सायकलशिवाय इतर वाहनांना बंदी घातली, सगळीकडे फुलझाडे लावली तर किती मस्त वाटेल. चांगल्या गोष्टी ह्या जगाच्या काही भागापुरत्याच मर्यादित राहतात, त्या साथीप्रमाणे इतरत्र पसरत नाहीत हे दुःखदायक. आमच्या घरासमोर छान शोभिवंत व फुलझाडे लावली तर रात्रीच त्यांचा निकाल लागतो. त्यामुळे कंटाळून ही खटपट करणंच बंद केलंय. होऊ दे मरू दे वाळवंट.

In reply to by एस

हो. तेच ते त्या दुव्यातले लिजियांग. लिजियांग, शांग्रिला आणि ज्यात ती स्थळे आहेत तो युन्नान (Yunnan) प्रांत सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. पण अजून स्पृहणिय आहे ते त्या प्रदेशाचे सौंदर्य केवळ कायम ठेवण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी सरकारने आणि स्थानिक लोकांनी केलेले प्रयत्न.

प्रदीप Sat, 05/10/2014 - 12:24
लेख व छायाचित्रे. बिपीनच्या खोबारसंबंधीच्या आठवणींच्या लेखमालेची आठवण झाली. पुढील लेखांची वाट पहातो आहे. जाता जाता, आता तिथे 'मर्स'ने धुमाकूळ घातला आहे, आणि मेडिकल फ्रंट्लाईनवरील लोक त्यात जास्त बळी पडत आहेत. तेव्हा तिथून तुम्ही बरोब्बर वेळेलाच बाहेर पडलात, म्हणायचे!

In reply to by प्रदीप

मर्स (MERS) चा इतका धसका घेण्याचे काही कारण नाही. त्याचे फार थोडे रुग्ण सापदले आहेत. मात्र त्याची खूप चर्चा चालली आहे कारण बर्ड फ्ल्यूचा अनुभव पाहता शास्त्रज्ञ कोणताही कल्पित धोकाही पत्करायला तयार नाहीत. मात्र MERS चा विषाणू बर्ड फ्ल्यू इतका जास्त सहजतेने पसरत नाही.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:29
मस्तच! आपली लिखाणशैली, माहिती, आणि छायाचित्रणाची कला, तिन्ही गोष्टी सरस आणि एकमेकास पूरक असल्याने फुल पॅकेज मिळते. त्या तीन लहान पोरांचा फोटो छान टिपलात :)

अजया Sat, 05/10/2014 - 15:59
सुंदर फोटो ! आत्ताच्या हिवाळ्यात बाहरीनला बरीचशी याच प्रकारातली फुलं त्यांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगसंगतीत बघायला मिळाली, त्याची आठवण झाली. पु.भा.प्र.

सुनील Sat, 05/10/2014 - 17:56
सुरेख. बिकांच्या खोबारच्या लेखमालेची आठवण आली. फोटोही छानच. पुभाप्र. एक सुचवणी - मराठीत खाडी (creek) ह्या शब्दाला एक विवक्षित अर्थ आहे. Gulf ला मराठीत आखात म्हणतात. तेव्हा अरबी खाडीऐवजी आखात हा शब्द अधिक योग्य ठरावा.

In reply to by सुनील

वर्तमानपत्रांत सतत वाचल्यामुळे खाडी हा शब्द सहजपणे वापरला गेला. पण आखात हा शब्द जास्त योग्य आहे हे नक्की. त्यानुसार बदल केला आहे. धन्यवाद !

जोशी 'ले', मदनबाण, आतिवास, यशोधरा, धर्मराजमुटके, आत्मशून्य, सानिकास्वप्निल, मुक्त विहारि, अत्रुप्त आत्मा, पैसा, रेवती, प्रशांत आवले, वल्ली, भाते, चौकटराजा, स्वॅप्स, सुहास झेले, बिपिन कार्यकर्ते, प्रदीप, मृत्युन्जय, मधुरा देशपांडे, तुमचा अभिषेक, अजया आणि सुनील : आपणा सर्वांना अनेक धन्यवाद !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा Tue, 05/13/2014 - 14:34
आपण अनेक देशात प्रवास केला आहे आपल्या माहिती प्रमाणे जगात " इनो" सर्वात स्वस्त म्हणजे १०० टक्के सब्सिडाइज्ड कुठे मिळते ?

In reply to by चौकटराजा

इनो सगळ्यात स्वस्तात, मिळेत स्वतःच्या मनात ! ;) स्थितप्रज्ञ लोकांकडे इनोचा न संपणारा साठा असतो म्हणतात. तो पण यकदम फ्री (१०० टक्के सब्सिडाइज्ड ) :)

In reply to by प्रसाद१९७१

त्या इमारतीत २-३-४ बी एच के फ्लॅट्स आहेत. अमेरिकन कंपनीने ते असे का बांधले हे माहित नाही (अमेरिकेत तशी पद्धत आहे की नाही हे माहित नाही). पण चारी बाजूंनी घरे आणि दर चौकोनात मध्यभागी स्वतंत्र हिरवळ आणि मुलांना खेळायला जागा ही कल्पना मात्र खूपच उपयोगी आहे. असे अनेक चौकोन एकमेकाना जोडून बनवलेल्या इमारतींनी ते संकुल बनले आहे. हॉस्पीटलचा आवाराबाहेर इतरत्र राहण्याची व्यवस्था मात्र एखादे संपूर्ण कांपाउंड (आपल्या येथील हाउसिंग सोसायटी सारख्या १००-१५० हाउसिंग युनीट्स असलेल्या आणि कंपाउंड वॉलने बंदिस्त असलेल्या इमारतींना तेथे सर्वसामान्यपणे कांपाउंड म्हणतात) भाड्याने घेऊन केली जाते. बँक, सुपरमार्केट, जीमखाना, पोहण्याचा तलाव, विमानप्रवासाची एजंसी अशी सर्व व्यवस्था पायी चार-पाच मिनीटाच्या अंतरावर असल्याने असल्याने मी हॉस्पीटलच्या आवारातील संकुलामधे राहणे पसंत केले होते.

दिपक.कुवेत Mon, 05/12/2014 - 19:47
दिल गार्डन गार्डन हो गया. सौदि बद्द्ल एक सुप्त आकर्षण आहे....आय मीन तीथले कडक कायदे, होण्यार्‍या शी़क्षा ई. आता ते ह्या लेखांमधुन वाचावयास मिळेल हि आशा करतो. पुभाप्र.

रायनची आई Tue, 05/13/2014 - 16:35
एक्का काका, सौदी अरेबिया च्या अनुभवांवर डॉ उज्ज्वला दळवी यांचे "सोन्याच्या धुराचे ठसके" हे पुस्तकपण फार सुंदर आहे..तुम्ही वाचले आहे का? त्या पण गेली 26-27 वर्ष तिकडे हॉस्पिटल मधे काम करतात.

In reply to by रायनची आई

धन्यवाद ! मी ते पुस्तक वाचलेले नाहीत. पण मिळाल्यास जरूर वाचेन. नशिबाने मला भारतात जितके ठसके बसतात त्यापेक्षा जास्त ठसके सौदीत बसले नाहीत. या लेखमालेत मी कोणतिही विश्लेशण न करता माझ्या नजरेतून दिसलेला देश "दाखवायचा" प्रयत्न करणार आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 05/15/2014 - 21:44
बुरख्यात असो नैतर साडीत नैतर जीन्समध्ये, हिर्वळीचं हिरवेपण, कालपण आजपण उद्यापण! हिर्वळीसाठी कायपण! - (हरितक्रांतीप्रेमी) बॅटराव वेनहिरवे.
=================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

पंगत

मालविका ·

जेपी Fri, 05/09/2014 - 19:52
मी प य ला. बाकी नाव वाचुन तुमी पिडां काका सारखी मिपाकरांची पंगत भरवली काय असा विचार आला.

शिद Fri, 05/09/2014 - 20:09
कुठल्या जमान्यातील लेख आहे हा? नशिब मुपी (आपलं आवडतं मुक्तपीठ ओ...) मध्ये नाही टाकला हा लेख नाहीतर प्रतिसादांची अशी काही पंगत बसली असती की विचारता सोय नाही. *scratch_one-s_head*

In reply to by शिद

असंका Sat, 05/10/2014 - 13:18
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं...इथे प्रतिक्रिया द्यायच्या नसतात का सरसकट सगळ्यांनी? पण मी हे तर इथे लिहिलं...मग मी हेपण लिहायला नको होतं का?

त्यात लेखन इतकं बेशुद्ध की हे वाक्य वाचल्यावर : `ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.' ...त्या वेळी जेवण केलेलं भांडं घेऊन वढ्यावर जायची पद्धत होती का असा प्रश्न पडला. त्या `ओवीच्या' वेळीच डायरी द्यायची होती पण पब्लिकनं प्रोत्साहन दिल्यानं पुन्हा हा धागा आला! घ्या एकदम प्राचिन डायरी, घरच्याघरी सरावासाठी. .

In reply to by जेपी

आता पंगतीतल्या विनोदांची मजा घ्या
आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.
सुरुवातीला मला, यांच्याकडे डायनींग टेबलवर मांडी घालून बसतात की काय असं वाटलं!

शैलेन्द्र Sat, 05/10/2014 - 12:39
लेखात बराच पंक्ती-प्रपंच घडलाय.. बाकी आपण काही असं करत नाही बॉ.. डाव्या हाताला गरमागरम बेसन्/मेथीची लसुन टाकुन केलेली आमटी/मटनाचा रस्सा/मटकीची उसळ यातलं काहीही एक, उजव्या हाताला भाकरी/पोळी आणि वरती एखादी चटणी असली तर असली. जर वाढणार्‍याची जागा चुकली तर सरळ ताट फिरवून घ्यायचं, पाहुणे आले तर एखादा पदार्थ जास्त, बाकी काही नाही.. मी जेवताना इतरांना आग्रह करत नाही, आणि मला कोणी केलेला फारसा आवडत नाही.. आग्रह जेवणाची वाट लावतो.. खाताना मोकळं वाटल पाहीजे राव..

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:02
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे. जर मी चुकत नसेल तर .... आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे, याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे. अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:06
घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात. ईंटरेस्टींग ! खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ? चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अ‍ॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.

चिगो Sat, 05/10/2014 - 17:56
घरी पंगत घालून जेवत नसलो, तरी समारंभात पंगत आवडायची. (बादवे, डायनिंग टेबल असतांना पंगत का, आणि पंगत घालायची पद्धत असेल तर डायनिंग टेबल का? हा प्रश्न पडलाच) पंगतीत एक सोशल मॅनर पाळला जायचाच, तो म्हणजे शेवट्च्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत कुंईच पंगतीतून उठायचं नाही. आताच्या धावपळीच्या आयुष्यात हा वेळेचा अपव्यय वाटेल, पण समोरच्याला ऑकवर्ड वाटेल, असे न वागण्याचा संस्कार ह्या साध्या गोष्टीतून आपोआप व्हायचा. तसेच, माझ्यामते पंगतीत अन्नाची नासाडी कमी व्हायची असे माझे वैयक्तिक मत आहे.. मात्र, अगदी महिन्याभरापुर्वीच एका मंदीरातल्या पुजेच्या भंडार्‍यात "बुफे" पाहिला, आणि पंगत संपलीच ह्याची खात्री पटली.. :-( लेख जरा विस्कळीत वाटला.. आणि लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे, ही विनंती..

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 21:32
आपण फार् सुरेख लेखन करत आहात. हे अंतरजाल आहे. इथे नतद्रष्ट प्रव्रुत्तिंची कमतरता अजिबात नाही. त्यांचे प्रतिसाद मध्यवर्ती जागी मारणे. आणी आपले लेखन असेच चालु ठेवा. नवीन आहात म्हणून कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार मिळत नाही हे ध्यानी असुध्या. मोर्ल सपोर्टसाठी अनाहीता जॉइन करा. पण आपले कसलेही लेखन असो इत्र्हे आवर्जुन लिहा. इतुके आशयप्रधान आजकाल वाचायला मिळत नाही.

छान लिहिलय. टी.व्ही.बघत पिझा खाणारे लोक लेखनातल्या चुका काढत ढेकर देतील.पण असल्या लोकांना फाट्यावर माराय्ला शिक. बाकी, जुन्या पंगतीची मजा काही औरच असायची.

पैसा Sun, 05/11/2014 - 17:35
वाचताना णॉस्टॅल्जिक वाटतं. पण बायकांनी सगळ्यात शेवट ४/साडेचार वाजता जेवणे ही पद्धत मला कधीच आवडत नाही. करणारी तेव्हा इतकी दमून गेलेली असते की तिला जेवनाची चव पण लागत नाही. पंक्तीत शर्ट काढण्यावरून एक महाविनोदी किस्सा पाहिला आहे. मी एका छोट्या ब्रँचमधे काम करत होते तेव्हा मी आणि मंगलोरचा मॅनेजर असे दोघेच ब्रँचमधे. तो दुपारी जेवायला घरी जायचा. शर्ट काढून जेवायचा आणि मग जरा वेळ डुलकी काढून परत यायचा. एकदा असा डुलकी काढून बँकेत आला. पाऊस पडत होता म्हणून रेनकोट घालून आला होता. बँकेत पोचून रेनकोट काढतो तर काय, आत शर्टच नाही! मी आणि शिपाई आ वासून बघत राहिलो. रेनकोट काढताच साहेबाच्याही ते लक्षात आलं. त्याने तसाच रेनकोट परत चढवला आणि शर्ट आणायला घरी धावला! *ROFL*

जेपी Fri, 05/09/2014 - 19:52
मी प य ला. बाकी नाव वाचुन तुमी पिडां काका सारखी मिपाकरांची पंगत भरवली काय असा विचार आला.

शिद Fri, 05/09/2014 - 20:09
कुठल्या जमान्यातील लेख आहे हा? नशिब मुपी (आपलं आवडतं मुक्तपीठ ओ...) मध्ये नाही टाकला हा लेख नाहीतर प्रतिसादांची अशी काही पंगत बसली असती की विचारता सोय नाही. *scratch_one-s_head*

In reply to by शिद

असंका Sat, 05/10/2014 - 13:18
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं...इथे प्रतिक्रिया द्यायच्या नसतात का सरसकट सगळ्यांनी? पण मी हे तर इथे लिहिलं...मग मी हेपण लिहायला नको होतं का?

त्यात लेखन इतकं बेशुद्ध की हे वाक्य वाचल्यावर : `ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.' ...त्या वेळी जेवण केलेलं भांडं घेऊन वढ्यावर जायची पद्धत होती का असा प्रश्न पडला. त्या `ओवीच्या' वेळीच डायरी द्यायची होती पण पब्लिकनं प्रोत्साहन दिल्यानं पुन्हा हा धागा आला! घ्या एकदम प्राचिन डायरी, घरच्याघरी सरावासाठी. .

In reply to by जेपी

आता पंगतीतल्या विनोदांची मजा घ्या
आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.
सुरुवातीला मला, यांच्याकडे डायनींग टेबलवर मांडी घालून बसतात की काय असं वाटलं!

शैलेन्द्र Sat, 05/10/2014 - 12:39
लेखात बराच पंक्ती-प्रपंच घडलाय.. बाकी आपण काही असं करत नाही बॉ.. डाव्या हाताला गरमागरम बेसन्/मेथीची लसुन टाकुन केलेली आमटी/मटनाचा रस्सा/मटकीची उसळ यातलं काहीही एक, उजव्या हाताला भाकरी/पोळी आणि वरती एखादी चटणी असली तर असली. जर वाढणार्‍याची जागा चुकली तर सरळ ताट फिरवून घ्यायचं, पाहुणे आले तर एखादा पदार्थ जास्त, बाकी काही नाही.. मी जेवताना इतरांना आग्रह करत नाही, आणि मला कोणी केलेला फारसा आवडत नाही.. आग्रह जेवणाची वाट लावतो.. खाताना मोकळं वाटल पाहीजे राव..

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:02
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे. जर मी चुकत नसेल तर .... आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे, याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे. अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.

तुमचा अभिषेक Sat, 05/10/2014 - 14:06
घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात. ईंटरेस्टींग ! खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ? चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अ‍ॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.

चिगो Sat, 05/10/2014 - 17:56
घरी पंगत घालून जेवत नसलो, तरी समारंभात पंगत आवडायची. (बादवे, डायनिंग टेबल असतांना पंगत का, आणि पंगत घालायची पद्धत असेल तर डायनिंग टेबल का? हा प्रश्न पडलाच) पंगतीत एक सोशल मॅनर पाळला जायचाच, तो म्हणजे शेवट्च्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत कुंईच पंगतीतून उठायचं नाही. आताच्या धावपळीच्या आयुष्यात हा वेळेचा अपव्यय वाटेल, पण समोरच्याला ऑकवर्ड वाटेल, असे न वागण्याचा संस्कार ह्या साध्या गोष्टीतून आपोआप व्हायचा. तसेच, माझ्यामते पंगतीत अन्नाची नासाडी कमी व्हायची असे माझे वैयक्तिक मत आहे.. मात्र, अगदी महिन्याभरापुर्वीच एका मंदीरातल्या पुजेच्या भंडार्‍यात "बुफे" पाहिला, आणि पंगत संपलीच ह्याची खात्री पटली.. :-( लेख जरा विस्कळीत वाटला.. आणि लेखनाच्या शुद्धतेकडे लक्ष द्यावे, ही विनंती..

आत्मशून्य Sat, 05/10/2014 - 21:32
आपण फार् सुरेख लेखन करत आहात. हे अंतरजाल आहे. इथे नतद्रष्ट प्रव्रुत्तिंची कमतरता अजिबात नाही. त्यांचे प्रतिसाद मध्यवर्ती जागी मारणे. आणी आपले लेखन असेच चालु ठेवा. नवीन आहात म्हणून कोणालाही तुम्हाला जज करायचा अधिकार मिळत नाही हे ध्यानी असुध्या. मोर्ल सपोर्टसाठी अनाहीता जॉइन करा. पण आपले कसलेही लेखन असो इत्र्हे आवर्जुन लिहा. इतुके आशयप्रधान आजकाल वाचायला मिळत नाही.

छान लिहिलय. टी.व्ही.बघत पिझा खाणारे लोक लेखनातल्या चुका काढत ढेकर देतील.पण असल्या लोकांना फाट्यावर माराय्ला शिक. बाकी, जुन्या पंगतीची मजा काही औरच असायची.

पैसा Sun, 05/11/2014 - 17:35
वाचताना णॉस्टॅल्जिक वाटतं. पण बायकांनी सगळ्यात शेवट ४/साडेचार वाजता जेवणे ही पद्धत मला कधीच आवडत नाही. करणारी तेव्हा इतकी दमून गेलेली असते की तिला जेवनाची चव पण लागत नाही. पंक्तीत शर्ट काढण्यावरून एक महाविनोदी किस्सा पाहिला आहे. मी एका छोट्या ब्रँचमधे काम करत होते तेव्हा मी आणि मंगलोरचा मॅनेजर असे दोघेच ब्रँचमधे. तो दुपारी जेवायला घरी जायचा. शर्ट काढून जेवायचा आणि मग जरा वेळ डुलकी काढून परत यायचा. एकदा असा डुलकी काढून बँकेत आला. पाऊस पडत होता म्हणून रेनकोट घालून आला होता. बँकेत पोचून रेनकोट काढतो तर काय, आत शर्टच नाही! मी आणि शिपाई आ वासून बघत राहिलो. रेनकोट काढताच साहेबाच्याही ते लक्षात आलं. त्याने तसाच रेनकोट परत चढवला आणि शर्ट आणायला घरी धावला! *ROFL*
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो . आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल .

जी. ए. नावाची वेदना…

Atul Thakur ·

पैसा Fri, 05/09/2014 - 20:28
खूप छान ओळख करून दिली आहे. जी. एं. ची पुस्तके त्यातल्या सखोल दु:खामुळे वाचवत नाहीत आणि न वाचता रहाता येत नाही असा काहीतरी विचित्र प्रकार होतो. या लेखामुळे आता मिपावरून गायब झालेल्या एका जी ए प्रेमी मिपा-भावाची आठवण झाली!

हाडक्या Fri, 05/09/2014 - 20:30
चांगलं लिहिलंत .. जी.ए. बद्दल लिहायचं ठरवून या आधी चार पाच वेळा कागदांचे नुसते बोळे केले. मग नाद सोडला. एवढंच कळालं की जी.ए. अनुभवावे, मस्त मनात घोळवावे.. शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नये, (अजून तरी) आपल्या कुवतीच्या बाहेर आहे ते.

असंका Sat, 05/10/2014 - 13:55
सुंदर लेख! धन्यवाद! जी. एं.ची पुस्तकं लहान असताना लायब्ररीतून आणायचो. घरच्यांसाठी. त्यातलं एकच आठवतं- "माणसं, आर्भाट आणि चिल्लर". कधीकधी वर वर वाचायचो. मुळापासून कधी फार वाचलं नाही. जे वाचलं ते सांगितलं तर हसताल- अमृतफळे , ओंजळधारा!! लहान मुलांची पुस्तकं. मग अजून एक आणलं- बखर बिम्मची..माझ्या लेकीसाठी. माझं काहीतरी चांगलं वाचायचं राहिलं असं दिसतंय. आपल्या या लेखामुळे ते जाणवलं. ती चूक लवकर सुधारायची इच्छा आहे. या इच्छेचं श्रेय आपलं. त्यासाठी परत एकदा धन्यवाद.

दादा कोंडके Sun, 05/11/2014 - 13:33
आधी वाचलं होतं, परत वाचलं आणि आवडलं. काही भाषांतरीत सोडली तर जिएंनी लिहलेली आणि सगळी पुस्तके आहेत घरी. दहा-बारा वर्षापुर्वीपासूनचं त्यांचं गारुड अजिबात कमी झालं नाही. पण हल्ली त्यांचं एखादं पुस्तक उचलायची भिती वाटते. कारण त्यातली छोटीशी कथा जरी वाचून झाली की तो भुंगा तास-दोन तास डोकं कुरतडत रहातो. जेवण झाल्यावर बडिशेप चघळत वाचण्यासाठी ती नाहियेतच.

यशोधरा Sun, 05/11/2014 - 13:43
सुरेख लेख. कितीतरी वाक्यांना अगदी अगदी असं मनात आलं. अजूनही लिहा. एकेक पुस्तक घेऊन लिहा.

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:48
फार छान अभ्यासू लेख. वाचायला मुद्दाम मागं ठेवलेला. विस्मरणशक्ती चांगली असल्यानं आधी वाचला असल्यास आठवत नाही. जी ए म्हणजे एखाद्याच्या ठसठसत्या जखमा कधीकधी इतरांसाठी फार काही सुंदर देऊन जातात असं काहीसं असावं.

पैसा Fri, 05/09/2014 - 20:28
खूप छान ओळख करून दिली आहे. जी. एं. ची पुस्तके त्यातल्या सखोल दु:खामुळे वाचवत नाहीत आणि न वाचता रहाता येत नाही असा काहीतरी विचित्र प्रकार होतो. या लेखामुळे आता मिपावरून गायब झालेल्या एका जी ए प्रेमी मिपा-भावाची आठवण झाली!

हाडक्या Fri, 05/09/2014 - 20:30
चांगलं लिहिलंत .. जी.ए. बद्दल लिहायचं ठरवून या आधी चार पाच वेळा कागदांचे नुसते बोळे केले. मग नाद सोडला. एवढंच कळालं की जी.ए. अनुभवावे, मस्त मनात घोळवावे.. शब्दात पकडण्याचा प्रयत्न करू नये, (अजून तरी) आपल्या कुवतीच्या बाहेर आहे ते.

असंका Sat, 05/10/2014 - 13:55
सुंदर लेख! धन्यवाद! जी. एं.ची पुस्तकं लहान असताना लायब्ररीतून आणायचो. घरच्यांसाठी. त्यातलं एकच आठवतं- "माणसं, आर्भाट आणि चिल्लर". कधीकधी वर वर वाचायचो. मुळापासून कधी फार वाचलं नाही. जे वाचलं ते सांगितलं तर हसताल- अमृतफळे , ओंजळधारा!! लहान मुलांची पुस्तकं. मग अजून एक आणलं- बखर बिम्मची..माझ्या लेकीसाठी. माझं काहीतरी चांगलं वाचायचं राहिलं असं दिसतंय. आपल्या या लेखामुळे ते जाणवलं. ती चूक लवकर सुधारायची इच्छा आहे. या इच्छेचं श्रेय आपलं. त्यासाठी परत एकदा धन्यवाद.

दादा कोंडके Sun, 05/11/2014 - 13:33
आधी वाचलं होतं, परत वाचलं आणि आवडलं. काही भाषांतरीत सोडली तर जिएंनी लिहलेली आणि सगळी पुस्तके आहेत घरी. दहा-बारा वर्षापुर्वीपासूनचं त्यांचं गारुड अजिबात कमी झालं नाही. पण हल्ली त्यांचं एखादं पुस्तक उचलायची भिती वाटते. कारण त्यातली छोटीशी कथा जरी वाचून झाली की तो भुंगा तास-दोन तास डोकं कुरतडत रहातो. जेवण झाल्यावर बडिशेप चघळत वाचण्यासाठी ती नाहियेतच.

यशोधरा Sun, 05/11/2014 - 13:43
सुरेख लेख. कितीतरी वाक्यांना अगदी अगदी असं मनात आलं. अजूनही लिहा. एकेक पुस्तक घेऊन लिहा.

प्यारे१ Sun, 05/11/2014 - 15:48
फार छान अभ्यासू लेख. वाचायला मुद्दाम मागं ठेवलेला. विस्मरणशक्ती चांगली असल्यानं आधी वाचला असल्यास आठवत नाही. जी ए म्हणजे एखाद्याच्या ठसठसत्या जखमा कधीकधी इतरांसाठी फार काही सुंदर देऊन जातात असं काहीसं असावं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी) मराठी साहित्याचं वाचन पुर्वीपासून असलं तरी एखाद्या लेखकाने कायमचं पछाडल्याचा अनुभव नेहेमी आला नाही. काही प्रथम आवडले. नंतरही वाचन सुरु राहीलं पण वैचारिकदृष्ट्या काही चालना मिळेल असा भाग त्यात कमी होता. जी.एं. नी मात्र सुरवातीपासूनच डोक्याचा ताबा घेतला, वाचल्याक्षणापासून पछाडलं आणि माझं जी.ए. वेड हे उत्तरोत्तर वाढतंच गेलं. आजदेखिल जी.एं चं पुस्तक हातात घेताना वेगळ्याच विश्वाचे दरवाजे आपण उघडतो आहोत हे जाणवतं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-११

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by सूड

@सगळ्यावर एकेक भाग होऊन जाऊद्यात !! Wink>>> अपेक्षित प्रतिसाद! धन्यवाद...!http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif लाज्जा http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif होम >>> याच्या बद्दल स्पेशल धन्यवाद! =))

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:46
मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
हे वाचून माझे वर्षभरापूर्वी झालेले लग्न आठवले. त्या भटजी काकांनी सुद्धा लग्नातल्या विधीचे अर्थ एवढे छान सांगितले होते कि ते ऐकून आणि त्यांचा अर्थ समजून बायको आणि मी दोघांच्या डोळ्यात पाणी आले. मग नंतर गुरुजींनी असाच काहीसा जोक मारला आणि सगळ्यांना हसवत वातावरण निवळून टाकले.

रेवती Sat, 05/10/2014 - 00:08
हेही चांगलं लिहिलयत गुर्जी! कन्यादानाचा प्रकार म्हणजे ज्यांना रडायचे आहे त्यांच्यासाठी स्पेश्शल प्रसंग तर आमच्यासारख्यांसाठी चेहर्‍यावर विचित्र भाव आणण्याचा असतो. वधुपक्षात बसलेल्या म्हातार्‍या आजीनं कोणालातरी फक्त विचारायचं, "सुमे, झालं का गं सुरु कन्यादान?" त्यावर हो असं उत्तर आलं की लागलाच पदर डोळ्याला!

प्रचेतस Sat, 05/10/2014 - 11:55
नेहमीप्रमाणेच बुवा स्टाईल लेख. थोडासा गंभीरतेकडे झुकणारा शेवटचा परिच्छेद विशेष आवडला. बाकी कन्यादान म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर एक मंगलमय हृद्य प्रसंग येऊन उभा ठाकतो. a

एस Sat, 05/10/2014 - 13:19
धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
आणि लेखमालेत मात्र एवढा वेळ जो हास्याचा धबधबा कोसळत होता त्याला शेवटच्या परिच्छेदात अंतर्मुखतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंन्... आमचे आईवडील - तसे ते आत्ता समोरच आहेत - पण हा परिच्छेद वाचताना डोळ्यासमोर आले!

In reply to by सूड

@सगळ्यावर एकेक भाग होऊन जाऊद्यात !! Wink>>> अपेक्षित प्रतिसाद! धन्यवाद...!http://www.sherv.net/cm/emoticons/playful/silly-face-tongue-hanging-out-smiley-emoticon.gif लाज्जा http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif होम >>> याच्या बद्दल स्पेशल धन्यवाद! =))

अमित खोजे Fri, 05/09/2014 - 21:46
मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
हे वाचून माझे वर्षभरापूर्वी झालेले लग्न आठवले. त्या भटजी काकांनी सुद्धा लग्नातल्या विधीचे अर्थ एवढे छान सांगितले होते कि ते ऐकून आणि त्यांचा अर्थ समजून बायको आणि मी दोघांच्या डोळ्यात पाणी आले. मग नंतर गुरुजींनी असाच काहीसा जोक मारला आणि सगळ्यांना हसवत वातावरण निवळून टाकले.

रेवती Sat, 05/10/2014 - 00:08
हेही चांगलं लिहिलयत गुर्जी! कन्यादानाचा प्रकार म्हणजे ज्यांना रडायचे आहे त्यांच्यासाठी स्पेश्शल प्रसंग तर आमच्यासारख्यांसाठी चेहर्‍यावर विचित्र भाव आणण्याचा असतो. वधुपक्षात बसलेल्या म्हातार्‍या आजीनं कोणालातरी फक्त विचारायचं, "सुमे, झालं का गं सुरु कन्यादान?" त्यावर हो असं उत्तर आलं की लागलाच पदर डोळ्याला!

प्रचेतस Sat, 05/10/2014 - 11:55
नेहमीप्रमाणेच बुवा स्टाईल लेख. थोडासा गंभीरतेकडे झुकणारा शेवटचा परिच्छेद विशेष आवडला. बाकी कन्यादान म्हटलं की आमच्या डोळ्यांसमोर एक मंगलमय हृद्य प्रसंग येऊन उभा ठाकतो. a

एस Sat, 05/10/2014 - 13:19
धार्मिक अर्थानी आई/वडिलांचा मुलिवरचा अधिकार संपतो.पण मायबाप म्हणून असलेली काळजी अंतर्यामी उरतेच.मग मी जरा मुलाकडे बघून, "हे बघं..दिलेली शपथ पाळली नाही,तर मुलिचे आई/वडील वर्षभर घरी रहायला येतात.आणि त्यांची तुला सेवा करावी लागते बरं का!..रोज आइस्क्रीम मागितलं तर रोज द्यावं लागत! धर्मशास्त्राचा दंडक आहे तसा..आइस्क्रीम-सह!...काय???" असा माफक विनोद वगैरे करतो. झालाच तर थोडा हशा होतो,आणि, पितृमनाला जड झालेलं ते वातावरण..कसंबसं निवळतं.
आणि लेखमालेत मात्र एवढा वेळ जो हास्याचा धबधबा कोसळत होता त्याला शेवटच्या परिच्छेदात अंतर्मुखतेच्या शिखरावर नेऊन ठेवलंन्... आमचे आईवडील - तसे ते आत्ता समोरच आहेत - पण हा परिच्छेद वाचताना डोळ्यासमोर आले!
लेखनप्रकार
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 http://misalpav.com/node/27525 आणि तेव्हढ्यात कार्यालयवाल्यांची 'नाष्टा संपल्याची' वर्दी लागल्यानंतर तिकडे सटकतात...हे सगळं-झाल्यानंतर,दमलेले आंम्ही आणि फोटोवाले- चहा/तंबाखू,या कार्या-लयातल्या (खास आमच्या) इष्ट विभागाकडे (हळूच) पलायन करतो! ============================================== ...नंतर काहि वेळा

मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी

विदेश ·

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 07:09
हे मस्त जमलंय आमच्या दोन ओळी मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी छ्या संध्ये, दिवस मोडला आली अमोलाची ती वाणी

चौकटराजा Sat, 05/10/2014 - 07:09
हे मस्त जमलंय आमच्या दोन ओळी मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी छ्या संध्ये, दिवस मोडला आली अमोलाची ती वाणी
काव्यरस
. "" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -"" (चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी) मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ... नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा " का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी .....