मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

९० डिग्री साऊथ - २

स्पार्टाकस ·

arunjoshi123 गुरुवार, 05/01/2014 - 16:33
छान लेख. आवडला. लहानपणी सगळ्या युरोपीय लोकांनी सगळ्या खंडांत कसाकसा प्रवेश केला त्याचा इतिहास त्याचा एक पुस्तकसंच होता तो वाचला होता. त्याची आठवण आली.

मस्त !! एक सूचना आहे. तुम्ही हे आणि अशा प्रकारचे लेखन "जनातलं मनातलं" या प्रकारात करत जा. भटकंती सर्व जण बघतातच असे नाही.

पैसा Fri, 05/09/2014 - 15:10
फोटोंमुळे रंगत येत आहे. प्राण्यांचे हाल वाचून मात्र जरा वाईट वाटलं.

arunjoshi123 गुरुवार, 05/01/2014 - 16:33
छान लेख. आवडला. लहानपणी सगळ्या युरोपीय लोकांनी सगळ्या खंडांत कसाकसा प्रवेश केला त्याचा इतिहास त्याचा एक पुस्तकसंच होता तो वाचला होता. त्याची आठवण आली.

मस्त !! एक सूचना आहे. तुम्ही हे आणि अशा प्रकारचे लेखन "जनातलं मनातलं" या प्रकारात करत जा. भटकंती सर्व जण बघतातच असे नाही.

पैसा Fri, 05/09/2014 - 15:10
फोटोंमुळे रंगत येत आहे. प्राण्यांचे हाल वाचून मात्र जरा वाईट वाटलं.
९० डिग्री साऊथ - १ १८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र ! WeddelSea १८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला.

हाणा! मारा!! ठेचा!!!

स्पंदना ·

एसमाळी गुरुवार, 05/01/2014 - 09:58
आयला त्या ठेच्याच्या धाग्याने चांगलीच आग लावलीय. मी पण आताच हिरवे टोमॅटो आणी मिरच्या घेऊन आलोय. आज मस्त पैकी खर्डा आणी भाकरी सोबत जय महाराष्ट्र दिन साजरा करणार.

दिपक.कुवेत गुरुवार, 05/01/2014 - 10:48
दिसतोय. हा विकांताला करुन ठेवतोच. बाकि थाई लाल मिरच्या (छोट्या वाल्या) असतात मात्र ठसकेबाज. त्या मानाने वर आहेत त्या नुसत्या रंगाला असतात. असो आपुनको ठेच्याशी मतलब. पाकृ आणि लिखाण ठेच्यासारखचं ठसकेबाज ह्वेसानंल.

यसवायजी गुरुवार, 05/01/2014 - 11:17
स्साला ते घाटी लोग हाय ने, ते असलं काय्तरी खर्डा करते.. स्साला बिजा दिन सगला सुपडा साफ होते.. स्स्स..ज्जाळ्ळ.. लै भारी ह्या दोन-तीन दिवसात ठेचा,खर्डा यांनी चैन पडू दिली नाही. शेवटी मेसमधे जाताना एक पाकीट लाल मिरचीचा ठेचा विकत घेतला. दही आणी ठेचा आधाशासारखा हाणला. पुढे पेस्तनकाका म्हणतात त्याप्रमाणे.. ;)

नंदन गुरुवार, 05/01/2014 - 12:24
याला म्हणतात अस्सल ठेचा! नुसता फोटू पाहूनच जीभ खवळली.

In reply to by नंदन

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2014 - 21:59
मस्त ठेचा!!! कोलापूरकरणीला अनेक धन्यवाद!! :) मुद्दाम लॉग्-इन करून प्रतिसाद द्यावासा वाटावा अशी पाककृती!!! जियो!!!

बाबा पाटील गुरुवार, 05/01/2014 - 13:01
आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव.

In reply to by बाबा पाटील

सखी गुरुवार, 05/01/2014 - 17:30
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही. अपर्णाताई पाकृ एकदम झकास, मागे एकदा भारतात आल्यावर एका मैत्रिणीने जेवायला बोलवले होते, तिची स्वयंपाक करणारी जी बाई होती आम्ही मावशी म्हणतो त्यांनी, त्यांनी शोधुन शोधुन अशाच लाल मिरच्या आणुन ठेचा केला होता बरोबर गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी, सगळया मंडळीनी, बच्चे कंपनीनेसुद्धा असा ताव मारला की बास.

In reply to by सखी

रॉजरमूर Fri, 05/02/2014 - 19:48
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.
तसे तर आमच्या येथेही (भारतात) अजून तरी ऑफीस मध्ये मिरच्या किंवा ठेचा विकायला ठेवत नाही त्या आणायला मार्केट मध्येच जावे लागते.

In reply to by रॉजरमूर

सखी Fri, 05/02/2014 - 20:08
भावनांको समझा करो - आधीच ही अपर्णाताय, अद्वेय, एकसेएक पाकृ देतात ते सानिका, गपपा आहेतच छ्ळायला - त्यात बाबा पाटीलांनी हे असं म्ह्टल्यावर - आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव. आम्ही हाफीसात बसुन कामात लक्ष कसं लावायचं?

गणपा गुरुवार, 05/01/2014 - 13:43
ए १ हाय साला काय कातील फोटो आहे एकदम..

सुहास.. गुरुवार, 05/01/2014 - 14:24
कल्ला !! यात कैर्‍या च्या बारीक फोडी पण मस्त लागतात !!

In reply to by सुहास..

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:29
कैर्‍यांच्या फोडी कापून त्यात नुसते मीठ मसाला वगैरे चोपडले तरी सणासुदीला केलेल्या गोड्या डाळीच्या जेवणाची रंगत वाढते.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:27
लाल ठेचा, हिरव्या मिर्च्यांचा खर्डा, तीळकूट वगैरे वगैरे छानपैकी तिखट चवीचे आणि तोंडाला लाळ सुटवणारे असले की चार घास नेहमीच जास्त जातात. लोणच्याला मात्र ती करामत नाही तितकीशी साधता येत.

मदनबाण गुरुवार, 05/01/2014 - 17:40
चांगल ठेचुन काढलं की... ;) सुंदर लिखाणाची "तिखट" पाकॄ. ;) कधी बाजारात गेलो तर कोल्हापुरी ठेचा नक्की घेउन येतो. KolhapuriThecha (ठेचा प्रेमी) :)

चिन्मय खंडागळे गुरुवार, 05/01/2014 - 18:13
समस्त कोल्हापुरी पैलवानांची आगाऊ माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो, की वर्‍हाडी ठेच्याची सर कोल्हापुरी ठेच्याला येत नाही. जिज्ञासूंनी 'केळकर यांचा वर्‍हाडी ठेचा' आणि तो वरच्या चित्रातला 'प्रवीण' ठेचा आणून स्वतःच शहानिशा करून पहावी. (कदाचित तो ब्रँडच वाईट असू शकतो, मान्य आहे)

In reply to by चिन्मय खंडागळे

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 18:30
मुळात कोल्हापुरी 'ठेचा' हा तद्दन बोगस शब्द आहे. कोल्हापुरात होतो तो मऱ्हाटमोळा 'खर्डा' ! अन त्यात भरपूर कांदा अन लसून घातलेला असतो.

In reply to by चिन्मय खंडागळे

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:31
अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते आहे की कोल्हापुरी ठेचा नसतो. आता म्या गरीबान एकदा तरी हा ठेचा कोल्हापुरी आहे म्हंटल का? नाही. मी फक्त ठेच्याची पाककृती दिली. अन हो कोल्हापुरात हिरव्या मिरचीचा खर्डाच खातात. आम्ही पण खर्डाच खातो. ;)

In reply to by स्पंदना

मैत्र Fri, 05/02/2014 - 14:12
हा अपर्णाताईंचा कोल्हापुरी पण लई भारी.. पण लाल मिरचीचा जगात भारी ठेचा वर्‍हाडी.. चिन्मय भौ.. त्या केळकरांच्या ठेचाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 14:16
अपर्णा तैंचा प्रतिसाद वाचून पुढील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. सुज्ञां अधिक सांगणे न लगे ;) सखू, पावनं आल्यात, खर्डा टाक जरा तेंच्या पानात. अवं नगं. का वं? आओ सुवाशिनीनं कुकवाला अन मर्दानं खर्ड्याला न्हाई म्हनू नाई.. अवो पर आमी आमच्या आबाआज्यापासून हिर्व्या मिर्चीचा खर्डाच खातो! अन आमी काय हिर्वा रंग लावल्याला मैदा खातो काय? होऊन जौद्या मग डबल!

In reply to by चिन्मय खंडागळे

इरसाल Fri, 05/02/2014 - 09:51
आम्हीही वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणेच प्रविणचा कोल्हापुरी ठेचा घेवुन येतो बरे, परंतु त्याला जास्त काळ टिकविण्यासाठी त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे तो म्हणावा तितुका चांगला लागत नाही. आता मा. संपादकीण्बैनी दिलेल्या पाकृ-बरहुकुम करुन पहावा म्हणतो. एक (कु)शंका ओल्या लाल मिरच्यांच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यातर योग्य तो इफेक्ट येणार नाही का ? (लाल ओल्या मिरच्या मिळत नाहीत इथे)

अर्धवटराव गुरुवार, 05/01/2014 - 20:49
च्यायला...खर्डा म्हणा कि ठेचा म्हणा कि अजुनकाहि... जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो हा प्रकार. पाकृ तर काय तुफ्फान जमली आहे. एक नंबर.

Prajakta२१ गुरुवार, 05/01/2014 - 21:44
एकापेक्षा एक भारी पाककृतींचा पाऊस पडतोय तेवढीच गरमीतून आणि उकाड्यातून सुटका :-) :-) :-) सगळ्यांना धन्यवाद

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:33
मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्/आहार कमी होतो. त्यात जरा अस काही गरम नसलेल खायला मिळाली की कोरभर भाकरी चढ जाते. एव्हढंच. सर्वजणांना धन्यवाद. :) तिखट पण चवदार अपर्णा

मृत्युन्जय Fri, 05/02/2014 - 09:11
यस हाच ठेचा. पण अद्वेय ने दिलेली पाकृ पण एकदा करुन बघायला हरकत नाही. तिखटाने ज्यांच्या नको तिथे जाळ निघतो त्यांनी तोच ठेचा म्हणुन खावा. बादवे अद्वेयची पाकृ कदाचित खर्डा या प्रकाराच्या जवळपास जावी. ठेचा म्हणजे मात्र हाच पाहिजे,

In reply to by मृत्युन्जय

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:13
मृत्युंजय जीभेच्या फटकार्‍यापेक्षा जरा कमीच तिखट आहे हा ठेचा. जरुर ट्राय करा. खर सांगते, हल्ली माझ्या लहाण मुलाला सुद्धा या ठेच्याशिवाय जेवण जात नाही. फिर आपके लिये क्या चिज है ठेचा?

समीरसूर Fri, 05/02/2014 - 11:44
ठेचा जम्या! ये लाल रंग कब मुझे छोडेगा... खूप छान पाककृती आणि फोटो देखील. बाकी जिभेच्या चवचालपणावर एकमत. काल एका मुंजीला गेलो होतो. त्या कार्यालयातलं जेवण अप्रतिम असतं असं ऐकलं होतं. पुण्यात सगळंच अप्रतिम असतं. मुंजविधी सुरु असतांना माझं लक्ष जेवणाच्या घोषणेकडं लागलं होतं. बरं कुणाला विचारायची सोय नाही; लोकं म्हणतील घरी जेवायला मिळतं की नाही याला. म्हणून चुळबूळ करत बसून राहिलो. चिक्कार गर्दी असूनदेखील विशेष 'बघण्यासारखं' असं काहीच नव्हतं. निदान थोडा वेळ का होईना मनावर थोडा प्रसन्नतेचा शिडकावा होतो. पण आमचं नशीब खोट! बाहेरच्या रणरणत्या उन्हासारखंच कार्यालयातदेखील नुसती रणरणच होती. अचानक एक धमकीवजा सूचना ऐकू आली. "जेवण तयार आहे; सगळ्यांनी जेवणासाठी पहिल्या मजल्यावर जावे". मी लगेच माझ्या सोबतच्या २-३ सोसायटीमित्रांकडे अपेक्षेनं पाहिलं. ते ढिम्म बसून होते. शेवटी मीच "चला जेऊन येऊ या; विधी संपतील तोपर्यंत. मग आल्यावर भेटू; घरी जायला उशीर होईल नाहीतर आणि ऊन तर वाढतच चाललं आहे..." असं बोलून त्यांना घेऊन पहिल्या मजल्यावर कूच केलं. जेवण घेतल्यावर मात्र घोर निराशा पदरी आली. बटाट्याची सुकी भाजी आंबट लागत होती; एक दुसरी भाजी अत्यंत गचाळ होती. त्यात पाणी, चिंच, आणि काहीतरी गिळगिळीत अशी विचित्र चव लागत होती. आम्रखंडापेक्षा फ्लेवर्ड दही बरं लागलं असतं. हराभरा कबाब खरंच चांगले होते पण त्यासोबत दुसरं काही असलं तर त्याची मजा. छ्या, फारच रसभंग झाला. :-( एनीवे, भाकरी टाका तव्यावर; आम्ही आलोच. ;-)

In reply to by यशोधरा

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:03
पण खास पुणेरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे हे कार्यालय. केवढ्या आशेने गेलो होतो मी. सब पचका कर दिया... :-( भूक लागलेली असल्याने ७-८ पुर्‍या, ४-५ हरेभरे कबाब, थोडा मसाले भात असे व्यवस्थित जेवलो मी. अन्नाला नावे ठेवू नये या मताचा मी आहे पण अपेक्षांचे मनोरे ढासळल्यावर थोडे दु:ख होतेच ना! :-( शिवाय सगळ्या अन्नाचा वाढपींनी ताबा घेतला होता. बुफे जेवण होते पण ते वाढतील तेवढेच घ्यायचे...आणि ते वाढणार सुक्या बटाट्याच्या भाजीच्या मोजून ४ फोडी, १ पुरी, अर्धा डाव भरून भाजी...

In reply to by समीरसूर

मैत्र Fri, 05/02/2014 - 14:12
धमकीवजा सूचना -- भरपूर पाट्या होत्या का कार्यालयात :)ओळखीचं वाटतंय. इतकं वाईट नसतं जेवण. एखादा दिवस असतो असा..

In reply to by मैत्र

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:52
पाट्या नव्ह्त्या. आणि सूचना ज्याची मुंज होती त्याच्याच एखाद्या आत्या-मावशीकडून आली होती. कार्यालयातल्या कर्मचार्‍यांची नव्हती. :-) हो त्यादिवशी कदाचित मूड नसेल स्वयंपाकी मंडळींचा, मालकाने एप्रिल महिन्याचा पगार दिला नसेल किंवा उकाड्यामुळे हैराण झाले असतील बिचारे, काल मरणाचे ऊन होते...चालायचेच...

In reply to by समीरसूर

मैत्र Fri, 05/02/2014 - 18:51
धमकीवजा सूचना .. असंख्य पाट्या आणि उत्तम पुणेरी जेवण असं एक कार्यालय आहे प्रसिद्ध.. अस्सल पुणेकर ओळखतीलच त्यामुळे उगाच थेट नाव द्यायची गरज नाही.. (तरीही हिंट -- सारसबागेजवळ आहे हे :) असो ठेचाच्या धाग्यावर फार अवांतर होतंय..

In reply to by समीरसूर

यशोधरा Fri, 05/02/2014 - 14:32
बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या ४ तरी फोडी कशाला हव्या म्हणते मी! :P असो. गंम्मत सोडली तर थोडेफार जेवण तरी तुम्ही व्यवस्थित जेवू शकलात हे बरे झाले. भूकेची वेळ होती.

In reply to by यशोधरा

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:48
भुकेची वेळ होती आणि जेवणही तयार होते. मी यातच खुश होतो. :-) भूक लागल्यावर लगेच अन्न मिळणे हे सुख काही औरच. भूक लागल्यावर भाजी कसली आहे, पोळ्या कच्च्या आहेत का वगैरे न बघता ताट स्वच्छ केल्याशिवाय उठणे सव्भावातच बसत नाही. कालची बटाट्याची भाजी उन्हामुळे नासली आणि म्हणून आंबट लागत होती अशी कुजबूज सुरू असतांनादेखील पानातली सगळी भाजी संपवली. अन्न वाया घालवणे अजिबात पटत नाही. कदाचित लहानपणी कित्येक लोकांची दोन वेळचे अन्न मिळवण्याची मारामार, लढाई जवळून पाहिल्याने अन्नाइतके मुल्यवान मला काहीच वाटत नाही. आणि दुसरे पाणी! बाकी रुपया, सोना, और हवेली तो आते जाते रहते है...भुकेच्या वेळी अन्न मिळाले नाही तर सारी दुनिया, सारी खुदाई झूठ लगती है. एक-एक रुपयाचे दूध घेऊन त्यात दिवसभराचा ४-५ लोकांचा चहा करून पिणारी कुटुंबे पाहिली आहेत मी. कदाचित तेव्हापासूनच हे नको, ती भाजी आवडत नाही; पोळ्यांच्या कडा कच्च्या आहेत; डब्यातली पोळी संपली, नुसती भाजी कशी खाणार, डब्यातली भाजी संपली, नुसती पोळी कशी खाणार.. हे अगदी १००% बंद आहे. जे पानात असेल ते सगळे संपवायचे अशीच सवय लागली आहे.

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:26
अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ. पण माझा आपला ओल्या लाल मिरच्या, बचकाभर लसूण(सालासहीत), मीठ आणि जिरं बाकी काहीच नको. खाताना ठेच्यावर कच्च तेल आणि बाजरीची शिळी भाकरी आणि नाचणीचा चुलीवर भाजलेला पापड. माझ्यासाठी पंचपक्वान्न.

पिंगू Fri, 05/02/2014 - 14:30
हा ठेचा खाल्ल्यानंतर बाथरुमच्या बाजूलाच ठाण मांडून बसायला लागेल.. असो ह्यावरुन मितानच्या तिखटीची पाककृती आठवली..

कुसुमावती Fri, 05/02/2014 - 14:52
फोटो लई भारी. अपर्णाताई तुमची पाकृ सांगायची पद्धत रसाळ आहे, अगदी तुमच्याशी गप्पा मारतेय अस वाटल.

मिरचीच्या एकाहून एक लै भारी पाकृ येत आहेत. त्या पाहूनच तोंडात लाळ आणि पोटात जाळ झाला आहे. :) भारतियांचे मिरचीशिवाय इतके "पान" हलणार नाही या भविष्याची कोलंबसला थोडीतरी कल्पना असती तर तो भारताबरोबर मिरचीचा व्यापार सुरू करून गडगंज झाला असता... पुढच्या सगळ्या वसाहतवादाच्या उपद्व्यापाची गरजच पडली नसती. ;)

लेख अगदी पाक्रु सारखाच ठसकेबाज . डोंबिवलीत फडके रोड वर काळे यांचे शमी गृह उद्योग नावाचे एक दुकान २५/३० वर्षे आहे. त्यांच्याकडे खर्डा नावाचा एक लाल भडक जाळ प्रकार मिळतो. सांगली येथून ते मागवतात (त्यांच्या एका नातेवाईकाचा उद्योग आहे) गेली २५ वर्षे तीच चव टिकून आहे. एकदा खाऊन बघा. व्हराडी,कोल्हापुरी, प्रवीण सर्व विसरून जाल. या खरड्याची महती श्री काळे यांच्या तोंडून ऐकणे हा सुद्धा एक छान अनुभव आहे.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 23:49
आँं, तुम्हाला "शमी" माहीत आहे? बघा, बघा, खूद्द गोथॅम वासियांना पण डोंबिवलीतील फडके रोड आणि शमी माहीत आहे. उगाच नाही, डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 00:02
अहो माहिती अष्णारच. त्यांचं माईनमुळा लोणचं मिरजेतच तयार व्हायचं त्यामुळं मिरजेत सगळीकडं मिळायचं. रॉ मट्रियल तिकडचंच, त्यामुळं तसं होणारच. अवांतरः माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो हे पाहून आश्चर्य वाटलं होतं.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 15:02
योग्य.. मला पण हा प्रकार, चिपळूणला समजला. बाकी, शमी मध्ये कांदा-लसूण तिखट पण बर्‍यापैकी मिळते. (सही बदलावी काय? "आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्नीर करू शकतो." किंवा " धाग्याचे काश्मीर करणे, हा आमचा मिपासिद्ध अधिकार आहे.")

In reply to by बॅटमॅन

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:17
अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून माहीत असुन काय फायदा? बाकी जगाला कोठे हा माईन मुळा ठावुक आहे? नुसत्या आठवणीने मरायला होतयं. बाकी काय व्युतपत्ती असावी या माईन मुळ्याची? अस का नाव आहे? हा मुळचा भारतिय की आणि कुठला?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 23:13
व्युत्पत्ती काय की. अन भारतीय असावा, कारण सांगलीकोल्लापूर सोडून अन्य कुठे दिसला नाही मला हा प्रकार. कर्नाटकी असावा म्हटले तर धारवाडकडच्या आमच्या नातलगांना ठौक नव्हता. मुवि म्हंटात चिपळुणात मिळतो तर मग २-४ जिल्ह्यांतच होत असावा हा प्रकार. लै जीवघेणा बगा. त्याचं लोणचं पुरेसं मुरलं की त्याची साल लगेच निघते, ती तशीच खायची-तिच्यातही थोडा मसाला इ. उतरलेला असतो. मग तो मऊ अन ओलसर माईनमुळा घ्यायचा, अन त्याचा लहानसा तुकडा तोडून तोंडाने त्याचा सर्व रस शोषून घ्यायचा. असे करत करत तो माईनमुळा संपवायचा. प्रत्येक तुकडा शोषून घेताना जी किक बसते तिची बरोबरी एखादी व्हिस्की पिल्यावर बसणार्‍या किकइतकीच इण्टेन्स असते असे म्हणावयास हर्कत नसावी. (कट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्टर माईनमुळाप्रेमी) बॅटमॅन.

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 14:59
पण मिरजेतल्या वस्तूंना उठाव तर आमचे डोंबोलीच देतं. थोडक्यात काय, तर असली गुण-ग्राहक मंडळी डोंबोलीत असल्याने आमचे डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by यशोधरा

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 23:05
आई शप्पथ, यशोधराजी ने क्या बात बोली है ! बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!! या सत्य प्रतिसादासाठी तुम्हांला एक दुर्वांकुरी थाळी माझ्याकडून.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 23:35
आता ह्यातून एकच सिद्ध होते, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण... (ज्यासी असती विरोधक अनेक तोची राजा ओळखावा, असे कुठेतरी वाचले आहे.)

In reply to by बॅटमॅन

कसं दिसतं वो ते तुमचं माइनमुळा ? तेचं एक फोटू टाका की हितं. आमी जाळ्यात शोदलं तर हे फोटू मिळालं...  *shok* *dash1*

एसमाळी गुरुवार, 05/01/2014 - 09:58
आयला त्या ठेच्याच्या धाग्याने चांगलीच आग लावलीय. मी पण आताच हिरवे टोमॅटो आणी मिरच्या घेऊन आलोय. आज मस्त पैकी खर्डा आणी भाकरी सोबत जय महाराष्ट्र दिन साजरा करणार.

दिपक.कुवेत गुरुवार, 05/01/2014 - 10:48
दिसतोय. हा विकांताला करुन ठेवतोच. बाकि थाई लाल मिरच्या (छोट्या वाल्या) असतात मात्र ठसकेबाज. त्या मानाने वर आहेत त्या नुसत्या रंगाला असतात. असो आपुनको ठेच्याशी मतलब. पाकृ आणि लिखाण ठेच्यासारखचं ठसकेबाज ह्वेसानंल.

यसवायजी गुरुवार, 05/01/2014 - 11:17
स्साला ते घाटी लोग हाय ने, ते असलं काय्तरी खर्डा करते.. स्साला बिजा दिन सगला सुपडा साफ होते.. स्स्स..ज्जाळ्ळ.. लै भारी ह्या दोन-तीन दिवसात ठेचा,खर्डा यांनी चैन पडू दिली नाही. शेवटी मेसमधे जाताना एक पाकीट लाल मिरचीचा ठेचा विकत घेतला. दही आणी ठेचा आधाशासारखा हाणला. पुढे पेस्तनकाका म्हणतात त्याप्रमाणे.. ;)

नंदन गुरुवार, 05/01/2014 - 12:24
याला म्हणतात अस्सल ठेचा! नुसता फोटू पाहूनच जीभ खवळली.

In reply to by नंदन

पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2014 - 21:59
मस्त ठेचा!!! कोलापूरकरणीला अनेक धन्यवाद!! :) मुद्दाम लॉग्-इन करून प्रतिसाद द्यावासा वाटावा अशी पाककृती!!! जियो!!!

बाबा पाटील गुरुवार, 05/01/2014 - 13:01
आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव.

In reply to by बाबा पाटील

सखी गुरुवार, 05/01/2014 - 17:30
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही. अपर्णाताई पाकृ एकदम झकास, मागे एकदा भारतात आल्यावर एका मैत्रिणीने जेवायला बोलवले होते, तिची स्वयंपाक करणारी जी बाई होती आम्ही मावशी म्हणतो त्यांनी, त्यांनी शोधुन शोधुन अशाच लाल मिरच्या आणुन ठेचा केला होता बरोबर गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी, सगळया मंडळीनी, बच्चे कंपनीनेसुद्धा असा ताव मारला की बास.

In reply to by सखी

रॉजरमूर Fri, 05/02/2014 - 19:48
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.
तसे तर आमच्या येथेही (भारतात) अजून तरी ऑफीस मध्ये मिरच्या किंवा ठेचा विकायला ठेवत नाही त्या आणायला मार्केट मध्येच जावे लागते.

In reply to by रॉजरमूर

सखी Fri, 05/02/2014 - 20:08
भावनांको समझा करो - आधीच ही अपर्णाताय, अद्वेय, एकसेएक पाकृ देतात ते सानिका, गपपा आहेतच छ्ळायला - त्यात बाबा पाटीलांनी हे असं म्ह्टल्यावर - आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव. आम्ही हाफीसात बसुन कामात लक्ष कसं लावायचं?

गणपा गुरुवार, 05/01/2014 - 13:43
ए १ हाय साला काय कातील फोटो आहे एकदम..

सुहास.. गुरुवार, 05/01/2014 - 14:24
कल्ला !! यात कैर्‍या च्या बारीक फोडी पण मस्त लागतात !!

In reply to by सुहास..

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:29
कैर्‍यांच्या फोडी कापून त्यात नुसते मीठ मसाला वगैरे चोपडले तरी सणासुदीला केलेल्या गोड्या डाळीच्या जेवणाची रंगत वाढते.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:27
लाल ठेचा, हिरव्या मिर्च्यांचा खर्डा, तीळकूट वगैरे वगैरे छानपैकी तिखट चवीचे आणि तोंडाला लाळ सुटवणारे असले की चार घास नेहमीच जास्त जातात. लोणच्याला मात्र ती करामत नाही तितकीशी साधता येत.

मदनबाण गुरुवार, 05/01/2014 - 17:40
चांगल ठेचुन काढलं की... ;) सुंदर लिखाणाची "तिखट" पाकॄ. ;) कधी बाजारात गेलो तर कोल्हापुरी ठेचा नक्की घेउन येतो. KolhapuriThecha (ठेचा प्रेमी) :)

चिन्मय खंडागळे गुरुवार, 05/01/2014 - 18:13
समस्त कोल्हापुरी पैलवानांची आगाऊ माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो, की वर्‍हाडी ठेच्याची सर कोल्हापुरी ठेच्याला येत नाही. जिज्ञासूंनी 'केळकर यांचा वर्‍हाडी ठेचा' आणि तो वरच्या चित्रातला 'प्रवीण' ठेचा आणून स्वतःच शहानिशा करून पहावी. (कदाचित तो ब्रँडच वाईट असू शकतो, मान्य आहे)

In reply to by चिन्मय खंडागळे

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 18:30
मुळात कोल्हापुरी 'ठेचा' हा तद्दन बोगस शब्द आहे. कोल्हापुरात होतो तो मऱ्हाटमोळा 'खर्डा' ! अन त्यात भरपूर कांदा अन लसून घातलेला असतो.

In reply to by चिन्मय खंडागळे

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:31
अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते आहे की कोल्हापुरी ठेचा नसतो. आता म्या गरीबान एकदा तरी हा ठेचा कोल्हापुरी आहे म्हंटल का? नाही. मी फक्त ठेच्याची पाककृती दिली. अन हो कोल्हापुरात हिरव्या मिरचीचा खर्डाच खातात. आम्ही पण खर्डाच खातो. ;)

In reply to by स्पंदना

मैत्र Fri, 05/02/2014 - 14:12
हा अपर्णाताईंचा कोल्हापुरी पण लई भारी.. पण लाल मिरचीचा जगात भारी ठेचा वर्‍हाडी.. चिन्मय भौ.. त्या केळकरांच्या ठेचाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 14:16
अपर्णा तैंचा प्रतिसाद वाचून पुढील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. सुज्ञां अधिक सांगणे न लगे ;) सखू, पावनं आल्यात, खर्डा टाक जरा तेंच्या पानात. अवं नगं. का वं? आओ सुवाशिनीनं कुकवाला अन मर्दानं खर्ड्याला न्हाई म्हनू नाई.. अवो पर आमी आमच्या आबाआज्यापासून हिर्व्या मिर्चीचा खर्डाच खातो! अन आमी काय हिर्वा रंग लावल्याला मैदा खातो काय? होऊन जौद्या मग डबल!

In reply to by चिन्मय खंडागळे

इरसाल Fri, 05/02/2014 - 09:51
आम्हीही वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणेच प्रविणचा कोल्हापुरी ठेचा घेवुन येतो बरे, परंतु त्याला जास्त काळ टिकविण्यासाठी त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे तो म्हणावा तितुका चांगला लागत नाही. आता मा. संपादकीण्बैनी दिलेल्या पाकृ-बरहुकुम करुन पहावा म्हणतो. एक (कु)शंका ओल्या लाल मिरच्यांच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यातर योग्य तो इफेक्ट येणार नाही का ? (लाल ओल्या मिरच्या मिळत नाहीत इथे)

अर्धवटराव गुरुवार, 05/01/2014 - 20:49
च्यायला...खर्डा म्हणा कि ठेचा म्हणा कि अजुनकाहि... जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो हा प्रकार. पाकृ तर काय तुफ्फान जमली आहे. एक नंबर.

Prajakta२१ गुरुवार, 05/01/2014 - 21:44
एकापेक्षा एक भारी पाककृतींचा पाऊस पडतोय तेवढीच गरमीतून आणि उकाड्यातून सुटका :-) :-) :-) सगळ्यांना धन्यवाद

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:33
मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्/आहार कमी होतो. त्यात जरा अस काही गरम नसलेल खायला मिळाली की कोरभर भाकरी चढ जाते. एव्हढंच. सर्वजणांना धन्यवाद. :) तिखट पण चवदार अपर्णा

मृत्युन्जय Fri, 05/02/2014 - 09:11
यस हाच ठेचा. पण अद्वेय ने दिलेली पाकृ पण एकदा करुन बघायला हरकत नाही. तिखटाने ज्यांच्या नको तिथे जाळ निघतो त्यांनी तोच ठेचा म्हणुन खावा. बादवे अद्वेयची पाकृ कदाचित खर्डा या प्रकाराच्या जवळपास जावी. ठेचा म्हणजे मात्र हाच पाहिजे,

In reply to by मृत्युन्जय

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:13
मृत्युंजय जीभेच्या फटकार्‍यापेक्षा जरा कमीच तिखट आहे हा ठेचा. जरुर ट्राय करा. खर सांगते, हल्ली माझ्या लहाण मुलाला सुद्धा या ठेच्याशिवाय जेवण जात नाही. फिर आपके लिये क्या चिज है ठेचा?

समीरसूर Fri, 05/02/2014 - 11:44
ठेचा जम्या! ये लाल रंग कब मुझे छोडेगा... खूप छान पाककृती आणि फोटो देखील. बाकी जिभेच्या चवचालपणावर एकमत. काल एका मुंजीला गेलो होतो. त्या कार्यालयातलं जेवण अप्रतिम असतं असं ऐकलं होतं. पुण्यात सगळंच अप्रतिम असतं. मुंजविधी सुरु असतांना माझं लक्ष जेवणाच्या घोषणेकडं लागलं होतं. बरं कुणाला विचारायची सोय नाही; लोकं म्हणतील घरी जेवायला मिळतं की नाही याला. म्हणून चुळबूळ करत बसून राहिलो. चिक्कार गर्दी असूनदेखील विशेष 'बघण्यासारखं' असं काहीच नव्हतं. निदान थोडा वेळ का होईना मनावर थोडा प्रसन्नतेचा शिडकावा होतो. पण आमचं नशीब खोट! बाहेरच्या रणरणत्या उन्हासारखंच कार्यालयातदेखील नुसती रणरणच होती. अचानक एक धमकीवजा सूचना ऐकू आली. "जेवण तयार आहे; सगळ्यांनी जेवणासाठी पहिल्या मजल्यावर जावे". मी लगेच माझ्या सोबतच्या २-३ सोसायटीमित्रांकडे अपेक्षेनं पाहिलं. ते ढिम्म बसून होते. शेवटी मीच "चला जेऊन येऊ या; विधी संपतील तोपर्यंत. मग आल्यावर भेटू; घरी जायला उशीर होईल नाहीतर आणि ऊन तर वाढतच चाललं आहे..." असं बोलून त्यांना घेऊन पहिल्या मजल्यावर कूच केलं. जेवण घेतल्यावर मात्र घोर निराशा पदरी आली. बटाट्याची सुकी भाजी आंबट लागत होती; एक दुसरी भाजी अत्यंत गचाळ होती. त्यात पाणी, चिंच, आणि काहीतरी गिळगिळीत अशी विचित्र चव लागत होती. आम्रखंडापेक्षा फ्लेवर्ड दही बरं लागलं असतं. हराभरा कबाब खरंच चांगले होते पण त्यासोबत दुसरं काही असलं तर त्याची मजा. छ्या, फारच रसभंग झाला. :-( एनीवे, भाकरी टाका तव्यावर; आम्ही आलोच. ;-)

In reply to by यशोधरा

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:03
पण खास पुणेरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे हे कार्यालय. केवढ्या आशेने गेलो होतो मी. सब पचका कर दिया... :-( भूक लागलेली असल्याने ७-८ पुर्‍या, ४-५ हरेभरे कबाब, थोडा मसाले भात असे व्यवस्थित जेवलो मी. अन्नाला नावे ठेवू नये या मताचा मी आहे पण अपेक्षांचे मनोरे ढासळल्यावर थोडे दु:ख होतेच ना! :-( शिवाय सगळ्या अन्नाचा वाढपींनी ताबा घेतला होता. बुफे जेवण होते पण ते वाढतील तेवढेच घ्यायचे...आणि ते वाढणार सुक्या बटाट्याच्या भाजीच्या मोजून ४ फोडी, १ पुरी, अर्धा डाव भरून भाजी...

In reply to by समीरसूर

मैत्र Fri, 05/02/2014 - 14:12
धमकीवजा सूचना -- भरपूर पाट्या होत्या का कार्यालयात :)ओळखीचं वाटतंय. इतकं वाईट नसतं जेवण. एखादा दिवस असतो असा..

In reply to by मैत्र

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:52
पाट्या नव्ह्त्या. आणि सूचना ज्याची मुंज होती त्याच्याच एखाद्या आत्या-मावशीकडून आली होती. कार्यालयातल्या कर्मचार्‍यांची नव्हती. :-) हो त्यादिवशी कदाचित मूड नसेल स्वयंपाकी मंडळींचा, मालकाने एप्रिल महिन्याचा पगार दिला नसेल किंवा उकाड्यामुळे हैराण झाले असतील बिचारे, काल मरणाचे ऊन होते...चालायचेच...

In reply to by समीरसूर

मैत्र Fri, 05/02/2014 - 18:51
धमकीवजा सूचना .. असंख्य पाट्या आणि उत्तम पुणेरी जेवण असं एक कार्यालय आहे प्रसिद्ध.. अस्सल पुणेकर ओळखतीलच त्यामुळे उगाच थेट नाव द्यायची गरज नाही.. (तरीही हिंट -- सारसबागेजवळ आहे हे :) असो ठेचाच्या धाग्यावर फार अवांतर होतंय..

In reply to by समीरसूर

यशोधरा Fri, 05/02/2014 - 14:32
बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या ४ तरी फोडी कशाला हव्या म्हणते मी! :P असो. गंम्मत सोडली तर थोडेफार जेवण तरी तुम्ही व्यवस्थित जेवू शकलात हे बरे झाले. भूकेची वेळ होती.

In reply to by यशोधरा

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:48
भुकेची वेळ होती आणि जेवणही तयार होते. मी यातच खुश होतो. :-) भूक लागल्यावर लगेच अन्न मिळणे हे सुख काही औरच. भूक लागल्यावर भाजी कसली आहे, पोळ्या कच्च्या आहेत का वगैरे न बघता ताट स्वच्छ केल्याशिवाय उठणे सव्भावातच बसत नाही. कालची बटाट्याची भाजी उन्हामुळे नासली आणि म्हणून आंबट लागत होती अशी कुजबूज सुरू असतांनादेखील पानातली सगळी भाजी संपवली. अन्न वाया घालवणे अजिबात पटत नाही. कदाचित लहानपणी कित्येक लोकांची दोन वेळचे अन्न मिळवण्याची मारामार, लढाई जवळून पाहिल्याने अन्नाइतके मुल्यवान मला काहीच वाटत नाही. आणि दुसरे पाणी! बाकी रुपया, सोना, और हवेली तो आते जाते रहते है...भुकेच्या वेळी अन्न मिळाले नाही तर सारी दुनिया, सारी खुदाई झूठ लगती है. एक-एक रुपयाचे दूध घेऊन त्यात दिवसभराचा ४-५ लोकांचा चहा करून पिणारी कुटुंबे पाहिली आहेत मी. कदाचित तेव्हापासूनच हे नको, ती भाजी आवडत नाही; पोळ्यांच्या कडा कच्च्या आहेत; डब्यातली पोळी संपली, नुसती भाजी कशी खाणार, डब्यातली भाजी संपली, नुसती पोळी कशी खाणार.. हे अगदी १००% बंद आहे. जे पानात असेल ते सगळे संपवायचे अशीच सवय लागली आहे.

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:26
अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ. पण माझा आपला ओल्या लाल मिरच्या, बचकाभर लसूण(सालासहीत), मीठ आणि जिरं बाकी काहीच नको. खाताना ठेच्यावर कच्च तेल आणि बाजरीची शिळी भाकरी आणि नाचणीचा चुलीवर भाजलेला पापड. माझ्यासाठी पंचपक्वान्न.

पिंगू Fri, 05/02/2014 - 14:30
हा ठेचा खाल्ल्यानंतर बाथरुमच्या बाजूलाच ठाण मांडून बसायला लागेल.. असो ह्यावरुन मितानच्या तिखटीची पाककृती आठवली..

कुसुमावती Fri, 05/02/2014 - 14:52
फोटो लई भारी. अपर्णाताई तुमची पाकृ सांगायची पद्धत रसाळ आहे, अगदी तुमच्याशी गप्पा मारतेय अस वाटल.

मिरचीच्या एकाहून एक लै भारी पाकृ येत आहेत. त्या पाहूनच तोंडात लाळ आणि पोटात जाळ झाला आहे. :) भारतियांचे मिरचीशिवाय इतके "पान" हलणार नाही या भविष्याची कोलंबसला थोडीतरी कल्पना असती तर तो भारताबरोबर मिरचीचा व्यापार सुरू करून गडगंज झाला असता... पुढच्या सगळ्या वसाहतवादाच्या उपद्व्यापाची गरजच पडली नसती. ;)

लेख अगदी पाक्रु सारखाच ठसकेबाज . डोंबिवलीत फडके रोड वर काळे यांचे शमी गृह उद्योग नावाचे एक दुकान २५/३० वर्षे आहे. त्यांच्याकडे खर्डा नावाचा एक लाल भडक जाळ प्रकार मिळतो. सांगली येथून ते मागवतात (त्यांच्या एका नातेवाईकाचा उद्योग आहे) गेली २५ वर्षे तीच चव टिकून आहे. एकदा खाऊन बघा. व्हराडी,कोल्हापुरी, प्रवीण सर्व विसरून जाल. या खरड्याची महती श्री काळे यांच्या तोंडून ऐकणे हा सुद्धा एक छान अनुभव आहे.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 23:49
आँं, तुम्हाला "शमी" माहीत आहे? बघा, बघा, खूद्द गोथॅम वासियांना पण डोंबिवलीतील फडके रोड आणि शमी माहीत आहे. उगाच नाही, डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 00:02
अहो माहिती अष्णारच. त्यांचं माईनमुळा लोणचं मिरजेतच तयार व्हायचं त्यामुळं मिरजेत सगळीकडं मिळायचं. रॉ मट्रियल तिकडचंच, त्यामुळं तसं होणारच. अवांतरः माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो हे पाहून आश्चर्य वाटलं होतं.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 15:02
योग्य.. मला पण हा प्रकार, चिपळूणला समजला. बाकी, शमी मध्ये कांदा-लसूण तिखट पण बर्‍यापैकी मिळते. (सही बदलावी काय? "आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्नीर करू शकतो." किंवा " धाग्याचे काश्मीर करणे, हा आमचा मिपासिद्ध अधिकार आहे.")

In reply to by बॅटमॅन

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:17
अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून माहीत असुन काय फायदा? बाकी जगाला कोठे हा माईन मुळा ठावुक आहे? नुसत्या आठवणीने मरायला होतयं. बाकी काय व्युतपत्ती असावी या माईन मुळ्याची? अस का नाव आहे? हा मुळचा भारतिय की आणि कुठला?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 23:13
व्युत्पत्ती काय की. अन भारतीय असावा, कारण सांगलीकोल्लापूर सोडून अन्य कुठे दिसला नाही मला हा प्रकार. कर्नाटकी असावा म्हटले तर धारवाडकडच्या आमच्या नातलगांना ठौक नव्हता. मुवि म्हंटात चिपळुणात मिळतो तर मग २-४ जिल्ह्यांतच होत असावा हा प्रकार. लै जीवघेणा बगा. त्याचं लोणचं पुरेसं मुरलं की त्याची साल लगेच निघते, ती तशीच खायची-तिच्यातही थोडा मसाला इ. उतरलेला असतो. मग तो मऊ अन ओलसर माईनमुळा घ्यायचा, अन त्याचा लहानसा तुकडा तोडून तोंडाने त्याचा सर्व रस शोषून घ्यायचा. असे करत करत तो माईनमुळा संपवायचा. प्रत्येक तुकडा शोषून घेताना जी किक बसते तिची बरोबरी एखादी व्हिस्की पिल्यावर बसणार्‍या किकइतकीच इण्टेन्स असते असे म्हणावयास हर्कत नसावी. (कट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्टर माईनमुळाप्रेमी) बॅटमॅन.

In reply to by यशोधरा

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 14:59
पण मिरजेतल्या वस्तूंना उठाव तर आमचे डोंबोलीच देतं. थोडक्यात काय, तर असली गुण-ग्राहक मंडळी डोंबोलीत असल्याने आमचे डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by यशोधरा

बॅटमॅन Sat, 05/03/2014 - 23:05
आई शप्पथ, यशोधराजी ने क्या बात बोली है ! बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!! या सत्य प्रतिसादासाठी तुम्हांला एक दुर्वांकुरी थाळी माझ्याकडून.

In reply to by बॅटमॅन

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 23:35
आता ह्यातून एकच सिद्ध होते, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण... (ज्यासी असती विरोधक अनेक तोची राजा ओळखावा, असे कुठेतरी वाचले आहे.)

In reply to by बॅटमॅन

कसं दिसतं वो ते तुमचं माइनमुळा ? तेचं एक फोटू टाका की हितं. आमी जाळ्यात शोदलं तर हे फोटू मिळालं...  *shok* *dash1*
http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी. कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां? तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे.

विद्या कॉमर्स लायब्ररी

माहितगार ·

जयनीत Fri, 05/02/2014 - 16:34
''''आयुष्यात कोण कशा साठी लढतो तर कोण कशा साठी प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही.''''' मोजक्या शब्दात खुप काही बोललात.

आदूबाळ Fri, 05/02/2014 - 18:25
तुम्हाला कन्या शाळेसमोरची "विद्या कॉमर्स लायब्ररी" अभिप्रेत आहे का? त्याच्या मालकांचं नाव "आठवले". काकांचे चिरंजीव आमोद आठवले काही वर्षं चालवत असत. रस्तारुंदीकरणात लायब्ररीची जागा गेली बहुदा. मी विद्यार्थीदशेत अनेक वर्षं मेंबर होतो. काकांना स्वतःला चांगलीच माहिती होती. एखाद्या विषयावरचं एखादं पुस्तक झेपलं नाही तर काका दुसरं काढून द्यायचे. काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Fri, 05/02/2014 - 21:19
"विद्या कॉमर्स लायब्ररी" नावांबद्दल धन्यवाद मला विश्वास होता कुणी न कुणी बरोबर नावाची आठवण देईल असा विश्वास होता. मला केवळ त्यांची कायद्याच शि़क्षण मराठीतून उपलब्ध असाव हि तळमळच तेवढी लक्षात राहिली आणि मी त्या वाचनालयाच नाव अशा 'महाराष्ट्र लॉ हाऊस' आडपाट पद्धतीने लक्षात ठेवलं :) (मी धाग्याचे नाव बदल करण्याची संपादकांना विनंती करतो आहे.)
काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.
होयना त्यांना जे वाटत होत ते वीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच मनमोकळ करून मलाही नीटस कळल नव्हत. मी त्या काळात आजच्या एवढा मराठी मराठी करत नसे. तरी पण त्यानंतर जेव्हा केव्हा संयुक्त महाराष्ट्र हे शब्द ऐकले ऐकताना बर्‍याचदा पोकळ वाटले. म्हणून या लेखाचे लेखन अंशतः तट्स्थ ठेवण्याचा प्रयास केला आहे

माहितगार Sat, 11/22/2014 - 12:16
मुंबई उच्चन्यायालयाने कायद्याची पुस्तके मराठीतून कधी? हा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे . पण सरकार आणि जनतेकडे उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी विचारावेत का ? हाच प्रश्न आहे.

जयनीत Fri, 05/02/2014 - 16:34
''''आयुष्यात कोण कशा साठी लढतो तर कोण कशा साठी प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही.''''' मोजक्या शब्दात खुप काही बोललात.

आदूबाळ Fri, 05/02/2014 - 18:25
तुम्हाला कन्या शाळेसमोरची "विद्या कॉमर्स लायब्ररी" अभिप्रेत आहे का? त्याच्या मालकांचं नाव "आठवले". काकांचे चिरंजीव आमोद आठवले काही वर्षं चालवत असत. रस्तारुंदीकरणात लायब्ररीची जागा गेली बहुदा. मी विद्यार्थीदशेत अनेक वर्षं मेंबर होतो. काकांना स्वतःला चांगलीच माहिती होती. एखाद्या विषयावरचं एखादं पुस्तक झेपलं नाही तर काका दुसरं काढून द्यायचे. काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार Fri, 05/02/2014 - 21:19
"विद्या कॉमर्स लायब्ररी" नावांबद्दल धन्यवाद मला विश्वास होता कुणी न कुणी बरोबर नावाची आठवण देईल असा विश्वास होता. मला केवळ त्यांची कायद्याच शि़क्षण मराठीतून उपलब्ध असाव हि तळमळच तेवढी लक्षात राहिली आणि मी त्या वाचनालयाच नाव अशा 'महाराष्ट्र लॉ हाऊस' आडपाट पद्धतीने लक्षात ठेवलं :) (मी धाग्याचे नाव बदल करण्याची संपादकांना विनंती करतो आहे.)
काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.
होयना त्यांना जे वाटत होत ते वीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच मनमोकळ करून मलाही नीटस कळल नव्हत. मी त्या काळात आजच्या एवढा मराठी मराठी करत नसे. तरी पण त्यानंतर जेव्हा केव्हा संयुक्त महाराष्ट्र हे शब्द ऐकले ऐकताना बर्‍याचदा पोकळ वाटले. म्हणून या लेखाचे लेखन अंशतः तट्स्थ ठेवण्याचा प्रयास केला आहे

माहितगार Sat, 11/22/2014 - 12:16
मुंबई उच्चन्यायालयाने कायद्याची पुस्तके मराठीतून कधी? हा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे . पण सरकार आणि जनतेकडे उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी विचारावेत का ? हाच प्रश्न आहे.
लेखनविषय:
या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे, अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन. आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव.

कलगीतुरा - पूर्वार्ध २

बबन ताम्बे ·

शुचि Wed, 04/30/2014 - 21:54
खूप च मजा येतेय. पवार साहेब आर कॉलींग .... :D .. :D .. :D

चौथा कोनाडा गुरुवार, 05/01/2014 - 07:36
मजा येतेय वाचायला ! तुमचे कॅरेक्टरायझेन झकास आहे. डोळ्यापुढे पात्रं उभी राहतायत ! पुढील भागाची उत्सुकता वाढलीय ! टाका लवकर पुढचा भाग !

शुचि Wed, 04/30/2014 - 21:54
खूप च मजा येतेय. पवार साहेब आर कॉलींग .... :D .. :D .. :D

चौथा कोनाडा गुरुवार, 05/01/2014 - 07:36
मजा येतेय वाचायला ! तुमचे कॅरेक्टरायझेन झकास आहे. डोळ्यापुढे पात्रं उभी राहतायत ! पुढील भागाची उत्सुकता वाढलीय ! टाका लवकर पुढचा भाग !
लेखनप्रकार
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा - पूर्वार्ध कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले. मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.

युरोप ,आंबे आणि आम्ही

रमेश भिडे ·

स्पंदना Fri, 05/02/2014 - 06:42
रमेश भिडे अगदी खरं सांगु? निदान आता तुम्ही येथे बोलताय तरी या विषयावर. पण आपण सगळेच फार म्हणजे फार उदासिन आहोत या सगळ्या बाबतीत. सगळ सरकारन करावं हे खर आहे, पण जर सरकारने केलं नाही तर काय? तुम्ही आम्ही कितपत आवाज उठवतो या बाबतीत. जाउ दे मरु दे हा आपला दृष्टीकोणच या सगळ्याला जबाबदार आहे. निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु. या हापुस प्रकरणाने भारताची नाचक्की झाली हे मात्र खरं.

In reply to by स्पंदना

'' निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु.'' १००% सहमत हा प्रतिसाद '' सामान्य अ सामान्य '' ला मिळाला असता तरी योग्य ठरला असता कारण असेच निष्कर्ष निघावेत हा त्याचा उद्देश होता .

In reply to by कंजूस

स्पंदना Fri, 05/02/2014 - 07:53
फॉर शॉर्ट टर्म, म्हणजे आता पुरते व्यापार्‍यांचे. पण मग जर मालाचे पैसे दिले नस्तील तर आणि पुढे माल न उचलल्याने शेतकर्‍याचे. :(

चित्रगुप्त Fri, 05/02/2014 - 08:48
या प्रश्नाची माझ्या अनुभवातील आणखी एक बाजू अशी, की खुद्द पॅरिस शहरात चिनी दुकानदारांची जी फळांची दुकाने आहेत, त्यात मिळणार्‍या फळांमधे नक्कीच काहीतरी हानिकारक रसायने असतात. माझ्या मुलाने अश्या दुकानातून फळे न घेण्याबद्दल सांगितलेले असूनही एकदा खूप मोठी छान अंजिरे दिसल्याने मला मोह आवरता आला नाही, आणि मी आठ-दहा अंजिरे खरेदी केली. मात्र एक अंजिर अर्धे -मुर्धे खाल्ल्याबरोबर कसेतरी होऊ लागले, आणि त्या अंजिराचा गाभा अगदी विचित्र अनैसर्गिक लालसर रंगाचा होता. अर्थातच ती सगळी अंजिरे टाकून दिली, आणि पुनश्च त्या दुकानाकडे वळलो नाही. आज ही गोष्ट अचानक आठवली. आता प्रश्न असा, की या चिनी दुकानातील मालावर कसलेही निर्बंध नाहीत, आणि ते हानिकारक खाद्यपदार्थ खुशाल विकत आहेत, हे कसे? यात वरच्या पातळीवरील भ्रष्टाचार असावा, आणि भारतीय आंब्यांवर आणलेली बंदी, ही सुद्धा त्याचाच एक भाग असावा.

In reply to by चित्रगुप्त

स्पंदना Fri, 05/02/2014 - 08:52
अहो आज चायना इज हॅपनींग यु नो? चायनाच सगळ चांगल. अन त्याच कारण म्हणजे त्यांनी लक्ष देउन वाढवलेलं आरनारी ठाणी आणि पॉवर गेम. ऑस्ट्रेलियात प्रत्येक चायनिज इमीग्रंट हा त्यांच्या सरकार कडुन बॅकिंग घेउन येतो. ब्राझील मधल्या बर्‍याच खाणी काही चायनीज लोकांनी विकत घेतल्या. पण खरी गोष्ट अशी होती की ते सगळे पेपर्स चाय्ना सरकारच्या हातात होते, अन त्या माणसांना नुसत नावापुरत तेथे बाहुल बनवुन ठेवल आहे. मग त्या बदल्यात ब्राझीलला एक मोठठ फुटबॉल स्टेडियम बांधुन दिल गेलं. आता मॉरीशसला एक अद्यावत विमानतळ बांधुन दिलं गेलय चायना कडुन. भेट म्हणुन.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Fri, 05/02/2014 - 16:29
सर्वांवर सारखी नियंत्रणे आहेत. चीनी माल पण सर्व निर्बंध पाळुन च येतो. तुम्हाला जो अनुभव आला तसा बाकी कोणाला च येत नसणार, किंवा आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी कसे तरी होयला लागले असेल. अशी हानीकारक फळ विकुन पॅरिस कींवा जर्मनी, युके मधे दुकाने फार काळ चालवता येणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Sun, 05/04/2014 - 07:29
मला अंजिर खाताना जो त्रास झाला, तो 'आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी' नक्कीच नव्हता, तर हानिकारक रसायनाच्या प्रभावाने झाला हे निश्चित. मी त्यावेळी त्या दुकानापासून खूप दूर गेलेलो असल्याने, त्याखेरीज फ्रेंच आणि चिनी भाषांच्या ज्ञानाअभावी मला तक्रार करता आली नाही. मला आला, तसा 'अनुभव बाकी कोणाला च येत नसणार' असे असते, तर माझ्या मुलाने तिथून फळे घेत जाऊ नका' असे आधीच का बरे सांगितले असते? युरोप अमेरिकेत आपल्याइकडल्यासारखा भ्रष्टाचार अनुभवास येत नाही, याचा अर्थ तिथे तो नाहीच, असे म्हणता येत नाही. अमेरिकेत सर्व फळे, भाज्या इ. राक्षसी आकाराच्या असतात, त्या खाण्याचे दुष्परिणाम (उदा. लठ्ठपणा इ.) जाणवू लागल्यानंतर आता तथाकथित 'बायो' पदार्थ वापरण्याकडे लोकांचा वाढता कल काय दर्शवतो?

In reply to by चित्रगुप्त

मी एके ठिकाणी असं वाचलं की भारतीय कस्टम्सनी मध्यंतरी बरीचं युरोपियन वाईन कंटेंट नं छापल्याच्या नावाखाली अडवुन ठेवली आहे. ती सोडवुन मार्केट मधे आणायसाठी युरोपिअन व्यापार युनिअन नं भारतावर दबाव टाकण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल असु शकतं म्हणुन.

शून्य Fri, 05/02/2014 - 11:13
याबाबतीत इतर बाजूंचा हि विचार करत होतो. कुठतरी वाचल्याचं आठवतंय,एखादा प्रदेश हा काही किट्क, कीड वा माश्या यांच्या अस्तिवा साठी तयार नसतो. परिणामी अशा किट्क, किड वा माश्या यांनी त्यात प्रवेश केला तर त्यांची संख्या अतिवेगाने वाढून त्या इतर शेतमाल व तत्सम उत्पादनांवर परीणाम करु शकतात. They may create ecological imbalance in that region. तज्ञच यावर जास्त सांगू शकतील.

मार्मिक गोडसे Fri, 05/02/2014 - 11:38
कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे फळे व भाज्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळे तेथील पर्यावरण्ही दूषित होते असे युरोपला वाटत असेल तर ते कारण योग्य आहे. फळमाशीबाबतचा निर्णय योग्य वाटत नाही. कारण निर्या़तक्षम आंबा लासलगावमधील (नाशिक) बीआरसीमध्ये विकिरण प्रक्रियेसाठी पाठवला जातो, ह्या प्रक्रियेमुळे फळमाशीची वाढ १०० % रोखली जाते. हाच आंबा अमेरिकेतही निर्यात केला जातो व यंदा ३०० मेट्रिक टन निर्यात केली जाणार आहे. आपल्या जनतेच्या आरोग्याबाबत सरकाबरोबर जनताही तितकीच जबाब्दार आहे. शेतकरी किडनियंत्रनासाठी वेसुमार हलक्या दर्जाची विषारी किटकनाशके वापरतो. आपणही फळे व भाज्या तितक्या काळजीपुर्वक धूत नाही. बालपणी तेल दे तूप दे असे म्हणत उंबर गोलाकार दाबून आतील किड्यांसकट खात असे.फार गोड लागायचे. रायवळ आंबे चोखूनच खायचो, बाठी चोखताना कधीकधी बाठीच्या आतून अळी डोकवायची परंतू कधीही आरोग्य बिघडले नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद१९७१ Fri, 05/02/2014 - 16:31
तसे काय हो आफ्रिकेत आळ्या , मूंग्या चविनी खाणारी लोक आहेत. स्वताच्या मुलाला द्याल का आळी असलेला आंबा? तुम्ही असे च आंबे शोधुन आणत जा, खुप स्वस्तात मिळतील.

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 15:41
युरोप या विषयावर गेल्या तीन वर्षापासून बंदी आणणार असे सांगत होताच. मग आपले कृषीमंत्री आणि वाणिज्यमंत्री काय करत होते इतकी वर्षे? भारताचा तोटा तर झालाच पण ३०० कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळाले नाही. देशांतर्गत बाजारात प्रमाणापेक्षा जास्त आंबे आल्याने सर्व आंब्यांचे भावही (२००० रुपयावरून ६०० रुपये पेटी)गडगडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झाले आहे.

In reply to by आयुर्हित

ह्या वर्षी आम्हाला आंबा खाता येणार नाही म्हणून वाईट वाटले. भारताला अजून एका हरित क्रांतीची गरज आहे. निर्यात प्रधान शेती ह्या विषयवार भारतात अजून बरेच काही व्हायचे आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी प्रधान असून जगात दिवसेंदिवस खाणारी तोंड वाढल्याने कृषी मालाला योग्य तो भाव हमखास मिळणार , मात्र योग्य त्या वेळी योग्य तो शेती माल योग्य त्या वेळेत उपलब्ध करता आला पाहिजे. युरोपने आंबे नाकारले म्हणून उर्वरीत जगात आंबे खपवायचे नाही असा काही नियम नव्हे, हापूस आंबा जगात गुणवत्तेत वरचा दर्जा राखून आहे. त्याला जगभरात पोहोचवले पाहिजे. उदासीन सरकार कडून ह्याची अपेक्षा नाही नवीन सरकार काहीतरी सकारात्मक करू शकेल. नमो नमः

नगरीनिरंजन Tue, 05/06/2014 - 04:01
नाक दाबून तोंड उघडण्याचे हे प्रकार आहेत. युरोप-इंडिया "फ्री ट्रेड"च्या वाटाघाटी काही वर्षे पडद्याआड चालू आहेत. त्यात युरोपियन डेअरी व इतर शेतीजन्य मालाला भारतात शिरकाव मिळावा म्हणून प्रयत्न चालू असतातच. भारत सरकारने आपल्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला की अशी कोंडी करायचा प्रयत्न होतो.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Tue, 05/06/2014 - 07:51
ह अँगल लक्षातच नाही आला. हो त्यांचे डेअरी प्रॉडक्टस आपल्या येथे आणावेत म्हणुन चाललेला प्रय्त्न आठवतोय साधारण. मरु देत!

In reply to by नगरीनिरंजन

पैसा Tue, 05/06/2014 - 09:59
तिकडच्या वस्तू (शेती उत्पादने, दुग्धजन्य उत्पादने) जेनेटिकली मॉडिफाईड असतात ना? ते आपण का म्हणून स्वीकारावे? खरे तर शेतीमाल सबसिड्या देऊन एक्सपोर्ट कशाला करायला पाहिजे? भारतात उत्तम दर्जाचे आंबे, कोलंबी मिळत नाही. लोक पैसे मोजायला तयार असले तरीही. भारतातच एवढे मोठे प्रचंड मार्केट उपलब्ध असताना हे एक्सपोर्टचे नाटक कशाला पाहिजे? डॉलर्स मिळवायला टाटा वगैरे मंडळी समर्थ आहेत. मला इथला एक मोठा काजूगर एक्सपोर्टर माहिती आहे. तो तर आफ्रिकेतले काजूगर इम्पोर्ट करतो आणि तेच 'भारतीय ऑरगॅनिक काजूगर' म्हणून लेबले लावून परत एक्सपोर्ट करतो. वरनं सरकारी सबसिडी, बँकांकडून खास व्याजदर सगळे फायदे आहेतच. ही सगळी नाटके कशासाठी?

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Tue, 05/06/2014 - 12:52
युरोप-अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना मिळते त्यापुढे आपल्या शेतकर्‍यांची सबसिडी म्हणजे चणे-फुटाण्यासारखी आहे. सामान्य माणसाला मिळतं की नाही याची काळजी कोणाला असते? आपल्या मालाने इतर मार्केट्स काबीज करू पाहणे हे प्रत्येक देशातल्या श्रीमंत सत्ताधारी वर्गाचे (यात अतिश्रीमंत कॉर्पोरेट्स प्रामुख्याने येतात) एकप्रकारचे आर्थिक युद्ध सतत चालू आहे (आण्विक परवडणार नाही म्हणून). म्हणूनच मुबलक अन्न निर्माण होऊन ४०-५०% वाया जाते आणि अब्जावधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी राहतात; पण सत्ता आणि संपत्तीचे खेळ खेळणार्‍यांना त्याचे काय?

निनाद Tue, 05/06/2014 - 04:47
  • आम्ही भारतातच का नाही असे उच्च दर्जा राखण्याचे नियम आणू शकत?
  • आमचा दर्जा इतका उंच का नाही, की ज्यावरून जगाने आपला संदर्भ घ्यावा.
  • आपला माल असा का नाही की जो जगाने डोळे मिटून स्विकारावा.
  • आमच्या किटक निवारण पद्धती चांगल्या का नाहीत?
जगाच्या कोणत्या भागात फळे आयातीचे काय कायदे आहेत आणि त्यासाठी काटेकोरपणे काय केले पाहिजे याची अद्यावत माहिती शेतकरी आणि वितरक यांना सरकार का देत नाही? या आधी युरोपने असा प्रश्न येतो आहे असे कळवले होते त्यावर काहीही उपाय सरकारने केला नाही. आता आंबे नाकारल्यावर बोंब मारण्यात काय हशील? काढा पैसे या वृत्तीने 'लोटलेला माल' परत आला आहे. परिस्थिती पाहता हताश वाटण्या पलिकडे काय आहे आपल्या हातात?

माझ्यामते शेती ही मध्यमवर्गाच्या करातून सबसिडी मिळवणाऱ्या व तरीही काही कारणास्तव गरीब अर्धपोटी राहणाऱ्या शेतकऱ्यापासून कोर्पोरेट जगताला चालविण्यासाठी परवानगी द्यावी. टाटा उत्कृष्ट चहा ,मीठ बनवतो आज भारतातून मोठ्या कंपन्यांचे बासमती युरोपात सर्वत्र विकला जातो तेव्हाच भारतात डाळी बाहेरून आयात कराव्या लागतात. भारतातील काही उद्योजकांनी शेवटी आफ्रिकेत शेतजमीन विकत घेऊन शेती चालू केली. शेतीकडे धंदा म्हणून पहिले व शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षित करून त्यांना काम देण्यास कोर्पोरेट जगताला अटी घातल्या तर जागतिक दर्जाची कृषी उत्पादने टाटा सारखे जगविख्यात ब्रेंड जगात भारतीय फळे व भाज्यांचा बोलबोला करतील. आम्हाला युरोपात भारतीय भाज्या ,फळे खायला मिळतील. भारतीय फळांची चव युरोपात उर्वरीत जगातून आयात होऊन येणाऱ्या फळांच्या १०० पट चांगली आहे हे माझ्या पत्नीने ह्या भारतभेटीत सगळ्यांना आवर्जून सांगितले व आज युरोपात हापूस मिळणार नाही म्हणून वाईट वाटले. ता.क यंदाच्या भारतभेटीत एप्रिल मध्ये आंबे खायचा आमच्या मोहामुळे कुत्रिम रीत्या पिकवले आंबे खाऊन माझ्या १४ महिन्याच्या मुलीला थोडा त्रास झाला.

मोक्षदा गुरुवार, 05/08/2014 - 19:57
हा लेख वाचला ,लेख चांगला आहे खालील प्रतिक्रिया वाचल्यावर काही गोष्टीची आठवण झाली म्हणून लिहिले आहे हे माझे वयक्तिक मत आहे मागच्या वर्षी FDA (अन्न आणि औषध प्रशासन) या विभागाने अनेक ठिकाणी आंबे कृत्रिम रित्या पिकवतात त्या त्या ठिकाणी छापे घालून माल पकडून सर्व सामन्याच्या जीवाला त्या पावडरीत पिकलेल्या आंब्यान पासून काय धोके आहेत त्यावर सर्वकष अभ्यास करून कोणाचेही नुकसान होणार नाही याचा विचार करून निर्णय घेतला त्या मुले जनता जागृत झाली ,या वरून नक्कीच प्रशासनाला काळजी आहे हे दिसून येते ,मी स्वतः आंबे घेताना काळजी घेतली जितक्या लोकांना जागृत करता आले तेवढ्यांना केले

स्पंदना Fri, 05/02/2014 - 06:42
रमेश भिडे अगदी खरं सांगु? निदान आता तुम्ही येथे बोलताय तरी या विषयावर. पण आपण सगळेच फार म्हणजे फार उदासिन आहोत या सगळ्या बाबतीत. सगळ सरकारन करावं हे खर आहे, पण जर सरकारने केलं नाही तर काय? तुम्ही आम्ही कितपत आवाज उठवतो या बाबतीत. जाउ दे मरु दे हा आपला दृष्टीकोणच या सगळ्याला जबाबदार आहे. निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु. या हापुस प्रकरणाने भारताची नाचक्की झाली हे मात्र खरं.

In reply to by स्पंदना

'' निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु.'' १००% सहमत हा प्रतिसाद '' सामान्य अ सामान्य '' ला मिळाला असता तरी योग्य ठरला असता कारण असेच निष्कर्ष निघावेत हा त्याचा उद्देश होता .

In reply to by कंजूस

स्पंदना Fri, 05/02/2014 - 07:53
फॉर शॉर्ट टर्म, म्हणजे आता पुरते व्यापार्‍यांचे. पण मग जर मालाचे पैसे दिले नस्तील तर आणि पुढे माल न उचलल्याने शेतकर्‍याचे. :(

चित्रगुप्त Fri, 05/02/2014 - 08:48
या प्रश्नाची माझ्या अनुभवातील आणखी एक बाजू अशी, की खुद्द पॅरिस शहरात चिनी दुकानदारांची जी फळांची दुकाने आहेत, त्यात मिळणार्‍या फळांमधे नक्कीच काहीतरी हानिकारक रसायने असतात. माझ्या मुलाने अश्या दुकानातून फळे न घेण्याबद्दल सांगितलेले असूनही एकदा खूप मोठी छान अंजिरे दिसल्याने मला मोह आवरता आला नाही, आणि मी आठ-दहा अंजिरे खरेदी केली. मात्र एक अंजिर अर्धे -मुर्धे खाल्ल्याबरोबर कसेतरी होऊ लागले, आणि त्या अंजिराचा गाभा अगदी विचित्र अनैसर्गिक लालसर रंगाचा होता. अर्थातच ती सगळी अंजिरे टाकून दिली, आणि पुनश्च त्या दुकानाकडे वळलो नाही. आज ही गोष्ट अचानक आठवली. आता प्रश्न असा, की या चिनी दुकानातील मालावर कसलेही निर्बंध नाहीत, आणि ते हानिकारक खाद्यपदार्थ खुशाल विकत आहेत, हे कसे? यात वरच्या पातळीवरील भ्रष्टाचार असावा, आणि भारतीय आंब्यांवर आणलेली बंदी, ही सुद्धा त्याचाच एक भाग असावा.

In reply to by चित्रगुप्त

स्पंदना Fri, 05/02/2014 - 08:52
अहो आज चायना इज हॅपनींग यु नो? चायनाच सगळ चांगल. अन त्याच कारण म्हणजे त्यांनी लक्ष देउन वाढवलेलं आरनारी ठाणी आणि पॉवर गेम. ऑस्ट्रेलियात प्रत्येक चायनिज इमीग्रंट हा त्यांच्या सरकार कडुन बॅकिंग घेउन येतो. ब्राझील मधल्या बर्‍याच खाणी काही चायनीज लोकांनी विकत घेतल्या. पण खरी गोष्ट अशी होती की ते सगळे पेपर्स चाय्ना सरकारच्या हातात होते, अन त्या माणसांना नुसत नावापुरत तेथे बाहुल बनवुन ठेवल आहे. मग त्या बदल्यात ब्राझीलला एक मोठठ फुटबॉल स्टेडियम बांधुन दिल गेलं. आता मॉरीशसला एक अद्यावत विमानतळ बांधुन दिलं गेलय चायना कडुन. भेट म्हणुन.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Fri, 05/02/2014 - 16:29
सर्वांवर सारखी नियंत्रणे आहेत. चीनी माल पण सर्व निर्बंध पाळुन च येतो. तुम्हाला जो अनुभव आला तसा बाकी कोणाला च येत नसणार, किंवा आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी कसे तरी होयला लागले असेल. अशी हानीकारक फळ विकुन पॅरिस कींवा जर्मनी, युके मधे दुकाने फार काळ चालवता येणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त Sun, 05/04/2014 - 07:29
मला अंजिर खाताना जो त्रास झाला, तो 'आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी' नक्कीच नव्हता, तर हानिकारक रसायनाच्या प्रभावाने झाला हे निश्चित. मी त्यावेळी त्या दुकानापासून खूप दूर गेलेलो असल्याने, त्याखेरीज फ्रेंच आणि चिनी भाषांच्या ज्ञानाअभावी मला तक्रार करता आली नाही. मला आला, तसा 'अनुभव बाकी कोणाला च येत नसणार' असे असते, तर माझ्या मुलाने तिथून फळे घेत जाऊ नका' असे आधीच का बरे सांगितले असते? युरोप अमेरिकेत आपल्याइकडल्यासारखा भ्रष्टाचार अनुभवास येत नाही, याचा अर्थ तिथे तो नाहीच, असे म्हणता येत नाही. अमेरिकेत सर्व फळे, भाज्या इ. राक्षसी आकाराच्या असतात, त्या खाण्याचे दुष्परिणाम (उदा. लठ्ठपणा इ.) जाणवू लागल्यानंतर आता तथाकथित 'बायो' पदार्थ वापरण्याकडे लोकांचा वाढता कल काय दर्शवतो?

In reply to by चित्रगुप्त

मी एके ठिकाणी असं वाचलं की भारतीय कस्टम्सनी मध्यंतरी बरीचं युरोपियन वाईन कंटेंट नं छापल्याच्या नावाखाली अडवुन ठेवली आहे. ती सोडवुन मार्केट मधे आणायसाठी युरोपिअन व्यापार युनिअन नं भारतावर दबाव टाकण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल असु शकतं म्हणुन.

शून्य Fri, 05/02/2014 - 11:13
याबाबतीत इतर बाजूंचा हि विचार करत होतो. कुठतरी वाचल्याचं आठवतंय,एखादा प्रदेश हा काही किट्क, कीड वा माश्या यांच्या अस्तिवा साठी तयार नसतो. परिणामी अशा किट्क, किड वा माश्या यांनी त्यात प्रवेश केला तर त्यांची संख्या अतिवेगाने वाढून त्या इतर शेतमाल व तत्सम उत्पादनांवर परीणाम करु शकतात. They may create ecological imbalance in that region. तज्ञच यावर जास्त सांगू शकतील.

मार्मिक गोडसे Fri, 05/02/2014 - 11:38
कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे फळे व भाज्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळे तेथील पर्यावरण्ही दूषित होते असे युरोपला वाटत असेल तर ते कारण योग्य आहे. फळमाशीबाबतचा निर्णय योग्य वाटत नाही. कारण निर्या़तक्षम आंबा लासलगावमधील (नाशिक) बीआरसीमध्ये विकिरण प्रक्रियेसाठी पाठवला जातो, ह्या प्रक्रियेमुळे फळमाशीची वाढ १०० % रोखली जाते. हाच आंबा अमेरिकेतही निर्यात केला जातो व यंदा ३०० मेट्रिक टन निर्यात केली जाणार आहे. आपल्या जनतेच्या आरोग्याबाबत सरकाबरोबर जनताही तितकीच जबाब्दार आहे. शेतकरी किडनियंत्रनासाठी वेसुमार हलक्या दर्जाची विषारी किटकनाशके वापरतो. आपणही फळे व भाज्या तितक्या काळजीपुर्वक धूत नाही. बालपणी तेल दे तूप दे असे म्हणत उंबर गोलाकार दाबून आतील किड्यांसकट खात असे.फार गोड लागायचे. रायवळ आंबे चोखूनच खायचो, बाठी चोखताना कधीकधी बाठीच्या आतून अळी डोकवायची परंतू कधीही आरोग्य बिघडले नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद१९७१ Fri, 05/02/2014 - 16:31
तसे काय हो आफ्रिकेत आळ्या , मूंग्या चविनी खाणारी लोक आहेत. स्वताच्या मुलाला द्याल का आळी असलेला आंबा? तुम्ही असे च आंबे शोधुन आणत जा, खुप स्वस्तात मिळतील.

आयुर्हित Fri, 05/02/2014 - 15:41
युरोप या विषयावर गेल्या तीन वर्षापासून बंदी आणणार असे सांगत होताच. मग आपले कृषीमंत्री आणि वाणिज्यमंत्री काय करत होते इतकी वर्षे? भारताचा तोटा तर झालाच पण ३०० कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळाले नाही. देशांतर्गत बाजारात प्रमाणापेक्षा जास्त आंबे आल्याने सर्व आंब्यांचे भावही (२००० रुपयावरून ६०० रुपये पेटी)गडगडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झाले आहे.

In reply to by आयुर्हित

ह्या वर्षी आम्हाला आंबा खाता येणार नाही म्हणून वाईट वाटले. भारताला अजून एका हरित क्रांतीची गरज आहे. निर्यात प्रधान शेती ह्या विषयवार भारतात अजून बरेच काही व्हायचे आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी प्रधान असून जगात दिवसेंदिवस खाणारी तोंड वाढल्याने कृषी मालाला योग्य तो भाव हमखास मिळणार , मात्र योग्य त्या वेळी योग्य तो शेती माल योग्य त्या वेळेत उपलब्ध करता आला पाहिजे. युरोपने आंबे नाकारले म्हणून उर्वरीत जगात आंबे खपवायचे नाही असा काही नियम नव्हे, हापूस आंबा जगात गुणवत्तेत वरचा दर्जा राखून आहे. त्याला जगभरात पोहोचवले पाहिजे. उदासीन सरकार कडून ह्याची अपेक्षा नाही नवीन सरकार काहीतरी सकारात्मक करू शकेल. नमो नमः

नगरीनिरंजन Tue, 05/06/2014 - 04:01
नाक दाबून तोंड उघडण्याचे हे प्रकार आहेत. युरोप-इंडिया "फ्री ट्रेड"च्या वाटाघाटी काही वर्षे पडद्याआड चालू आहेत. त्यात युरोपियन डेअरी व इतर शेतीजन्य मालाला भारतात शिरकाव मिळावा म्हणून प्रयत्न चालू असतातच. भारत सरकारने आपल्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला की अशी कोंडी करायचा प्रयत्न होतो.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Tue, 05/06/2014 - 07:51
ह अँगल लक्षातच नाही आला. हो त्यांचे डेअरी प्रॉडक्टस आपल्या येथे आणावेत म्हणुन चाललेला प्रय्त्न आठवतोय साधारण. मरु देत!

In reply to by नगरीनिरंजन

पैसा Tue, 05/06/2014 - 09:59
तिकडच्या वस्तू (शेती उत्पादने, दुग्धजन्य उत्पादने) जेनेटिकली मॉडिफाईड असतात ना? ते आपण का म्हणून स्वीकारावे? खरे तर शेतीमाल सबसिड्या देऊन एक्सपोर्ट कशाला करायला पाहिजे? भारतात उत्तम दर्जाचे आंबे, कोलंबी मिळत नाही. लोक पैसे मोजायला तयार असले तरीही. भारतातच एवढे मोठे प्रचंड मार्केट उपलब्ध असताना हे एक्सपोर्टचे नाटक कशाला पाहिजे? डॉलर्स मिळवायला टाटा वगैरे मंडळी समर्थ आहेत. मला इथला एक मोठा काजूगर एक्सपोर्टर माहिती आहे. तो तर आफ्रिकेतले काजूगर इम्पोर्ट करतो आणि तेच 'भारतीय ऑरगॅनिक काजूगर' म्हणून लेबले लावून परत एक्सपोर्ट करतो. वरनं सरकारी सबसिडी, बँकांकडून खास व्याजदर सगळे फायदे आहेतच. ही सगळी नाटके कशासाठी?

In reply to by पैसा

नगरीनिरंजन Tue, 05/06/2014 - 12:52
युरोप-अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना मिळते त्यापुढे आपल्या शेतकर्‍यांची सबसिडी म्हणजे चणे-फुटाण्यासारखी आहे. सामान्य माणसाला मिळतं की नाही याची काळजी कोणाला असते? आपल्या मालाने इतर मार्केट्स काबीज करू पाहणे हे प्रत्येक देशातल्या श्रीमंत सत्ताधारी वर्गाचे (यात अतिश्रीमंत कॉर्पोरेट्स प्रामुख्याने येतात) एकप्रकारचे आर्थिक युद्ध सतत चालू आहे (आण्विक परवडणार नाही म्हणून). म्हणूनच मुबलक अन्न निर्माण होऊन ४०-५०% वाया जाते आणि अब्जावधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी राहतात; पण सत्ता आणि संपत्तीचे खेळ खेळणार्‍यांना त्याचे काय?

निनाद Tue, 05/06/2014 - 04:47
  • आम्ही भारतातच का नाही असे उच्च दर्जा राखण्याचे नियम आणू शकत?
  • आमचा दर्जा इतका उंच का नाही, की ज्यावरून जगाने आपला संदर्भ घ्यावा.
  • आपला माल असा का नाही की जो जगाने डोळे मिटून स्विकारावा.
  • आमच्या किटक निवारण पद्धती चांगल्या का नाहीत?
जगाच्या कोणत्या भागात फळे आयातीचे काय कायदे आहेत आणि त्यासाठी काटेकोरपणे काय केले पाहिजे याची अद्यावत माहिती शेतकरी आणि वितरक यांना सरकार का देत नाही? या आधी युरोपने असा प्रश्न येतो आहे असे कळवले होते त्यावर काहीही उपाय सरकारने केला नाही. आता आंबे नाकारल्यावर बोंब मारण्यात काय हशील? काढा पैसे या वृत्तीने 'लोटलेला माल' परत आला आहे. परिस्थिती पाहता हताश वाटण्या पलिकडे काय आहे आपल्या हातात?

माझ्यामते शेती ही मध्यमवर्गाच्या करातून सबसिडी मिळवणाऱ्या व तरीही काही कारणास्तव गरीब अर्धपोटी राहणाऱ्या शेतकऱ्यापासून कोर्पोरेट जगताला चालविण्यासाठी परवानगी द्यावी. टाटा उत्कृष्ट चहा ,मीठ बनवतो आज भारतातून मोठ्या कंपन्यांचे बासमती युरोपात सर्वत्र विकला जातो तेव्हाच भारतात डाळी बाहेरून आयात कराव्या लागतात. भारतातील काही उद्योजकांनी शेवटी आफ्रिकेत शेतजमीन विकत घेऊन शेती चालू केली. शेतीकडे धंदा म्हणून पहिले व शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षित करून त्यांना काम देण्यास कोर्पोरेट जगताला अटी घातल्या तर जागतिक दर्जाची कृषी उत्पादने टाटा सारखे जगविख्यात ब्रेंड जगात भारतीय फळे व भाज्यांचा बोलबोला करतील. आम्हाला युरोपात भारतीय भाज्या ,फळे खायला मिळतील. भारतीय फळांची चव युरोपात उर्वरीत जगातून आयात होऊन येणाऱ्या फळांच्या १०० पट चांगली आहे हे माझ्या पत्नीने ह्या भारतभेटीत सगळ्यांना आवर्जून सांगितले व आज युरोपात हापूस मिळणार नाही म्हणून वाईट वाटले. ता.क यंदाच्या भारतभेटीत एप्रिल मध्ये आंबे खायचा आमच्या मोहामुळे कुत्रिम रीत्या पिकवले आंबे खाऊन माझ्या १४ महिन्याच्या मुलीला थोडा त्रास झाला.

मोक्षदा गुरुवार, 05/08/2014 - 19:57
हा लेख वाचला ,लेख चांगला आहे खालील प्रतिक्रिया वाचल्यावर काही गोष्टीची आठवण झाली म्हणून लिहिले आहे हे माझे वयक्तिक मत आहे मागच्या वर्षी FDA (अन्न आणि औषध प्रशासन) या विभागाने अनेक ठिकाणी आंबे कृत्रिम रित्या पिकवतात त्या त्या ठिकाणी छापे घालून माल पकडून सर्व सामन्याच्या जीवाला त्या पावडरीत पिकलेल्या आंब्यान पासून काय धोके आहेत त्यावर सर्वकष अभ्यास करून कोणाचेही नुकसान होणार नाही याचा विचार करून निर्णय घेतला त्या मुले जनता जागृत झाली ,या वरून नक्कीच प्रशासनाला काळजी आहे हे दिसून येते ,मी स्वतः आंबे घेताना काळजी घेतली जितक्या लोकांना जागृत करता आले तेवढ्यांना केले
भारतीय मध्यमवर्गीय आणि गरीब यांचं 'आरोग्य' या विषयी आमचं सरकार किती उदासीन आहे हे 'युरोपने आंबा नाकारला' या प्रकारावरून दिसून येते. युरोपवर अश्याप्रकारे आंबा नाकारला म्हणून भारतातून कितीही आरोप झाले तरी त्यांच्या 'जनतेचे आरोग्य' या कडक धोरणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक काय ती फळमाशी त्या कुठल्या आंब्यात आढळली तर इतका कडक निर्णय. ... आणि आम्ही मात्र तेच रोगट आंबे / भाज्या मोठ्या चवीने आणि महाग किमतीत खायच्या. ... आम्ही या धोरणाच्या किती तरी कोस दूर आहोत. कदाचित अश्याप्रकारचं धोरण आमचं सरकार राबवेल अशी सुतराम शक्यता सध्यातरी नाही. घोटाळे, बलात्कार, लफडी, भ्रष्टाचार, चिखलफेक, निवडणुका ई.

बागलाण भटकंती - भाग १

सह्यमित्र ·

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 20:27
सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. १)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते. २)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे. ३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते. अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत

असंका गुरुवार, 05/01/2014 - 11:20
एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात....पण साहित्यात मला तरी चित्रांचा अडथळाच वाटतो. लेखक जे अनुभव संपूर्ण प्रवासात घेतो, ते सांगण्यासारखी छायाचित्रे त्याला(/तिला) मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग लेखक थोडी तडजोड करून त्याला सर्वात जास्त आवडलेली छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने येणारे वर्णन येथे देतो. किंवा त्या छायाचित्रांचे काहीच वर्णन देत नाही. ती छायाचित्रे त्याच्या अनुभवांशी सुसंगत असतील तर उत्तम, नाही तर मग छायाचित्रे आणि लेख यांना वेगवेगळे ठेवून त्यांचा आस्वाद घ्यावा लागतो. माझ्या मते ह्यात लेखकाच्या लेखन कौशल्यावर थोडा अन्याय होतो. कारण छायाचित्रे पटकन लक्ष वेधून घेतात. गप्पा मारल्यासारखं जाऊन आलो, हे फोटो बघा, असे असेल तर काय प्रश्नच नाही, पण प्रवासवर्णन ही स्वतंत्र कलाकृती होण्यात छायाचित्रे ही मर्यादा होतील असे वाटते. आपला लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख आहेत. छायाचित्रे केवळ अप्रतिम आहेत. वर "आयुर्हित" यांनी लिहिल्याप्रमाणे निसर्गाची भव्यता जाणवून देणारी छायाचित्रे आहेत आपली!! आम्हाला घरबसल्या उत्तम सफर झाली. धन्यवाद.

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 20:10
छान लिहिलंय.
बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती
हे बागूल राजे सुरुवातीपासूनच खिलजी. तुघलक, गुजरात, बहमनी, गुजरात अशा काळानुसार बदलत जाणार्‍या सुलतानाचे मांडलिक होत होते. नंतर शहाजहानच्या दख्खन स्वारीनंतर हा प्रदेश मुघलांकडे गेला.

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 20:23
अगदी तपशीलवार वर्णन, माहितीने परिपूर्ण आणि सुरेख निसर्गाची भव्यता दाखवणारे फोटो! मस्त लेख झाला आहे! क्रमशः लिहायचं राहिलं का?

In reply to by आदूबाळ

सह्यमित्र Fri, 05/02/2014 - 10:56
धन्यवाद!! हे पुभाप्र कशाचे सन्क्षिप्त रूप आहे हो? बरेच मिपाकर लिहितात. पण मी नविन असल्याने माहित नाहि म्हणुन विचारले.

In reply to by सह्यमित्र

आदूबाळ Fri, 05/02/2014 - 20:55
पुढील भागाच्या प्रतीक्षेत! पुलेशु असंही म्हणतील - म्हणजे पुढील लेखनाला शुभेच्छा. "चान चान", जिलबी, डायरी भेट देणे, विविध घटनांसाठी सुभेच्छा वगैरे एवंगुणविशिष्ट प्रतिक्रिया आल्या तर मात्र सांभाळून ;)

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 20:27
सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. १)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते. २)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे. ३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते. अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत

असंका गुरुवार, 05/01/2014 - 11:20
एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात....पण साहित्यात मला तरी चित्रांचा अडथळाच वाटतो. लेखक जे अनुभव संपूर्ण प्रवासात घेतो, ते सांगण्यासारखी छायाचित्रे त्याला(/तिला) मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग लेखक थोडी तडजोड करून त्याला सर्वात जास्त आवडलेली छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने येणारे वर्णन येथे देतो. किंवा त्या छायाचित्रांचे काहीच वर्णन देत नाही. ती छायाचित्रे त्याच्या अनुभवांशी सुसंगत असतील तर उत्तम, नाही तर मग छायाचित्रे आणि लेख यांना वेगवेगळे ठेवून त्यांचा आस्वाद घ्यावा लागतो. माझ्या मते ह्यात लेखकाच्या लेखन कौशल्यावर थोडा अन्याय होतो. कारण छायाचित्रे पटकन लक्ष वेधून घेतात. गप्पा मारल्यासारखं जाऊन आलो, हे फोटो बघा, असे असेल तर काय प्रश्नच नाही, पण प्रवासवर्णन ही स्वतंत्र कलाकृती होण्यात छायाचित्रे ही मर्यादा होतील असे वाटते. आपला लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख आहेत. छायाचित्रे केवळ अप्रतिम आहेत. वर "आयुर्हित" यांनी लिहिल्याप्रमाणे निसर्गाची भव्यता जाणवून देणारी छायाचित्रे आहेत आपली!! आम्हाला घरबसल्या उत्तम सफर झाली. धन्यवाद.

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 20:10
छान लिहिलंय.
बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती
हे बागूल राजे सुरुवातीपासूनच खिलजी. तुघलक, गुजरात, बहमनी, गुजरात अशा काळानुसार बदलत जाणार्‍या सुलतानाचे मांडलिक होत होते. नंतर शहाजहानच्या दख्खन स्वारीनंतर हा प्रदेश मुघलांकडे गेला.

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 20:23
अगदी तपशीलवार वर्णन, माहितीने परिपूर्ण आणि सुरेख निसर्गाची भव्यता दाखवणारे फोटो! मस्त लेख झाला आहे! क्रमशः लिहायचं राहिलं का?

In reply to by आदूबाळ

सह्यमित्र Fri, 05/02/2014 - 10:56
धन्यवाद!! हे पुभाप्र कशाचे सन्क्षिप्त रूप आहे हो? बरेच मिपाकर लिहितात. पण मी नविन असल्याने माहित नाहि म्हणुन विचारले.

In reply to by सह्यमित्र

आदूबाळ Fri, 05/02/2014 - 20:55
पुढील भागाच्या प्रतीक्षेत! पुलेशु असंही म्हणतील - म्हणजे पुढील लेखनाला शुभेच्छा. "चान चान", जिलबी, डायरी भेट देणे, विविध घटनांसाठी सुभेच्छा वगैरे एवंगुणविशिष्ट प्रतिक्रिया आल्या तर मात्र सांभाळून ;)
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत.

विसापूर किल्ला - नाईट trek - एक अविस्मरणीय अनुभव...

काव्यान्जलि ·

काकाकाकू Wed, 04/30/2014 - 18:05
तेव्हढा 'हातातल्या सूर्याचा' फोटो काढताना फ्लॅश ऑफ ठेवला असतात तर बरं झालं असतं. अचानक असा बेत ठरवायची मजा असते खरी पण जरा जपून - वाट चुकला असतात, पाणी मिळालं नसतं तर कठीण प्रसंग आला असता. पुढील ट्रिपांसाठी, आणि अशा अजून लेखनासाठी, शुभेच्छा.

प्रचेतस Wed, 04/30/2014 - 18:09
पाटण गावातून वर चढणारी फसवी आहे. त्या वाटेला हमखास चकवा लागतोच. बाकी विसापूर बाळाजी विश्वनाथ भट ह्यांचे काळात बांधलेला नाही तर तो सुमारे २००० वर्षांपूर्वी सातवाहन कालखंडात बांधला गेलाय. लोहगडाच्या बाजूने उतरणार्‍या वाटेवर कड्याच्या बाजूला एका पाण्याच्या टाकीवर ब्राह्मी लिपीतला एक शिलालेख आहे. आमचा विसापूर भटकंतीचा अनुभव येथे पहा.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 05/21/2014 - 14:11
आमचाही अण्भव आठवला. पाटण गावातून नै तर भाजे लेण्यांकडून आम्ही चढलो, २ वेळा रस्ता चुकून तिसर्‍यांदा बरोबर वाटेला लागलो. उतरतानाही चकवा लागायचा तो लागलाच. तदुपरि ब्राह्मी शिलालेख कै दिसला नै. जमल्यास फटू टाक की.

सुहास झेले गुरुवार, 05/01/2014 - 10:52
नितांत सुंदर किल्ला... विसापूर आणि लोहगड एकदम करायचो, पण आता लोहगडावर नाही जात. मुसलमानांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय गडावर. लोहगड वाडीतल्या तरुणांनी एकदा बांधकाम तोडले होते, तर त्या बदल्यात दोन नवीन बांधकामे बांधली आहेत. %$%^%^%^$^%$#%#$# विसापूर किल्ला चढायला सोप्पा, पण वाट नाही मिळाली, तर वाट लागते.. तेव्हा रात्रीच्या वेळी जपून. फोटो अजून हवे होते... असो :)

अमित खोजे गुरुवार, 05/08/2014 - 01:03
विसापूर चे लेखन लोहगडाच्या ट्रेकची आठवण झाली. विसापुरला कधी जाणे झाले नाही परंतु लोहगड खूप वेळा केलाय. मुसलमानांचे आक्रमण तेव्हा म्हणजे २००० च्या आसपास सुद्धा खूप झाले होते. प्रथम कळले नाही कि मशिदी वगैरे गडावर कशा आल्यात. पण नंतर पत्ता लागला. मग तिकडे फारसे जाणे झालेच नाही. रात्रीची चढाई अतिशय जोखमीची आणि थरारक असते. विशेषतः रस्ता माहिती नसेल तर अजूनच मजा. अपघात न होता आणि फार वेळा रस्ते न चुकता जर वर पोहोचलात तर छानच! मेहनतीचे सार्थक होते. ट्रेक मध्ये मला हमखास येणारा अनुभव म्हणजे वर पोहोचल्यावर खूप भूक लागलेली असते. इतकी कि सगळ्यांचे डबे आपण एकटाच खाऊन टाकू शकू एवढा आत्मविश्वास! परंतु खायला लागल्यावर आपल्या एकट्याचा डबा सुद्धा संपत नाही.

पैसा Mon, 05/12/2014 - 12:48
मिपावर स्वागत! पहिल्याच प्रयत्नात छान लिहिलय. फोटो आहेत ते चांगलेच आहेत. लोहगडावर अतिक्रमण झालं असेल तर ते उलथवायचा प्रयत्न केला पाहिजे ना, का तिकडे जाणे सोडून द्यावे!

पहील्या प्रयत्नात लेख छान झाला आहे. पण अजून फोटो असायला हवे होते.. विसापूर कालखंडाबाबत वल्लीशी सहमत..

काकाकाकू Wed, 04/30/2014 - 18:05
तेव्हढा 'हातातल्या सूर्याचा' फोटो काढताना फ्लॅश ऑफ ठेवला असतात तर बरं झालं असतं. अचानक असा बेत ठरवायची मजा असते खरी पण जरा जपून - वाट चुकला असतात, पाणी मिळालं नसतं तर कठीण प्रसंग आला असता. पुढील ट्रिपांसाठी, आणि अशा अजून लेखनासाठी, शुभेच्छा.

प्रचेतस Wed, 04/30/2014 - 18:09
पाटण गावातून वर चढणारी फसवी आहे. त्या वाटेला हमखास चकवा लागतोच. बाकी विसापूर बाळाजी विश्वनाथ भट ह्यांचे काळात बांधलेला नाही तर तो सुमारे २००० वर्षांपूर्वी सातवाहन कालखंडात बांधला गेलाय. लोहगडाच्या बाजूने उतरणार्‍या वाटेवर कड्याच्या बाजूला एका पाण्याच्या टाकीवर ब्राह्मी लिपीतला एक शिलालेख आहे. आमचा विसापूर भटकंतीचा अनुभव येथे पहा.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Wed, 05/21/2014 - 14:11
आमचाही अण्भव आठवला. पाटण गावातून नै तर भाजे लेण्यांकडून आम्ही चढलो, २ वेळा रस्ता चुकून तिसर्‍यांदा बरोबर वाटेला लागलो. उतरतानाही चकवा लागायचा तो लागलाच. तदुपरि ब्राह्मी शिलालेख कै दिसला नै. जमल्यास फटू टाक की.

सुहास झेले गुरुवार, 05/01/2014 - 10:52
नितांत सुंदर किल्ला... विसापूर आणि लोहगड एकदम करायचो, पण आता लोहगडावर नाही जात. मुसलमानांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलंय गडावर. लोहगड वाडीतल्या तरुणांनी एकदा बांधकाम तोडले होते, तर त्या बदल्यात दोन नवीन बांधकामे बांधली आहेत. %$%^%^%^$^%$#%#$# विसापूर किल्ला चढायला सोप्पा, पण वाट नाही मिळाली, तर वाट लागते.. तेव्हा रात्रीच्या वेळी जपून. फोटो अजून हवे होते... असो :)

अमित खोजे गुरुवार, 05/08/2014 - 01:03
विसापूर चे लेखन लोहगडाच्या ट्रेकची आठवण झाली. विसापुरला कधी जाणे झाले नाही परंतु लोहगड खूप वेळा केलाय. मुसलमानांचे आक्रमण तेव्हा म्हणजे २००० च्या आसपास सुद्धा खूप झाले होते. प्रथम कळले नाही कि मशिदी वगैरे गडावर कशा आल्यात. पण नंतर पत्ता लागला. मग तिकडे फारसे जाणे झालेच नाही. रात्रीची चढाई अतिशय जोखमीची आणि थरारक असते. विशेषतः रस्ता माहिती नसेल तर अजूनच मजा. अपघात न होता आणि फार वेळा रस्ते न चुकता जर वर पोहोचलात तर छानच! मेहनतीचे सार्थक होते. ट्रेक मध्ये मला हमखास येणारा अनुभव म्हणजे वर पोहोचल्यावर खूप भूक लागलेली असते. इतकी कि सगळ्यांचे डबे आपण एकटाच खाऊन टाकू शकू एवढा आत्मविश्वास! परंतु खायला लागल्यावर आपल्या एकट्याचा डबा सुद्धा संपत नाही.

पैसा Mon, 05/12/2014 - 12:48
मिपावर स्वागत! पहिल्याच प्रयत्नात छान लिहिलय. फोटो आहेत ते चांगलेच आहेत. लोहगडावर अतिक्रमण झालं असेल तर ते उलथवायचा प्रयत्न केला पाहिजे ना, का तिकडे जाणे सोडून द्यावे!

पहील्या प्रयत्नात लेख छान झाला आहे. पण अजून फोटो असायला हवे होते.. विसापूर कालखंडाबाबत वल्लीशी सहमत..

पैसा म्हणजे ...

असहकार ·

In reply to by पैसा

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:10
या निमित्ताने आम्हा (नव)सभासदांना तुमच्या नावामागचे रहस्य सांगा ना. दरवेळी विचार पडतो की आपण या नावाचा आयडी का घेतला?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:12
अभिषेक पैसाची माहीती पहा ना राव -
माझ्या आयडीबद्दलः मिपाचे मालक बदलले नेमके त्याच काळात मी सदस्यत्वासाठी विनंती करत होते. माझ्या नावाने केलेली विनंती त्या मधल्या गोंधळात अ‍ॅप्रुव्ह झाली नाही. मग मी वैतागले. म्हटलं की इथे फक्त विचित्र नावं पाहिजेत असं वाटतंय आणि पैशाने सगळी दारं उघडतात, हे उघडतं का पाहू म्हणून जी विनंती केली ती अ‍ॅप्रुव्ह झाली! म्हणून माझा आयडी पैसा. तसाही पैसा कोणाला नको असतोय!

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:25
ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे असे काही सापडेल अशी कल्पना नव्हती. फार्रफारर वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या काळात हि अशी सवय होती मला, असे लोकांचे प्रोफाईल धुंडाळत फिरायची ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:27
मला प्रोफाईल वाचायला आवडते कारण बरेचदा, प्रश्नांना खूप "विटी (चतुर)" उत्तरे दिलेली असतात.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:31
खरेय, मी सुद्धा तेव्हा याच हेतूने बघायचो, सोबतीला त्या व्यक्तीची माहितीही मिळायची. तसेच माझे प्रोफाईल देखील अश्याच अतरंगी माहितीने सजवले होते. आणि त्याचा हेतू मुलींना ईंम्प्रेस करणे वगैरे मध्ये यायचा. आता ते कारण तर आयुष्यातून बाद झाले. मात्र इथेही लोक्स वाचत असतात प्रोफाईल हे समजल्याने किमान माहिती तरी लिहितो लवकरच.

पैसा आहे एक दुधारी साधन ना पांढरा, ना काळा त्याच्या नोटांचा रंग बहुदा लाल, हिरवा, निळा पैसा ना चांगला ना वाईट ना समजूतदार ना हेकट ना सज्जन ना शठ ना हुशार ना माठ त्याला वापरून काहीही करा पैसा तसाच राहतो लाल, हिरवा, निळा... किंवा आजकाल 'व्हर्चुअल'सुद्धा मात्र ते साधन वापरणारा त्याला कमावण्यासाठी त्याला साठवण्यासाठी त्याला लपवण्यासाठी त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी उगाच पैशाला दोष लागतो आपण त्याला पांढरा-काळा म्हणतो... या जगात सत्याकडे बघायला वेळ आहे कुणाला ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शुचि Wed, 04/30/2014 - 19:52
त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी

रेवती Wed, 04/30/2014 - 18:50
मला वातलं पैसाताईच्या कामाबद्दल आभार मानायला काकू काढलाय की काय. असो. पैशाला आलेले जास्तीचे महत्व लेखनातून व्यक्त झालेले दिसत आहे. एक्कासाहेबांची कविताही तसेच काहीसे सांगणारी.

भाते Wed, 04/30/2014 - 19:50
इतक छान मुक्तक लिहिलंय मग ते काथ्याकूट सदरात कशाला? काव्य सदरात टाकायचे होते ना! धाग्याचे शिर्षक वाचुन संपादकांविषयी आभारप्रदर्शन आहे का असे वाटले. एक्काकाका, तुम्हीसुध्दा छान लिहिलंय. मस्तच.

पैसा मंज्जे सापै ...( साप आहे साप, साऽऽऽप.. आपला तो लांबड्या नागाचा भौ.) जेव्हा बार्टर सिस्टिम सुरु झाली, तेव्हाच माणसाची अधोगती सुरु झाली. त्या आधी सगळं फुकटात होतं.रानात जा कीती ही कंदमुळं खा.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:06
एक दिवस येईल जेव्हा पैश्याला काहीच किंमत उरणार नाही ! लवकरच तो एक दिवस येईल जेव्हा आठ आण्याचे नाणेही चलनातून गायब होईल आणि सारे व्यवहार रुपयांमध्येच करावे लागतील !

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/01/2014 - 10:03
सब पैसे कू है मान जगत मे पैसा बना भगवान! ही ताशा संबळ व सुंदरी या वाद्यवृदांवर गावाकडे मिरवणूकीत वाजवल जायच त्याची आठवण येते.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/01/2014 - 11:42
माझी इथली पहिली पोस्ट याच विषयावर होती अणि त्यात सुरुवातीला या ओळी होत्या: श्वासात अडकला पैसा, पैश्यात अडकला श्वास; श्वासने सार्थक पैसा की, पैश्याने चाले श्वास?

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:24
पैशाने माणूस विकत घायल, पण माणुसकी ? पैशाने बेड विकत घ्याल, पण झोप ? पैशाने औषध विकत घ्याल, पण आरोग्य ? पैशाने नाती विकत घ्याल, पण प्रेम ?

In reply to by पैसा

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:10
या निमित्ताने आम्हा (नव)सभासदांना तुमच्या नावामागचे रहस्य सांगा ना. दरवेळी विचार पडतो की आपण या नावाचा आयडी का घेतला?

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:12
अभिषेक पैसाची माहीती पहा ना राव -
माझ्या आयडीबद्दलः मिपाचे मालक बदलले नेमके त्याच काळात मी सदस्यत्वासाठी विनंती करत होते. माझ्या नावाने केलेली विनंती त्या मधल्या गोंधळात अ‍ॅप्रुव्ह झाली नाही. मग मी वैतागले. म्हटलं की इथे फक्त विचित्र नावं पाहिजेत असं वाटतंय आणि पैशाने सगळी दारं उघडतात, हे उघडतं का पाहू म्हणून जी विनंती केली ती अ‍ॅप्रुव्ह झाली! म्हणून माझा आयडी पैसा. तसाही पैसा कोणाला नको असतोय!

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:25
ओह्ह हे पाहिले नव्हते, इथे असे काही सापडेल अशी कल्पना नव्हती. फार्रफारर वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या काळात हि अशी सवय होती मला, असे लोकांचे प्रोफाईल धुंडाळत फिरायची ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि गुरुवार, 05/01/2014 - 00:27
मला प्रोफाईल वाचायला आवडते कारण बरेचदा, प्रश्नांना खूप "विटी (चतुर)" उत्तरे दिलेली असतात.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:31
खरेय, मी सुद्धा तेव्हा याच हेतूने बघायचो, सोबतीला त्या व्यक्तीची माहितीही मिळायची. तसेच माझे प्रोफाईल देखील अश्याच अतरंगी माहितीने सजवले होते. आणि त्याचा हेतू मुलींना ईंम्प्रेस करणे वगैरे मध्ये यायचा. आता ते कारण तर आयुष्यातून बाद झाले. मात्र इथेही लोक्स वाचत असतात प्रोफाईल हे समजल्याने किमान माहिती तरी लिहितो लवकरच.

पैसा आहे एक दुधारी साधन ना पांढरा, ना काळा त्याच्या नोटांचा रंग बहुदा लाल, हिरवा, निळा पैसा ना चांगला ना वाईट ना समजूतदार ना हेकट ना सज्जन ना शठ ना हुशार ना माठ त्याला वापरून काहीही करा पैसा तसाच राहतो लाल, हिरवा, निळा... किंवा आजकाल 'व्हर्चुअल'सुद्धा मात्र ते साधन वापरणारा त्याला कमावण्यासाठी त्याला साठवण्यासाठी त्याला लपवण्यासाठी त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी उगाच पैशाला दोष लागतो आपण त्याला पांढरा-काळा म्हणतो... या जगात सत्याकडे बघायला वेळ आहे कुणाला ???

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

शुचि Wed, 04/30/2014 - 19:52
त्याला वापरण्यासाठी वापरतो ती पद्धत असते बरी नाहीतर वाईट म्हणजेच केवळ वाच्यार्थाने... पांढरी नाहीतर काळी

रेवती Wed, 04/30/2014 - 18:50
मला वातलं पैसाताईच्या कामाबद्दल आभार मानायला काकू काढलाय की काय. असो. पैशाला आलेले जास्तीचे महत्व लेखनातून व्यक्त झालेले दिसत आहे. एक्कासाहेबांची कविताही तसेच काहीसे सांगणारी.

भाते Wed, 04/30/2014 - 19:50
इतक छान मुक्तक लिहिलंय मग ते काथ्याकूट सदरात कशाला? काव्य सदरात टाकायचे होते ना! धाग्याचे शिर्षक वाचुन संपादकांविषयी आभारप्रदर्शन आहे का असे वाटले. एक्काकाका, तुम्हीसुध्दा छान लिहिलंय. मस्तच.

पैसा मंज्जे सापै ...( साप आहे साप, साऽऽऽप.. आपला तो लांबड्या नागाचा भौ.) जेव्हा बार्टर सिस्टिम सुरु झाली, तेव्हाच माणसाची अधोगती सुरु झाली. त्या आधी सगळं फुकटात होतं.रानात जा कीती ही कंदमुळं खा.

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:06
एक दिवस येईल जेव्हा पैश्याला काहीच किंमत उरणार नाही ! लवकरच तो एक दिवस येईल जेव्हा आठ आण्याचे नाणेही चलनातून गायब होईल आणि सारे व्यवहार रुपयांमध्येच करावे लागतील !

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 05/01/2014 - 10:03
सब पैसे कू है मान जगत मे पैसा बना भगवान! ही ताशा संबळ व सुंदरी या वाद्यवृदांवर गावाकडे मिरवणूकीत वाजवल जायच त्याची आठवण येते.

संजय क्षीरसागर गुरुवार, 05/01/2014 - 11:42
माझी इथली पहिली पोस्ट याच विषयावर होती अणि त्यात सुरुवातीला या ओळी होत्या: श्वासात अडकला पैसा, पैश्यात अडकला श्वास; श्वासने सार्थक पैसा की, पैश्याने चाले श्वास?

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:24
पैशाने माणूस विकत घायल, पण माणुसकी ? पैशाने बेड विकत घ्याल, पण झोप ? पैशाने औषध विकत घ्याल, पण आरोग्य ? पैशाने नाती विकत घ्याल, पण प्रेम ?
पैसा म्हणजे साधन , पैसा म्हणजे साध्य , पैसा म्हणजे सुःख , पैसा म्हणजे दुःख , पैसा म्हणजे अश्रू , पैसा म्हणजे हसू , पैसा म्हणजे शांती , पैसा म्हणजे अशांती , पैसा म्हणजे दुधाची वाटी , पैसा म्हणजे शाळेची पाटी , पैसा म्हणजे तरूणाची लाठी , पैसा म्हणजे म्हाताऱ्याची काठी , पैसा म्हणजे मरणानंतरची ताटी , पैसा म्हणजे प्रगती, पैसा म्हणजे अधोगती, पैसा म्हणजे मालक, पैसा म्हणजे नोकर, पैसा म्हणजे घामाचा दाम , पैसा म्हणजे हाताचा मळ , पैसा म्हणजे शोषितांचे रक्त , पैसा म्हणजे इंधन , पैसा म्हणजे वंगण , पैसा म्हणजे मित्र, पैसा म्हणजे शत्रू, पैसा म्हणजे देव, पैसा म्हणज

विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न

arunjoshi123 ·

पैसा Wed, 04/30/2014 - 16:40
The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage.
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे? हा कायदा पास केला म्हणून लगेच १००% बायका पुरुषांना कोर्टात खेचतील असं समजणं हा मूर्खपणा झाला. आपल्या नात्यातला विसंवाद जाहीररीत्या कबूल करायचं धाडस फारच थोड्या बायका दाखवतील. समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील. संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?
संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते. ७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.
हे कविताचं म्हणणं पटलं. मात्र बलात्कार हा गंभीर गुन्हा का आहे हे त्याला "बलात्कार" असं का म्हणतात यावरून पुरेसं स्पष्ट आहे. निव्वळ अनैच्छिक संभोगापेक्षा 'बळाचा अतिरेकी वापर' हा जास्त मोठा गुन्हा आहे. त्यातही आपल्या स्थानाचा, पदाचा गैरवापर केला असेल तर तो अधिकच मोठा गुन्हा आहे. कारण त्यात विश्वासघात, दुसर्‍याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणे असे आणखीही काही गुन्हे येतात. आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.

In reply to by पैसा

मृत्युन्जय Wed, 04/30/2014 - 16:50
एक प्रॉब्लेम आहे, आजही ४९८अ चा दुरुपयोग होतो. त्याचा दुरुपयोग झाला तर माणूस आत जातो. यात माणूस वरतीच जायचा.

In reply to by मृत्युन्जय

पैसा Wed, 04/30/2014 - 16:58
'क्रौर्य' याची व्याख्या केलेली नसल्याने दोघेही एकमेकांवर तसे आरोप करू शकतात. आणि बलात्काराला फाशीची शिक्षा आपल्याकडे नाही. त्यामुळे वर जायची शक्यता नाही. कोणाचा जीव गेला/गंभीररीत्या जखमी झाले तर खुनाच्या/खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली फाशी होऊ शकते. (जसे दिल्ली आणि मुंबई केसेसमधे झाले).

In reply to by पैसा

एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? भाषांतरः राजकिय भाषा: कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती आहे. सामान्य मराठी भाषा: आमच्या मताच्या बँका नाराज होतील ना ? *. {* त्यांना "ऐकायला" बरा वाटेल असा कायदा बनवला म्हणजे ते खूष (तो निरर्थक असला तरी बेहत्तर) आणि मग आम्हाला पाहिजे ते करायला आम्ही मोकळे ! इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय? कायतरीच काय ! }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 20:00
जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?
This is not about that very family. This is about the threat perception on 'getting into family' in the rest of the society. गावात चार प्रतिष्ठीत केसेस आल्या तर 'संपूर्ण विवाहितांत' इ इ गैरसमजांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 14:58
सगळ्या गोष्टींसाठी कायदे होतील, फक्त त्यात पाणी घालून पाणचट होतील. म्हणजे ठोस परिणाम शून्य. एका कलमाचा अर्थ एक कोर्ट "असा" लावील आणि दुसर्‍या कलमाचा अर्थ वरचं कोर्ट "तसा" लावील. मग सगळी केस "बॅक टू स्क्वेअर वन". एखाद्या बाईने विवाहांतर्गत बलात्काराचा दावा समजा दाखल केलाच, तर केसचा अंतिम निकाल येईपर्यंत दोघेही बहुधा वर पोचलेले असायचे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 19:18
इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय?
जे अगदी कंपन्यांचे काटेकोर करार असतात त्यांत देखिल कोणत्या पक्षांचे अधिकार नि कर्तव्ये काय काय आहेत असे सुनिश्चित्पणे सांगता येत नाही. इथे प्रश्न लग्नाचा आहे. म्हणजे संभोग सोडून इतर सर्व बाबींत दोन्ही पक्षांचे काहीही मतभेद नाहीत असे मानू. आता संभोगासाठी नैसर्गिकतः दोन्ही पक्षांची सतत, मुक्त होकार हवा. एकाचा नसेल तर लोचा आहे. क्रौयाचे प्रकार वगळा (वर लिहिले आहे). फक्त दोनच प्रकारचे नकार पाहू: १. अगदी काहीही म्हणजे काहीही कारण नसताना घटनादत्त स्वातंत्र्याचा वापर करून दिलेला नकार. २. ज्यात स्त्री असे कारण सांगते जे तिच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे (से व्रत), पण क्रौय, बलप्रयोग ह्या कायद्यांनी त्या कारणाला अर्थ नाही. या दोन्ही केसेस मधे रिजनेबल मनधरणीने फरक पडला नाही असे मानू. जर कायद्याने या दोन्ही वेळी झालेला संभोग (ज्यात पुन्हा शारिरीक अत्याचार, क्रौय नाही, मुद्दाम म्हणून तर नाहीच नाही.)बलात्कार मानला तर काय होईल? १. दोन्ही पक्षांना दोन्ही पक्षांची पूर्ण मर्जी होईल तोपर्यंत वाट पाहावी लागेल. २. यातून लैंगिक उपासमार होऊ शकते ३. ज्या कारणांचा लैंगिकतेची संबंधच नाही अशी कारणे मधे आणून संमतीच्या अधिकाराचा गैरवापर होइल. तो गैरवापर जाहीर् असेल वा नसेल. पण अगदी जाहिरपणे गैरवापर असेल तरी काही करता येणार नाही. ४. मग 'मला एक तोळे सोने दिले नाही (उदा)' म्हणून माझी बायको माझी लैंगिक कुचंबणा करत आहे हे न्यायालयात न्यायला अजून एक कायदा लागेल. ५. नवरा बायकोचे नाते नाजूक असते. ते लाँग टेर्म मधे खूप मॅच्यूर असले तरी जेव्हा खाचखळगे, दर्‍याखोल्या येतात (ज्या खूप नि खूपदा येतात) तेव्हा हा कायदा एक 'ब्रह्मास्त्र' बनू शकतो. ६. या कायद्याचा मूल उद्देश 'बलात्कार न व्हावेत' असा आहे. त्याचा कुटुंबातल्या इतर बाबींवर परिणाम होऊ नये असा आहे. ७. जे लोक गुन्हे टाळण्यासाठी 'कुटुंबे मोडीत काढायला काय हरकत आहे' असा विचार करत असतील त्यांच्यासाठी हे जाणणे आवश्यक आहे कि 'स्त्री व पुरुषांचे कोणतेही कोहॅबिटेशन' कुटुंबच आहे. त्याचे रुप बदलून फार फरक पडणार नाही. समस्या तिथेच राहतील. जगात अनेक प्रगत देशांत हा कायदा नाही, जिथे आहे तिथे स्त्रीया जास्त अन्यायमुक्त आहेत असाही प्रकार नाही. तेव्हा भारताचे राजकारणी जेव्हा एक भूमिका घेतात तेव्हा त्याची टर न उडवता उत्तर द्यायचा प्रयत्न करणे इष्ट.

In reply to by arunjoshi123

जोशीसाहेब, तुमच्या सद्हेतूबद्दल अजिबात संशय नाही. शिवाय असे धागे सर्वसमावेशक चर्चा करवून आणतात आणि हे पार्टीसिपेटरी लोकशाहीचे लक्षण आहे. म्हणूनच ते स्वागतार्ह आहे. मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे. मेंदू आला की संशयवाद (skepticism) आलाच... तर मग तुम्ही उल्लेखलेले संशयवादी वाक्य का लिहिले गेले त्याबाबत काहीसे... १. सद्या आपल्याकडचे राजकारण्यांचे वर्तन बघता, कायदा बनण्याअगोदर जे राजकारणी डावपेच आणि जी समीकरणे खेळली जातात याचे खालिल दोन उदाहरणे बोलकी ठरावी: अ. आम्ही निवडणूकीत निवडून आलो आहोत. आता सिव्हिल सोसायटीला आम्हाला सांगायचा अधिकार नाही. त्यांनी आंदोलन करणे म्हणजे अराजक (केऑस) आणि लोकशाहीविरोधी आहे... हे उद्गार आहेत सर्वोच्च कोर्टाचा गाजलेला वकिल असलेल्या कायदामंत्राचे. पार्टीसिपेटरी लोकशाहीचे (जी लोकशाहीचे सर्वात योग्य व्हर्शन समजले जाते) यापेक्षा किती धज्ज्या उडवायला पाहिजेत? आ. पूर्व केंद्रिय मंत्री आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री असलेला नेता बलात्काराच्या संदर्भात म्हणतो, "बच्चे है । गलतिया करते है ।" ब्युरोक्रसीने कितीही उत्तम ड्राफ्ट बनवला तरी त्यावर चर्चा करून, त्यात आपल्याला सोईच्या दुरुस्त्या सुचवून, त्यांच्यामुळे कायद्याचा मूळ उद्द्येश पराभूत झाला तरी त्या मान्य करवून घेऊन मगच राजकारणी आपले कायदे पास करणार, मग "राजकारण सोडून इतर कशाला (उदा. लॉजीक, न्याय, संतुलित विचार, इ) जास्त महत्व दिले जाईल का?" हा माझा मुख्य प्रश्न तुम्ही उद्धॄत केलेल्या वाक्याचा खरा अर्थ आहे. २. आपले बरेचसे कायदे कालबाह्य झालेले आहेत हे त्यांच्या नावांतील इसवीसनांवरून कळते. काही कायदे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. इतक्या वर्षांनंतर, फक्त अमेंडमेंट्सची ठिगळे पुरेशी नाहीत आणि नविन, सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे "सुलभपणे व्यवहारात वापरण्याजोगा" कायदा बनविणे ही उत्तम शासनव्यवस्थेस अत्यावश्यक आणि मूलभूत गोष्ट आहे हे नेत्यांना अनेक दशके "समजले नाही" की "अशी अव्यवस्था असणे हे जास्त सोईचे आहे?" हाच मुख्य प्रश्न आहे. आणि वास्तवता पहाता याचे उत्तर द्यायलाच पाहिजे का? ३. कायदा: (अ) कुठलाही कायदा सर्वप्रथम सुगम, न्याय्य आणि संतुलित असणे जरुरीचे असते. राजकीय चढाओढीत न्यायाची काय अवस्था होते हे पाहण्यासाठी शाहबानो केस आणि नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचा डागाळलेल्या राजकारण्यांसंबद्धीचा निर्णय उलटवण्यासाठी केलेली (पण सुदैवाने निष्फळ झालेली) वटहुकुमाची खेळी, ही दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. मात्र केवळ सुगम, न्याय्य आणि संतुलित कायदा पुरेसा नाही... (आ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणणे जरूरीचे आहे. कोण्या एका कायद्यात याबाबत पुरेसा विचार आणि तजवीज केली आहे आणि ती व्यवहारात आणली आहे हे प्रत्यक्षात बघायला खूप आवडेल आणि अभिमान वाटेल. नविन कायदा / अमेंडमेंट आली की त्याबाबतीत संबद्धित लोकांचे प्रबोधन (प्रोअ‍ॅक्टीव्ह स्टेकहोल्डर ओरिएंटेशन) होण्याऐवजी मेडियात उलटसुलट मते व गोंधळ आणि मग सरकारचा खुलासा हे नेहमीचे आहे. (इ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणल्यावर "त्याच्या पालनावर उत्तम देखरेख आहे आणि त्याचे पालन केल्यास फायद्याचे आहे आणि पालन न केल्यास कारवाई होईल" ही जाणीव जनमानसात तयार करणे जरूरीचे असते. आणि तशी कारवाई कोणताही (पैसा, दडपण, इ मुळे)अपवाद न करता करणे जरूरीचे आहे. सद्या ही अट बहुतांश स्वप्नावस्थेतच आहे. ४. कायदा समतोल व्हायला त्याचा परिणाम होणार्‍या सर्व घटकांचा (स्टेकहोल्डर्स) समतोल विचार अत्यंत जरूर आहे... यालाच साधारणपणे न्याय असे म्हणतात. एका घटकाला झुकते माप देताना दुसर्‍या घटकावर अन्याय होऊ नये याची शक्य ती सर्व खबरदारी घ्यायला हवी. "धर्म, जात, लिंग, इ कारणाने कायदा एका बाजूला झुकलेला असणे" या राजकीय विवशतेचा/प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची ताकद राखणारे नेते हा दुर्दैवाने भारताचा विशेष नाही. ५. समतोल कायदा म्हणजे सर्वसामान्य नागरीकाइतकेच शासनही जबाबदार (अकाउंटेबल) असणे जरूरीचे आहे. यात कारवाई आणि कारवाईची वेळ या दोन्ही सारख्याच महत्वाच्या असतात. उदा: सर्वसामान्य नागरीकाला एखाद्या मागणीकरिता अर्ज / गुन्ह्याची तक्रार करायचा हक्क भारतात आहे. हा हक्क ठराविक कालावधित न बजावल्यास नागरिक हक्क गमावतो. इथपर्यंत ठीक आहे. पण... त्या अर्जावर/तक्रारीवर योग्य वेळेत, योग्य कारवाई न केल्यास, तसे करणार्‍या अधिकार्‍यावर (आणि त्याच्यावर दडपण आणणार्‍यावर) कारवाईबद्दल कायदा बर्‍याचदा मुका असतो. ही पद्धत वसाहतवादाचा अवशेष आहे... कारण राजेशाहीत राजा प्रजेला दोषी ठरवू शकतो पण राजा नेहमी बरोबर असतो (The king is always right.) प्रजा त्याला जाब विचारू शकत नाही. हा अवशेष नजरचूकीने राहिला असे म्हणणे म्हणजे नेत्यांच्या हुशारीवर अविश्वास दाखवणे होईल... मी तरी असा धाडसी आरोप करणार नाही ! असो... अजून आशा सोडली नाही. देश बदलतोय. आपण बदलतोय... पण जरा (की फार?) हळूहळू. त्यामुळेच ही आवश्यक अस्वस्थता अणि संशयवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे. >>> हृदयाला काडीची अक्कल नसते ... एकदा नेमुन दिलेले काम ,धडकत रहाणे , हे विचार नकरता करत रहाणे येवढेच मेंदुला जमते ..... त्या अर्थाने ,थोडक्यात कोणताही सारासार विचार न करता , ह्या कायद्याची अंमलबजावणी करावी असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? :D

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता :) असो. त्या वाक्याचा सरळ साध्या मराठीत अर्थः "कायदा लिहीताना पळवाटा शोधून चलाखी करून कायद्याचा गैरफायदा घेता येंणार नाही येवढे डोके वापरणे आवश्यक आहे, मात्र तो अंमलात आणताना तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखणे आवश्यक आहे." अर्थ अजून नीट समजण्यासाठी एक उदाहरणः एका माणसाच्या कृतीने दुसर्‍याचा मृत्यु होणे याचा तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखून; खून (मर्डर), मनुष्यवध (मॅन स्लॉटर), अपघात, इ अनेक प्रकार असू शकतात आणि त्यांच्यासंबद्धात दिलेले निर्णय व शिक्षांत जमीनस्मानाचा फरक असू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता
>>> :D ह्या स्मायलीचा अर्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा माझा समज होता :) असो !

In reply to by प्रसाद गोडबोले

मीही तुमच्यासाठीच्या प्रतिसादात स्मायली टाकली होतीच ;) विषय गंभीर असल्याने कोणाचा गैरसमज होऊ नये याचीही खबरदारी घेणे जरुरीचे होते, नाय्का ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 14:19
कायदाप्रणालित काय दोष आहेत ते आपण रोचकपणे निदर्शवले आहे. ते महत्त्वाचे आहेच. पण 'शिक्षणसंस्थेत प्रचंड घोळ असताना' 'एक विशिष्ट विषय कसा शिकवायचा' इथपर्यंतच चर्चा सिमित ठेऊ या. आपण दाखवलेल्या बाबी या विशिष्ट कायद्याच्या बाबतीत काही वेगळे परिणाम दाखवत असतील तर ते आपणाकडून ऐकायला आवडेल.

In reply to by arunjoshi123

सर्वसाधारणपणे लोकमताचा दबावच कोणताही कायदा कसा असेल हे ठरवत असतो आणि हा कायदा त्याला अपवाद नाही. जोपर्यंत सरळसरळ पाशवी बलात्काराबाबत "बच्चे है । गलतिया करते है।" असले राजकारण उघडपणे होते आणि त्यामुळे मते मिळतात; इतकेच नाही तर त्याबाबत गदारोळ करून इतर पक्ष/मेडीया लोकमत बदलू शकत/इच्छित नाही, तोपर्यंत विवाहबाह्य पाशवी बलात्काराविरुद्ध संतुलित कायदा आणि त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. फार फार तर लोकक्षोभाचे प्रसंग तात्पुरते आवरण्यासाठी निर्भया प्रकरणासारखी मलमपट्टी करून वेळ मारून नेली जाईल, असेच अनुभव सांगतो. विवाहांतर्गत बलात्काराची व्याख्या करणे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे वरच्यापेक्षा अनेक पटींनी किचकट काम आहे. यात (सहाजिकपणे) आपापल्या मतदात्यांवर लक्ष ठेवून असलेल्या राजकारण्यांचे एकमत ही जरा दूरचीच गोष्ट दिसत आहे. त्यामुळे पहिला ड्राफ्ट जरी "जास्तीत जास्त" संतुलीत आणि न्याय्य असा बनवला तरी सद्यस्थितीत तो पास होईपर्यंत होणार्‍या अनेक राजकीय अगतिकतेच्या आणि देवाणघेवाणीच्या अमेंडमेंट्समुळे त्याचा मूळ गाभा हरवण्याचीच जास्त शक्यता आहे असे वाटते. सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी खालीलपैकी कमीत कमी एक (दोन्ही असल्यास सोन्याहून पिवळे) गोष्ट असणे जरूरीचे आहे: १. "अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज" लोकशाहीतले नेते हे (सहाजिकपणे) नेहमीच मतांवर लक्ष ठेवून कोणतीही कारवाई करतात. त्यामुळे सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी जनमताचा रेटा आवश्यक असतो. सद्या भारतात याची खूपच वानवा आहे. २. "एक्सेप्शनल अदरवाईज" : देशाच्या सुदैवाने असा नेता असावा की जो स्वतःचा आणि त्याच्या पक्षाचा स्वार्थ बाजूला ठेवून आणि सर्व प्रकारचा विरोध झुगारून केवळ देशाचा आणि नागरिकांचा फायदा मध्यवर्ती ठेवून सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे करण्याइतके बळ राखून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून सिंगापूरचा ली क्वान यू डोळ्यासमोर येतो. भारताचा ली क्वान यू पहाण्याची आस आहे. मात्र वरीलपैकी काही होईपर्यंत आता चालू असलेल्या चर्चा आणि विचाराच्या देवाणधेवाणीचे मुल्यही अजिबात कमी नाही... तो त्या दिशेने होणार्‍या प्रवासाचा भागही असू शकतो.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:02
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे?
हा प्रश्न इतक्या हलक्याने घ्यायच्या स्वरुपाचा नाही. पत्नी आजारी असेल, गर्भार असेल, संभोगक्षम नसेल, वृद्धा असेल, पतीस आजार असेल, रोग असेल, अनैसर्गिक संभोग करायचा असेल, क्रौयपूर्ण संभोग करायचा असेल इ इ तर दखल घेणारे कायदे अगोदर अस्तित्वात आहेत. हा या धाग्याचा विषय नाही. १. लग्न केले म्हणजे संभोगास दोहोंबाजूंनी 'सर्व सामान्य स्थितींत' कायमची, irrevocable परवानगी आहे असे सध्याला मानले जाते. इथे नकार कोणत्या स्थितीत मिळेल? 'मला तुझ्यासमोर माझे वर्चस्व सिद्ध करायचे आहे, ते मला हेकटपणा करायचा आहे, ते माझा मूड नाही ते माझी क्ष क्ष मागणी पूर्ण झाली नाही ते माझे य य व्रत आहे ते ही काळ वेळ नव्हे, ते माझे हे आप्त गेले, ते माझा हा पेट गेला, ते मला केवळ माझ्या घटनादत्त संमती नाकारण्याच्या अधिकाराचा वापर करायचा आहे, कोणतेही स्पष्टीकरण न देता' पैकी काहीही असू शकते. अशावेळच्या प्रत्येक बलात्कारालात वेगवेगळी गुन्हेगारी आहे. २. याउपर दिलेला नकार "संपूर्ण शेवटपर्यंत सर्व प्रकारचा कंप्लीट रिजिड नकार व विरोध" ते "शेवटी १००% मावळलेला नकार/ विरोध" या रेंजमधे कुठेही असू शकतो. ३. अशी घटना कधीतरी एकदा असू शकते , नेहमीचीच असू शकते. यातील काय काय सजापात्र आहे, नि सर्वच सजापात्र असेल तर सजेत किती तीव्रतेप्रमाने किती फरक असावा हे माहित असणे गरजेचे आहे. गुन्हा सिद्ध कसा करावा हे तज्ञ सांगतील.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:04
समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील.
असे आत्मविश्वासाने म्हणता येणार नाही. अजून ४०-५० वर्षांनी तर नाहीच. नि असे होऊही ही नये. अन्याय असेल, कायदा असेल तर त्याचा योग्य तो वापर व्हावा.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:25
संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?
हे एक दुरगामी बिल आहे. यात घटना दुरुस्ती पण येते. हे बिल देवेगौडानी (तेव्हा स्त्रीयांचा कोई जोर नही था) चालू केले. राज्यसभेत आरामत पास झाले. या बिलाचे परिणाम पाहता याला अल्प काळात पास होणे अपेक्षिणे चूक आहे. समाजवादी पक्ष वगळता सर्व पक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला. नको नको ते पक्ष एकत्र आले -बिलासाठी. दलित नि स्त्रीया सोडल्या तर ओबीसी नि सर्वण पुरुषांसाठी लोकसभेत ४४% च जागा उरतात. त्यातही दलित नि स्त्रीया निवडून येऊ शकतात. शिवाय या कोट्यात दलितांच्या उपकोट्याची मागणी झाली. म्हणून मामला लांबला आहे. आज प्रत्येक मेनिफेस्टोत हे वचन आहे. त्यामुळे असा आळ घेणे अस्थानी आहे. मुलतः राज्यकर्ते हे 'त्यांचा' स्वार्थ ठेऊन कायदा करतात असे म्हणणे चूक आहे. याला १-२ अपवाद असतील पण असे नाही. इथे ही लोकांच्या 'बेडरुममधे घुसताना', सरकार, अर्थातच, गोंधळ घालू इच्छित नाही. सरकारच्याच हेतूबद्दल शंका घेणे सिनिकल आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:50
आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.
आज प्रत्येकाला 'कायद्याच्या' संरक्षणाची गरज आहे. अशा शपथा घेतल्याचं १% पेक्षा जास्त लोकांना माहितही नसतं नि त्यातल्या अर्ध्यांना त्याच्याशी काही मतलब नस्तो. म्हणून चर्चा अशी हवी - १. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावा ४. हा कायदा व्हावा कि नाही? ५. त्यात काय असावे नि काय नाही? ६. इतर काहीच कारण नसताना 'शुद्ध संमतीचा अधिकार' असावा कि नसावा? का? ७. इतर कारणांसाठी , म्हणजे व्रत इ, 'अशुद्ध संमतीचा अधिकार' असावा का नसावा? कोठपर्यंत? ८. शिक्षा काय असावी? ९. ते घर मोडावे असे अभिप्रेत असावे का? (
दरवर्षी
६६% जोड्यांमधे असे होते) १०. घर न मोडता, पतीचे प्रबोधन करावे, हलकिफुलकी शिक्षा करावी का? ११. कॉलेजात हा विषय, एक धडा असावा का? १२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय? १३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का? १७. नजदिकच्या काळात या कायद्याचे कितपत चांगले परिणाम होतील. आणि १८. Would people design marital,cohabitations, etc. systems that fall outside purview of such laws? 19. Will sex, such private thing, like marriage, be a nearly government regulated activity in distant future, say 100 years?

In reply to by arunjoshi123

पैसा Fri, 05/02/2014 - 18:03
१. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावा
व्याख्या कठीण आहे.
१२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय
हे मानसिक क्रौर्य याच्या अंतर्गत येत असावे,
१३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का?
जिथे असा कायदा आधीपासून अस्तित्त्वात आहे तिथे काय सामाजिक परिणाम झालेत याचा अभ्यास करावा लागेल.

शुचि Wed, 04/30/2014 - 19:08
"बलात्कार" झाला हे सिद्ध कसे करणार? विवाहीत बाई घरातून तशाच अवस्थेत उठून पोलीसांकडे जाणार का? का आरडाओरडा करुन शेजारी गोळा करणार? नाही, खरच कळलं नाही म्हणून विचारते आहे. की विवाहानर्गत बलात्कार सिद्ध कसा होतो? अवांतर झाले असल्यास क्षमस्व!

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:21
कायदे आणि कलमांची खूप गुंतागुंत होईल यात. खास करून विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात जरा जास्तच.

In reply to by शुचि

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 19:38
यात काही अवांतर नाही. १. भौतिक घटना = सामान्य/ बलप्रयोग/ क्रौय २. मानसिक घटना = आनंद / यातना ३. कर्ता = पती /साथी/ अन्य ४. स्त्रीची संमती = आहे / नाही (इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती) ५. गैरसमज = आहे / नाही (पतीने बुद्ध्या बलात्कार केला कि नाही, नि स्त्रीला काय वाटते.) कायदा विचारात घेण्यापूर्वी अशी बरीच permutations , combinations आहेत. त्यातही तो माधुरीचा का करिश्माचा बेटा का कोणता पिक्चर आठवा. "तुमने छोड भी दिया?" - अगोदर थोडी आरडाओरड करून मग नायिका हिरोला असे म्हणते. मिपा वर राम नि सीतेच्या अशा एका प्रसंगाची चर्चा झाली होती. यातल्या क्रौय भागाला शिक्षेचा आहे. बाकी सगळे कंफ्यूजन आहे. म्हणून संमतीच्या हक्काची चळवळ आणि गुन्ह्याविरुद्धची चळवळ यांना वेगवगेळी सहानुभूती मिळणार आहे. आणि चित्र आहे यातल्या प्रत्येकच गोष्टीला (काँबोला) गुन्हा आहे नि नाही असं काळं पांढरं करता येतं का? एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.

In reply to by arunjoshi123

शुचि Wed, 04/30/2014 - 19:41
एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.
+१
इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती
हो बरोबर.

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:16
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला. किंवा असे बोलू शकतो की आपल्या सक्षम(?)आणि सुसंस्कृत(??) विवाहसंस्थेचा पाया पुरुषप्रधानसंस्कृती आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Wed, 04/30/2014 - 19:19
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल.
या वाक्याचा दुसरा गर्भितार्थ मला तरी हा दिसतो आहे की जर वैवाहीक संभोगसुखाच्या बाबतीत अतिक्लिष्ट अन कडक कायदे होऊ लागले तर पुरुष लग्नच करणार नाहीत.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:24
नाही हो, कायदा होणे आणि त्याचा सर्रास वापर होणे यात फरक आहे. तसे झाले तरच असा विचार कोणी गडी करू शकतो.

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Wed, 04/30/2014 - 19:43
अर्थात पुरुष लग्नच करणार नाहीत या अनाठायी भीतीमुळे, बलात्कार सहन करावेत असे माझे म्हणणे मुलीच नाही - हो स्पष्ट केलेले बरे ;)

In reply to by शुचि

हाडक्या Wed, 04/30/2014 - 21:59
इथे शुचितैशी सहमत. तसेच एक प्रश्न हा देखील आहे की दुरुपयोगापेक्षा जबाबदारीने तक्रार दाखल केली जाण्याची अपेक्षा इथे आहे.. एखाद्या घरगुती भांडणातपण या गोष्टी धमकीच्या हत्यारासारख्या देखील वापरल्या जाऊ शकतील, काही सांगता येत नाही. [आपल्याकडे ज्यांना या कायद्यांची खरोखर गरज असते अशा लोकांची सहन करण्याची वृत्ती जास्त दिसते तर गैर फायदा घेऊ पाहणारे बर्‍यापैकी तयारीचे लोक दिसतात मग कायदा कोणताही असो. सबल(?) गटात मोडणे हाच गुन्हा? ]

In reply to by तुमचा अभिषेक

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 14:48
"सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला." १. एक क्षण मानू कि (unlike shown is Disclosure) स्त्री बलात्कार करू शकत नाही. २. असे म्हणणे कि सरकार पुरुष प्रधान समाजाचे रिफ्लेक्शन आहे निराधार आहे. ३. निसर्गतःच जिथे 'फक्त' स्त्रीयांवर अन्यायचा प्रश्न येतो तेव्हा सरकारने त्याची दखल घेतली आहे. ४. फक्त संभोगाला सुद्ध संमती नाही म्हणून बलात्कार अशी व्याख्या असेल तर संमती खरेच होती कि नाही हे (खटल्याच्या वेळी) केवळ स्त्रीच सांगू शकते. अन्यथा संमतीचे डॉक्यूमेंटेशन करावे लागेल. ५. असा वेळ कि जिथे पतीने पत्नीच्या संमतीविना संभोग केला पण क्रौय केले नाही वा गरजेपलिकडे बल वापरले नाही त्याला बलात्कार्‍याच्या क्लबात घालणे चूक असू शकते. कारण सामान्यतः बलात्कार १. दोन व्यक्तिंत संभोग अभिप्रेत नसताना २ प्रचंड मानसिक त्रास ३. सामाजिक दुषणे ४. जीवनातून उठणे ५. शारीरिक पीडा ६. गर्भ राहिला तर होणारी बदनामी ७ कोर्ट कचेर्‍या ८ लग्न करण्यात येणार्‍या अडचणी ९. बलात्कार करणाराचा खरोखरच स्त्रीसाठी, संबंध नसताना, उपभोग वस्तू म्हणून पाहणे, १०. कंडोम, इ न वापरला जाणे ६. संमती नसताना स्त्रीला संमतीसाठी उद्दिपित केले तर तिला कदाचित शारिरीक त्रास होणार नाही. पण संभोग संपल्यानंतर त्याबद्दल पुन्हा अनाकर्षणाची भावना येते. मग ती पुन्हा तक्रार करू शकते जी योग्य नसू शकते. ७. या कायद्याने मूल व्हावे कि नाही (अगदी एकही) केव्हा व्हावे, किती व्हावेत हे अधिकार फक्त स्त्रीकडे आपोआप जातात. हे अपेक्षित आहे का? ८. मूळात अन्याय करण्याची इच्छा असणे नि वासनापूर्ती करण्याची इच्छा यांत फरक आहे. एकातून दुसरे अभिप्रेत असू शकते, होऊ शकते पण तरीही या दोन अगदीच भिन्न इच्छा आहेत. यामुळे संस्कृती, प्रधानता, सरकार यांना दोष देणे अयोग्य वाटते.

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 19:55
वैवाहिक बलात्कार सजापात्र गुन्हा ठरवला तर विवाहसंस्था वा कुटुंबसंस्था कोसळेल, हादरेल म्हणणे मूर्खपणाचे आहे. याची कारणे अशी - १. कोणताही कायदा असा बनत नाही कि त्याचा प्रचंड दुरुपयोग व्हावा. न्यायपालिका व्यवस्थित काळजी घेते. २. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात. ३. "स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको. ४. म्हणजे कायद्याचा झाला तर फायदाच होणार आहे. ५. केवळ चांगला मेकॅनिझम सुचवणे, चांगली अंमलबजावणी करणे हे गरजेचे आहे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 22:23
पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे... पण..... धार्मीक बाब म्हणून (पत्नीने पतिची शरीर्सुखाची इछ्चा त्रुप्त करणे कर्तव्य आहे) ही गोष्ट बहुदा गुन्हा ठरवता येत नाही, कारण मग कायद्याकडे पतिने शरीर्सुख कोणाकडे मागायचे या प्रश्नाचे उत्तर नाही.
"स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको.
अज्ञानात सुख असते खरे. असो.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 23:17
पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे
कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.
स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको
म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे. अर्थातच पुरुषांवरील अन्यायांत नि:संशयपणे पूर्वीपेक्षा वाढ होईल, पण त्या पेक्षा कितीतरी प्रमाणात स्त्रीवरील अन्याय कमी होईल. आशा आहे कि माझ्या अज्ञानाचा विस्तार मी व्यवस्थित मांडू शकलो आहे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य गुरुवार, 05/01/2014 - 00:42
कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.
कृपया प्रतिसाद पुन्हा वाचा, सजा का होत नाही यचे कारण मीच साइट केलेले आहे.
म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे.
" ...उगाच बाऊ नको" म्हणानार्‍या व्यक्तीने मुळातच स्त्रिला सिलेक्टीव लिबर्टी दिलेली असते त्यामुळे सखोल परिणामांचा उहापोह संभवत नाही. आपल्या अज्ञानाचा विस्तार माझा प्रांत नाही पण आपण कशाला "जोक" म्हणा॑लात यावरुन आपल्या विनोद बुध्दीला काय म्हणावे ?

In reply to by arunjoshi123

Pain Fri, 05/02/2014 - 11:32
२. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात. ४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे. कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.

In reply to by Pain

पैसा Fri, 05/02/2014 - 12:02
मग हजारों हा आकडा कुठून आला? ते लाखों पण असतील नैतर शेकडो पण असतील. बोलताना काहीपण बोलता येतंय.

In reply to by पैसा

यसवायजी Fri, 05/02/2014 - 16:34
सर्वसामान्य माणसाला आसपास काय चाललंय एवढं तरी कळतंच ना? माझ्या ओळखीची फक्त अशी २-४ उदाहरणे आहेत. आता भारतातले आकडे द्या म्हटले तर नाही सांगू शकणार पण, तरी तुम्ही म्ह्णताय तसे "बोलताना काहीपण बोलता येतंय" असंच असेल तर नो चोम्मेन्त्स. आजचा (वात्रट) सुविचार- Statistics are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.

In reply to by कपिलमुनी

यसवायजी Fri, 05/02/2014 - 18:55
@ असं काहीतरी उत्तर द्या- असे आकडे (त्याच सर्वसामान्यातला एक असणार्‍या) माझ्याकडे नाहीत असे आधीच्या प्रतिक्रीयेत म्हटलंय. तुम्ही दिलेले आकडे बरोबर असु शकतात. पण beaten,raped or forced हे सगळं आलंय त्यात. फक्त forced ची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. जाताजाता- http://www.498a.org/index.htm

In reply to by यसवायजी

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 21:30
व शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये म्हणून तत्सम लोकभयस्तव अनेक पुरुष तक्रार करण्यास पुढे जात नाहीत. याचा अर्थ पुरुषांची घुसमट , गळचेपी हित नाहीये असा अजिबात नाही मग विदा मिळवायचा तरी कसा ? इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?

In reply to by आत्मशून्य

शिद Mon, 05/12/2014 - 18:01
इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?
शक्यता नाकारता येत नाही... *acute*

In reply to by पैसा

Pain Sun, 05/04/2014 - 08:29
"बोलताना काहीपण बोलता येतंय." मग तुम्ही कशावरून "काहीपण" बोलत नाही आहात? हा लेखच कशावरून "काहीपण" नाही? मुद्दा खोडता आला नाही की असल काहीतरी लिहायच. फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा

In reply to by Pain

पैसा Sun, 05/04/2014 - 08:32
http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html यातल्या आकडेवारीसारखी स्पष्ट आकडेवारी द्या.
फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा
हे तुम्ही मला म्हणावे हाच एक मोठा जोक आहे! =))

In reply to by पैसा

Pain Sun, 05/04/2014 - 09:34
का? तुम्ही इथे फार प्रसिद्ध आहात का? मी बरेच दिवस वाचनमात्रच आहे आणि गवि, सुबोध खरे, जयंत कुलकर्णी, स्पार्टाकस, बॅटमॅन इत्यादींचे लेख नेहमी पाहतो पण तुमचे नाव कधी पाहिलेले आठवत नाही. फेक नसाल तर ते वाक्य इग्नोअर करा.

In reply to by पैसा

Pain Tue, 05/06/2014 - 10:02
तुम्हाला आकडेवारी कशासाठी असे विचारले तर "बोलताना काहीपण बोलता येतंय" असा बाष्कळ प्रतिसाद मिळाला. सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते. अजूनही ना कारण दिलेत ना काही मुद्दे मांडलेत, नुसता आकडेवारी द्या, आकडेवारी द्या असा धोशा लावलेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही मला विचारत असलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध आहे. ती पहा, काही मुद्दे असतील तर मांडा नाहीतर जाउ द्या.

In reply to by Pain

पैसा Tue, 05/06/2014 - 10:08
हजारो केसेस ४९८अ च्या गैरवापराच्या आहेत असे तुम्ही म्हणालात. तेव्हा ते सिद्ध करायची जबाबदारी तुमची. तसे नाही हे दाखवणारे अधिकृत अभ्यासाचे दुवे मी आणि डॉ खरे यांनी दिले आहेत. त्याच्या विरुद्ध आकडेवारी तुम्ही द्या, आम्ही ते मान्य करतो. तुमच्यासारखी हिणकस भाषा वापरणे मला जमत नाही. अजून आपल्या विधानाला आधारभूत अशी आकडेवारी द्या.

In reply to by पैसा

Pain Tue, 05/06/2014 - 10:59
माझा या कायद्याच्या सध्याच्या स्वरूपास विरोध असून दुसर्या बाजूवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेतली जावी, ४९८ अ सारखा तो बाय डीफॉल्ट पक्षपाती बनवू नये असा आक्षेप आहे. डॉ. खरे आणि गोडबोले यांनी मांडलेल्या प्रश्नांना तुम्ही किंवा या कायद्याच्या इतर कुठ्ल्याच समर्थकाने उत्तर दिलेले नाही. तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही. असो. हिणकस(?) भाषा तुमच्या बाष्कळ प्रतिसादाचा परिणाम आहे. इतर आयड्यांशी झालेल्या संवादात तुम्हाला ती आढळून येणार नाही. आता आकडेवारीबद्दल- तुम्ही मागत असेलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध असताना पुन्हा पुन्हा मला का विचारत आहात हे अजूनही कोडेच आहे. तुमच्या दुव्यावर ५ कोटी स्त्रिया बळी असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापैकी हजारात १ असे नोंदणी होण्याचे प्रमाण आहे (म्हणजे ५०,०००). यांची तपासणी करता ६.५% केसेस कायद्याचा दुरुपयोग घेण्याच्या हेतूने दाखल केलेल्या आढळून आल्या. ५०,००० चे ६.५% = ३२५०.

In reply to by Pain

पैसा Tue, 05/06/2014 - 11:25
तुम्ही अजूनही वैयक्तिकरीत्या अपमानास्पद शब्द वापरत आहात.
तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही.
याच्याशी माझा काही संबंध नाही. मी सुरुवातीपासून फक्त "४९८ अ च्या गैरवापराच्या हजारो केसेस" या विधानाबद्दल बोलत आहे. आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. आता तुमच्या "हजारों केसेस" या विधानाला सपोर्ट देणारी आकडेवारी तुम्ही द्या. मी तुमचे विधान बरोबर आहे हे मान्य करेन.

In reply to by पैसा

Pain Mon, 05/19/2014 - 10:23
"आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. " ३२५० हा आकडा १२० कोटींमध्ये नाही तर ५,००,००० मधला आहे. त्याचा अर्थ ५ कोटी स्त्रियांमध्ये ३,२५,००० स्त्रियांनी कायद्याचा गैरवापर केला आहे असा होतो. १२० कोटी ही देशाची लोकसंख्या झाली. तिला मध्ये आणण्याचे काय प्रयोजन? संपादित

In reply to by Pain

कवितानागेश Tue, 05/06/2014 - 13:08
अहो दु:खदबुवा, प्रश्न समजल्यावर क्रुपया 'सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते.' या विधानाची सुद्धा आकडेवारी द्या. आम्हाला पुढची कामं करायला बरे पडेल. :)

In reply to by त्रिवेणी

भावना कल्लोळ Tue, 05/06/2014 - 17:12
दुखदबुवाचे वाचन कच्चे दिसतंय जणु … कि फक्त काही निवडक लोकांच्या लेखाचाच दांडगा अभ्यास आहे. नाही तसे हि काही असेल तर आमची काही हरकत नाही. होते कधी कधी असे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा Fri, 05/02/2014 - 17:56
अरे म्हणजे काय, दर वर्षी अमूक इतके बलात्कार होतात, त्यातल्या अमूक इतक्या केसेस नोंदल्या जातात असे आकडे नेहमी प्रसिद्ध होतात त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढता येतो, की किती जणी बळी पडल्या आहेत. आता ४९८अ च्या बाबतीत पुढील अभ्यास प्रातिनिधिक आहे. http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html ज्यांना हे कलम रद्द व्हायला हवं आहे त्यांनी असा अभ्यास करून तसे निष्कर्ष पुढे ठेवावेत. शिंपल!

In reply to by पैसा

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 20:25
दुवा -- ४९८ अ गैरफायदा हा २००७ चा आहे.(सात वर्षात स्थिती सुधारली असावी असे म्हणण्याला आधार नसावा.) पण एक प्रातिनिधिक म्हणून देत आहे. गैरवापर कमी आहे पण नगण्य नाही. http://www.498a.org.in/rsrcs_RTI_DA498AInd.html ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी विधी आयोगाचा अहवाल मुळातून वाचावा (८५ पाने आहेत) http://lawcommissionofindia.nic.in/reports/report243.pdf

In reply to by Pain

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 00:18
४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.
१.तुम्हाला ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने अर्थातच मान्य. पण मला मांडायचा मुद्दा वेगळा आहे. २. समजा ३५० लोकांचा समाज आहे. त्यात १०० जोडपी आहेत. त्यातली ४० सुखाने राहतात. ६० मधे ४९८ अ ची गरज आहे. म्हणजे नवरे क्रूर आहेत. वर त्याचे त्यांना काही वाटत नाही. आता ही सुविधा आल्यानंतर या ६० पैकी ४५ जणींचे नवरे माहौल (इतरांच्या सजा)पाहून सुधारतील. इतर १० जणींना अजूनही दाबले जाईल. अजून ५ जणीचे नवरे सुधरतील पण बायका बिघडतील. खून का बदला खून से म्हणत आता अन्याय उरला नसला तरी 'गैरफायदा' घेतील. आता सुखी राहणार्‍या पूर्वीच्या त्या ४० जोडप्यांत पुन्हा ५ बायका खुरापती निघतील. कायदा संरक्षण देतोच आहे म्हणून त्या गैरफायदा घेतील. कायद्यापूर्वीची स्थिती पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - ६० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -० कायद्यानंतरची स्थिती - पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - १० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -१० इथे एका लिंगावरचा अधिकचा अन्याय तर कमी होतोच आहे, शिवाय समाजातला एकूण अन्यायही कमी होत आहे, परंतु एक दुसर्‍या प्रकारचा (म्हणजे पुरुषावर)अन्याय सुरु झाला आहे हे मान्य. पण परिस्थिती -२ चांगली वाटते.
कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.
अर्थातच बलात्काराचा कायदा धर्म नि जात निरपेक्ष असतो. दोन्ही लिंगे एक्मेकांवर बलात्कार करू शकत नाहीत, असली तरी त्यात गुणात्मक फरक आहे म्हणून तो लिंगनिरपेक्ष करता येणार नाही.

In reply to by arunjoshi123

Pain Sun, 05/04/2014 - 09:27
सांख्यिकीच विचारात घ्यायची झाली तर थोडी आधीपासून घेउ. वर दिल्याप्रमाणे बहुतांश ( कर्वेंच्या काळापासून ते प्रमाण कमी झालेले आहे पण बहुमत गृहित धरायला हरकत नसावी. नोकरी करणार्या स्त्रिया या प्रतिसादात अभिप्रेत नाहीत.) (हा किंवा इतर प्रतिसाद हे माझे मत नसून धागा + प्रतिक्रिया वचून आलेले विचार आहेत, संपूर्ण विचार झालेला नाही) स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.) त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात. फक्त विवाहित असतानाच नव्हे तर घटस्फोटानंतरही (पोटगी). संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा. सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा). जर हा कायदा आला तर माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते. सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे? मुळात बलात्कार* होण्यापर्यंत उपासमार का घडवून आणावी? ते क्रूर नाही का? प्रेम आटले असेल तर संबंध संपवावेत. नाहीतर नुसते विवाहीत असण्याचे फायदे उपटणार्‍या या बायका आणि पगार घेउन काम न करणारे सरकारी बाबू यात फरक काय राहिला? @पैसा- मुद्देसूद आणि तार्किक प्रतिसादाच्या उदाहरणासाठी arunjoshi123 यांचा हा प्रतिसाद पहा. मी सामान्यत: किमान एवढ्या दर्जाची अपेक्षा ठेवतो.

In reply to by Pain

पैसा Mon, 05/05/2014 - 08:11
४९८अ बद्दलच्या तुमच्या मूळ प्रतिसादासाठी आवश्यक ती आकडेवारी तुम्ही दिलेली नाही. मला सुद्धा एका किमान दर्जाचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.

In reply to by Pain

arunjoshi123 Tue, 05/06/2014 - 14:40
पेनजी, हा प्रतिसाद उत्तर देण्यासाठी माझ्याकरिता सर्वात अवघड निघाला आहे. कोणी आंधळा स्त्रीवादी असता तर आपल्या भाषेवर व हेतूवर शंका घेऊन विषय इतरत्र नेला असता. पण मला आपल्या विचारसरणीच्या लोकांना जर मी माझे म्हणणे मांडून देऊ शकलो तरच या चर्चेची उपयुक्तता आहे असे जाणवले. आता खालिल लेखनप्रपंच. १. पुरुष स्त्रीयांवर या प्रकरणामधे क्ष अन्याय करतात. २. स्त्रीया पुरुषांवर याच प्रकारणामधे ज्ञ अन्याय करतात. इथे माझे आता पावेतोची समजूत होती कि आपण १ बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे निवारण झाले पाहिले. त्यात "एकूणातच सर्व बाबतीत स्त्रीया व पुरुषांचे एकमेकांवर अन्याय करण्याचे प्रमाण काय आहे" हे मधे आणण्याचे कारण नाही. हे आपल्याला मान्य असावे. पण १ हे २ चे फंक्शन असेल तर मात्र मुद्दा किचकट होतो हे मान्य आहे. नॉट टू काँम्प्लिकेट द मॅटर, आपण खालिल गोष्टी बाजूला ठेऊ- १. स्त्रीया बलात्कार करू शकतात. २. पुरुषही आपण म्हणता तसे बायकांना उपाशी ठेवतात. इथे स्त्रीया पाच प्रकारे नकार देऊ शकतात (म्हणजे उपाशी, वै ठेऊ शकतात.)- १. समर्थनीय कारण - पतीस रोग आहे, पाळी आहे, पत्नी आजारी आहे, मूल नको, आता नको, वय, इ इ २. असमर्थनीय कारण - मालमत्ता, सोनेनाणे, इतर काही फेवर याकरिता ३. विचित्र कारण - कोणतीही दुर्भावना नाही पण अंधश्रद्धा, समजूती, गंमत, इ इ ४. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कारण - अकारण, दुर्भावनेने नाही वा चांगल्या भावनेने नाही, पण केवळ आपले स्वातंत्र्य वठवण्यासाठी नकार. हा प्रकार शहरांत जास्त निघावा. ५. जैविक कारण - म्हणजे हार्मोन्स वै चा प्रॉब्लेम असल्याने नकार. पैकी प्रत्येक वेळी पुरुष खालिल प्रकारे वागू शकतात- १. निदान - समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून मग प्रयत्नांती संबंध प्रस्थापित करणे. २. उपास - आपण वर विषद केलं आहे. ३. काडीमोड - घटस्फोट घेऊन वेगळे मग दुसर्‍या स्त्रीशी विवाह करणे. (पोटगी देऊन वा न देता) ४. बलात्कार - जबरदस्तीने संभोग करणे. यातल्या बलात्कारातही तीन प्रकारच्या भावना असू शकतात - १. क्रौय - पत्नीवर राग येऊन क्रौर्यतापूर्ण बलात्कार २. अन्याय - अन्यायाच्या भावनेने बलात्कार ३. वासनापूर्ती - क्रौय , अन्यायाची भावना/बुद्धी नसणे, पण शुद्ध वासनेसाठी संमतीशिवाय बलात्कार्/संभोग करणे.
स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.)
तुम्हाला जे म्हणायचे आहे त्याचा संदर्भ बाजूला ठेवला तर लैंगिकजीवन, पुनरुत्पादन, चरितार्थ, कामे करणे, इ इ मधे दोन्ही लिंगाचा रोल सारखा असतो. बाय अँड लार्ज त्याची किंमत समान असते. किंमत समान नसली ती व्यवस्थाच टिकत नाही. असो. हे अवांतर आहे.
त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात.
देशातल्या सगळ्या संपत्तीचे टायटल पुरुषांचे असते ही एक प्रथा आहे. 'संपत्ती कमावण्यात' दोहोंचे समान योगदान असते. म्हणून लैंगिक व अलैंगिक मालमत्तेचे, मालकिचे हक्क मिसळून संभ्रम करून घेऊ नये. उद्या माझ्या मुलाने 'माझ्यासाठी' १०० कोटी रुपये कमावले तर माझ्या बायकोची, तिच्या कामाची किंमत किती? ती नसती तर या आकड्यातली शून्ये देखिल माझ्याकडे नसती.लैंगिक अधिकार, लैंगिक कर्तव्ये, सांपत्तिक अधिकार, सांपत्तिक कर्तव्ये ही कुटुंबात एकत्र नांदतात. जसे पुरुषाने आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे विचित्र वाटते तसेच स्त्रीने दिवसात ४ लोकांसाठी 'फक्त एक घास' पोळी बनवणे सुद्धा विचित्र वाटते. पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!! मी बर्‍यापैकी पुरुषप्रधानतावादी नि परंपरावादी आहे आणि किंमती काढण्याचा विषय टाळणे पुरुषांच्या हिताचे आहे असे माझे मत आहे. म्हणून वा अन्यथाही चर्चा केवळ लैंगिक बाबतीत सिमित ठेऊ या.
संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.
अर्थातच. पण पुरुषाला निसर्गदत्त संमतीचा अधिकार आहे ना! मग द्यायचा उरला तो स्त्रीयांना.देणे ही उरलेले नाही. लोकशाहीत ते अभिप्रेत आहे. पण विवाह हा एक करार मानला नि त्यात अभिप्रेत कर्तव्यांना स्त्रीने नकार दिला तर करार रद्दबातल होतो. घटस्फोट होतो. करारात ज्या नुकसानभरपाईचा अंतर्भाव आहे (जो दोन्ही बाजूंनी, अशा नकाराच्या केसेस मधे शून्य आहे)
सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा).
हे शंभर टक्के मान्य आहे. यासाठी काय करायला हवे? कळीचा प्रश्न उरतो कि असे वाईट वागणार्‍या काही स्त्रीयांमुळे वैवाहिक बलात्काराचा कायदा नसावा असे म्हणावे का? इथे 'माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते' असे म्हणणे गैर असावे. समाजात दोन-तीन प्रकारचे लोक असतात असे माझे मत आहे - १. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते चांगलेच वागतात. २. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते वाईटच वागतात. ३. ज्यांना कायदा काय आहे त्याने फरक पडतो. कायद्याप्रमाणे आपला बरेवाईटपणा बदलून घेतात. जास्तीत जास्त समाज, ७०-८०%, प्रकार एकचा असतो. त्यामुळे एकंदर समाजाबद्दल असे म्हणता येणार नाही. स्त्रीया पुरुषांवर अन्याय करण्यासाठी योग्य त्या कायद्यांची वाट पाहत आसुसलेल्या आहेत ही विचारसरणी चुकीची आहे. मग इथून पुढे वरच्या प्रतिसादातले ६०-१० व १०-१० चे लॉजिक कामास येईल.
सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?
मेकॅनिझम इज अ सेपरेट मॅटर. अन्याय आहे, कायदा असावा हे मान्य केल्यावर तो ठरवता येतो. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? पण याशी सहमत आहे कि या कायद्याने बर्‍याच पुरुषांच्या बाबतीत अन्याय होईल (१०-१० मधले दुसरे १०). शेवटी संस्कार हेच महत्त्वाचे.

In reply to by arunjoshi123

Pain Mon, 05/19/2014 - 09:57
पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!! असहमत. जेंडर नुट्रल राहण्यासाठी फक्त घरकाम आणि कार्यालयातले काम, अशी वर्गवारी करू. घरकाम करण्यासाठी, कुठलेही विशेष कौशल्य असण्याची, शिक्षण घेण्याची आणि गरज नसते आणि कार्यालायात येणार्‍या इतर समस्या, नोकरी जाण्याची भीती वगैरे गोष्टी अंतर्भूत नसतात. घरकाम करणार्‍या लोकांचे आणि एखद्या डॉक्टरचे, आर्किटेक्चरचे पगार यांची तुलना केल्यास ते दिसून येइल. त्यातही मुले ८ तास शाळेत, २ तास खेळ आणि ९- १० तास झोप यात व्यस्त असतात. घरकाम, स्वयंपाक करायला माणसे असतात. हे सगळे नवर्याच्या पगारातून होते आणि स्त्रीला फार - फार तर ४-५ तास "ऑन डुटी" राहावे लागते. समजा घरकाम सगळे स्त्रीने केले असे गृहित धरले, तर वाचलेला पगार जीडीपी ४-५ पट वाढेल असे वाटत नाही. पण तुम्ही म्हणता तसे आपल्या चर्चेच्या कक्षेत हा मुद्दा येत नाही, यास्तव इथेच थांबू. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? कायदा एकतर्फी असू नये, जेंडर बायस्ड असू नये हा माझा आक्षेप आहे. सर्व पीडितांना न्याय मिळावाच पण तसे करताना नवीन पीडित तयार होउ नयेत, हे माझे मत आहे. स्त्रिया अजिबात गुन्हे करत नाही असे तुम्ही म्हणाला आहात. स्त्रिया कायद्याचा गैरवापर करत नाहीत, करणार नाहीत, असेही तुम्ही म्हणाला आहात. तर भारतात असलेले महिला तुरुंग आणि सध्याच्या कायद्याचा गैरवापर केलेल्या स्त्रिया याबद्दल तुमचे काय मत आहे? पैसा यांनी दिलेल्या साईटवर - The study also has observed that 6.5 percent of the total cases studied through victims' interviews were found false at the level of investigation. Many of the accused, police, judges and lawyers, categorically said that 'educated and independent minded women' misuse the section. हे आहे. त्यातही "educated and independent minded women' misuse the section." हे फार महत्त्वाचे आहे. educated and independent minded women ची संख्या वाढत आहे अणि ती तशी वाढत राहावीच पण त्यांना अनिर्बंध, एकतर्फी हत्यार दिले जाउ नये कारण एकदा का होइना पण खोटा गुन्हा दाखल झाला की त्या पुरुषाला कुठेही नोकरी मिळणार नाही, परदेशी जाता येणार नाही आणि कोर्टकचेर्‍यांधे खेटे मारण्यात त्याचे आणि कुटुंबियांचे आयुष्य खर्च होइल.

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:02
एकदा विवाह झाला की याबाबतीत अजिबात काहीही म्हणन नसल्याचा जो अविर्भाव आजवर आपल्या विवाह संस्थेत होता तो जरा जरी कमी झाला तरी बर्‍याच व्यक्तींना (मी जाणुन बुजुन व्यक्ती हा शब्द वापरते आहे) न्याय मिळेल. मी स्त्रीयांवर जसे अत्याचार होतात तसेच काही परिस्थीत पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात या मताची आहे. त्यामुळे कायदा हा फक्त स्त्रीविषयक न होता व्यक्ती विषयक असावा. बाकी सांसदिय व्यक्तींबद्दल जी काही टिप्पणी आहे ती अतिशय योग्य!

In reply to by स्पंदना

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 15:21
दोन्ही लिंगांना, प्रुरुषांना नि स्त्रीयांना, संमतीचा अधिकार दिला नि या अधिकारांमुळेच काही स्त्रीयांवर व पुरुषांवर, अनुक्रमे लैंगिक अन्याय (म्हणजे भूक न भागवले जाणे) होऊ लागतील असे म्हणणे अवाजवी असावे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Sun, 05/04/2014 - 09:29
तर मुद्दा हा उरतो की जोदीदारापैकी समजा एकाने जरी व्हेटो वापरला तर दुसर्‍याने त्याच्या कामवासनेचे काय करावे ? लैगीक प्रेरणा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कशाचा काहीही बनवु शकते. मग हाताशी पर्याय कोणता उरतो ? कामवासनेच्या बाबत सर्वच जण समजुतदार निग्रही वगैरे नसतात, उल्ट बरेच उथळ आणी असंयमशील असतात, मग ते विनाकारण लैंगीक गुन्हेगार ठरले जातील त्याचे काय ? त्यांच्या फ्यामीलीचे काय ? क्रौर्य नसावे, अनैसर्गीकता नसावी वगैरे पर्यंत योग्य आहे, पण त्या पुढे काय ?

शैलेन्द्र गुरुवार, 05/01/2014 - 14:28
मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. गरज आहे ते असलेले कायदे योग्य प्रकारे वापरायची..

In reply to by शैलेन्द्र

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:38
बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच. कामांध पुरुषालाही यावेळी जरा जास्तच बळ येत असावे. अर्थात जेव्हा पुरुष पुर्णपणे कामांध झाला नसतो वा संधी मिळालीय तर करूया अश्या हिशोबात असतो तेव्हा स्त्रीच्या प्रतिकाराने दचकून सारासार विचार करून माघार घेऊ शकतो.

In reply to by तुमचा अभिषेक

शैलेन्द्र Fri, 05/02/2014 - 16:11
नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच.
मान्य, म्हणूनच मी आधीच म्हटलय की विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून) केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. अजून वेगळे कायदे करून गोंधळ कशाला वाढवायचा..

In reply to by शैलेन्द्र

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 15:51
"मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. " एका अर्थाने या वाक्याशी सहमत आहे. मानवी जीवनातले सूक्ष्म घटक, भावभावना कायदे , घटना परिपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. मागच्या काळातही शास्त्रे निर्माण झाली नि त्यांनी परिस्थितींचे पूर्ण वर्णन करण्याचा व त्यांच्यामते न्याय्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. तो ही फोल ठरला. एक तर असे असावे समाजाचा एकूण शहाणपणा, गुन्हे न करण्याची वृत्ती एक विशिष्ट प्रमाणात असतच असावी, कायद्याने थोडा पुश पूल होत असावा. किंवा असे होत असावे कि मानवजातीची एकूण सद्वर्तनाची वृत्ती या कायद्या-शास्त्रांनीच कमी जास्त होत असावी. सांगणे कठिण आहे. पण सगळे कायदे करतात, एवढी यंत्रणा राबवतात म्हणजे कायद्यात तथ्य असावे. पण तरीही या वाक्याशी स्वल्प सहानुभूती आहे, मलाही वाटते - बोलण्याचे स्वांतंत्र्य देणारी घटना कोण? ते मला अगोदर पासूनच आहे. असो. हे अवांतर आहे.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/01/2014 - 21:09
ह्यानिमित्ताने काही प्रश्न मनात आले : १) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न :

ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:06
नाही हो गिरिजा काका. विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 06:56
विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.
हाण्ना हवेत बार. जणु काही स्त्रियाँ संगोपनाशिवाय आपोआप मोठ्या होतात आणी ज्या खरेच मोठ्या होतात त्या निव्वळ कन्याशालेचा हट्ट जीवनात कधीच धरत नाहित जर जीवन हे एक शिक्षण मानत असाल तर. असो डार्विञ्चा उत्क्रांती वाद आणि स्त्रिया एक वैज्ञानिक निकोप उहापोह नोंदवला तर ते एक विलक्षण वैज्ञानिक निरिक्षण ठरते

In reply to by आत्मशून्य

स्पंदना Fri, 05/02/2014 - 07:50
स्त्रीयांना पण गरज असतेच हो संगोपनाची नाही कुठे म्हंटलय मी,पण जर जशी दुधपिलाई आहे तस काही सुरु केल स्त्रीयांनी तर? मग कस होणार नाही का? मुद्दा असा आहे की विवाह संस्था ही स्त्रीयांनी निर्माण केली आहे. हा गिरीजाकाकांचा मुद्दा. अन मझ उत्तर हे त्यांना आहे. गिरीजाकाकांना.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 02:06
बिंगो, नेमक्या याच कारणासाठी डार्विन अभ्यासावा लागतो. डिस्कवरी सौजन्याने थोडक्यात बोलायचे तर माकडिण अनेक न्रांशी समागम करते आणि पिलु कोणाचे आहे ते फक्त तिलाच माहीत असते पण ती प्रत्येकाला हे तुमचेच पिलु म्हणुन पिलाचे कवतुक सगळ्याकडून करून घेते व त्याला जास्ती जास्त सँवरक्षण व अमेनिटिजि उपलब्ध करूँ द्यायचा प्रयत्न करते, ही निसर्गाची योजना आहे. नर मात्र किती जणिशि समागम करतो याचा विदा नाही पण तो ही एकनिष्ट नसलेल्या माकडीनिशी एकनिष्ट नसावा म्हटले तर बार्याच माकडिनिचि बरीच पिल्लै तो स्वत:ची मानून त्यांची जबाबदारी आपलेच कार्ट या विश्वासाने एकाच वेळी बरेच नर घेतात घेतो म्ह्नण्ने फारच गोन्ध्ळाचे होइल. कारण कोंफ्लिक्ट ऑफ़ इंटरेस्ट. तर मुद्दा हां आहे की माकडानचे मानावाशी साधर्म्य आहे. माकिडिनिला माहीत आहे बाप कोण पण ती अपत्यप्रेमापायी तिला एका पेक्षा जास्त नर गाठिला असणे आवश्यक वाटते. पण मानव म्हणजे माकड न्हवे... तर सुधारित आवृत्ती आहे. इथे मादी नराची आवश्यकता मान्यच करत नाही तर स्थैर्य अन सुरक्षेसाठी एकनिष्टतेची अनैसर्गिक अपेक्षा ठेवते, जी मोड्ल्यास त्याची मोठी भरपाई नराला मानसिक, आर्थिक व अनेकदा शारीरिक स्वास्थ्य घालवून करायला भाग पाडते. नर तर माकाड असल्या पासूनच प्रेमळ आहे स्वत:ची कितीदा फसवणुक सहन करतोय, पण मादिला सगळ्यात मोठी चिंता सरवायावल चीच आहे. याचा पगडा इतका मोठा आहे की तिनेच स्थैर्य व सुरक्शितातेला धक्के लागू नयेत म्हणुन विवाह, एकनिष्टता रूपी संकल्पनाना जन्म देऊन कवटाळ्ले आहे. बरे नर तर तसेही शब्दा बाहर जाणार नाहित तर इतर स्त्रियाच त्यांना फ़ितवुन आपल्याला धोका निर्माण करतील हे धूर्त माद्यान्नी ओलखून त्यांनी उलट माद्यावरच नियम लादले शील सौख्य एकानिष्ट ता फार महत्वाची ते नसेल तर तुमचा सामाजिक दर्जा सन्मान्दायक मानला जाणार नाही. अगदी मनाविरुध्द जरी समागम झाला तरी. झाले. पिढ्यान पिढ्या पध्दाताशिर ब्रेन वोशिंग मुला मुलींचे करण्यात आले. व हा अजेंडा पुढे रेटायला पुरुषांच्या शारीरिक क्षमतेचा पद्धतशीर गैर वापर करून त्याना फसवण्यात आल आणि हे सगळे पुरुषांनी ठरवले असा पध्दताशिर प्रचार पिढोन पिढ्या सुरु झाला. काही हुशार स्त्रिया याला बळि पडल्या नाहित. त्या माझ्या प्रमाणे निपक्ष पाती विचार अनुसरणार्या होत्या. त्यानी हां कावा लक्षात घेतला व पुरुषाना यापुढे त्रास होउ न देण्याची शपथ घेतली ज्या या अनुमानाला पोचल्या की स्त्रिया स्त्रियांच्या शत्रु आहेतपुरुष न्हवे. व त्यांनी स्त्रियांना भ्रामकस्त्रित्वा पासून मुक्त करायची शपयथ घेतली त्याना हे उमगले होते बौधिक काम करायला लिंग न्हवे इच्छा शक्ती अनुकूल असावी लागते हे धूर्त स्त्रियांना माहीत आहे पण त्या पध्दाताशिर आम्ही स्त्रिया असुनही पुरुषांच्याबरोबरीने काम करू शकतो असा लिंग भेदी प्रचार व प्रसार सुरु करुन पुरुषांपेक्षा श्रेष्टत्वाचा प्रचार सुरु केला जेणे करून पुरुष हे सर्व बाबतीत नालायक ठरवून फक्त स्त्रियाच लायक आहेत हे बिम्ब्वता येउन पुरुषांच्या पुढील पिढ्या कायमच्या अंकित करायचा पध्दतशिर घाट घातला आहे. कारण स्त्रियांना पुरुषांची असलेली आवश्यकता नाकारता येत नाही म्हणून.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 02:19
एक सोपे उदाहरण देतो, बायका कशा मुर्ख आहेत याची मुद्देसुद चर्चा करा शेवटी मुद्दे सूद चर्चा सोडुन त्या पुढील पैकी दोन शब्द हमखास बोलतील 1) त्या म्हणतील तुला आई बहिण नाही का ? पुन्हा पुरुषांच्या भावनिक प्रेमाचाच उध्दार कारण स्त्रिया शाह्ण्या नाहीतच तर सिध्द करणार 2) अथवा इतरांना मुर्ख म्हणायचे लायसन्स दिली आहे काय ? आता मुर्खाना मुर्ख म्हणायला लास्यसंस कोण बरे देते/मागते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:10
समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?
मला आता रेफरन्स देता येत नाही पण मध्यंतरी जर एखादा पुरुष त्याच्या पत्निला शरीर सुखापासून वंचित ठेवत असेल तर तिला घटस्फोट मिळु शकतो असं काहीस न्यायालयीन मत वाचलेलं आठवत आहे. आता यात पुरुष देत नाही तसेच स्त्री सुद्धा वंचित ठेवत असेल तर तोच न्याय मिळाला पाहिजे अस मला वाटत.

In reply to by प्रसाद गोडबोले

Pain Fri, 05/02/2014 - 11:28
टिपिकल फेमीनाझी लेख लिहिणारा लेखक / लेखिका आणि त्याचे समर्थक, कोणीही याची उत्तरे देण्यास पुढे आलेले नाही, यावरुनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

In reply to by Pain

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:18
लेखक, म्हणजे मी, फेमिनाझी किंवा फेमिनिस्ट नाही. अगदी विरोध आहे असेही नाही पण एकाच संज्ञेतलं सगळं काळंपाढरं अंगावर ओतून घेण्याची इच्छा नाही.

In reply to by arunjoshi123

Pain Sun, 05/04/2014 - 09:38
तुम्ही वाचकांच्या प्रतिसादास उत्तरे देण्यास उपलब्ध आहात आणि समतोल दृष्टिकोन ठेवून आहात हे पाहून बरे वाटले. माझा वरचा प्रतिसाद रद्द समजा.

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:06
१) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? -----एखाद प्रसंगी नकार नाही. पण वंचित ठेवणे आहे. यात पत्नीला सजा करता येत नाही हे दुर्देव आहे. पण पतीला तिच्यापासून त्याआधारावर घटस्फोट मिळतो. २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? -----आपण फक्त शुद्ध संमतीचा विचार करू. मर्जी म्हणून स्त्रीचा नकार. इथे स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यअचा प्रश्न विरुद्ध एका कराराचे (लग्नाचे) स्त्रीकडून उल्लंघन विरुद्ध कराराचे उपनियम स्पष्ट नसणे. इथे दोन्ही लिंगासाठी संतुलित कायदा करता असता पण बलात्कार स्त्री करू शकत नाही हा तांत्रिक मुद्दा आडवा येतो. ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) Between numbers a and b (विवाहात), p=q then outside a to b , p =/ q असं लॉजिक आपण मांडताय. विवाह बाह्य संबंध मान्य ठरवण्यासाठी वेगळ्याने मागणी करावी लागेल. विवाहात कोणते एक बंधन , कोणत्या एका काळी, कोनत्या एका कारणाने आहे याने 'अमर्याद' विवाह बाह्य संबंध ठेवायचा हक्क तरी मागता येनार नाही. ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:13
४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? -----ठरवला गेला पाहिजे. ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? ----बायकोवर बलात्कार न झालेल्या (म्हणजे अन्य) केसेस मधे ही पुरुष जेल मधे जातात. तेव्हा ही पत्नी त्यांच्यावर अवलंबून असते. मग त्या केस मधे तेच होणार. नि गेला नाही तर पोटगी मिळाली पाहिजे कारण घटस्फोट स्त्रीच्या दोषामुळे झाला नाही.

In reply to by आत्मशून्य

"सरप्राईज सेक्स इस नॉट रेप "
>>> करेक्ट !! नॉन-कन्सेन्शुल सेक्स इस रेप !! (पण आपला वायझेड कायद्याने काही कन्सेन्शुअल सेक्स ला बलात्काराच्या व्याखेत घालुन घोळ केला बस्स ! )

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:23
मिसळपाववर राम सीतेतील एक वर्तन्/समागम बलात्कार म्हटले जाऊ शकते याची एक चर्चा झाली होती. त्याची कोणी लिंक इथे दिली बरे होईल. विवाहांतर्गत बलात्काराची(?) ती ही विक्षिप्त केस आहे.

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 12:55
हा प्रश्न बराच गहन आहे आणि यात मूळ दोन मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही. १) जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर नवर्याविरुद्ध पोलिसात तक्रार करून त्यांना होणार्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे. कारण एकदा का नवरा एक दिवस जरी पोलिस कोठडी न्यायालयीन कोठडी किंवा तुरुंगात गेला तरी नवरा बायकोच्या नात्याला गेलेला तडा सांधणे कठीण होत जाते. कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको मुळे मला तुरुंगाची हवा खावी लागली हा गुन्हा नवरा सहजासहजी विसरत नाही. घटस्फोटाच्या अशा अनेक केसेस मध्ये जरी कोर्टाने घटस्फोट नाकारला तरी बर्याच स्त्रियांची स्थिती अशा लग्नात हलाखीची झालेली आढळते. मूळ स्त्रीला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसेल तर आई वडील सुद्धा सहजासहजी आधार देत नाहीत. मग अशा स्त्रीची स्थिती दयनीय होते कि न सासरचा आधार न माहेरचा. १९३१ साली र धों कार्वेनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात.आजही स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रियांची संख्या ७-८% च्या वर नाही. यास्तव केवळ कायदा करून स्थिती सुधारणार नाही तर स्त्रीयाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही तोवर कायदा फक्त कागदोपत्री राहतो. २) सामाजिक मनस्थिती सुधारणे आवश्यक आहे- स्त्री हि उपभोग्य वस्तू नसून एक व्यक्ती आहे आणि तिच्या भावभावनांचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे हे मुलांना त्यांच्या शालेय वयापासून शिकवणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मुलीचे आईवडीलसुद्धा तशा बाबतीत तिची बाजू घेताना आढळत नाहीत. याचे एक कारण गरिबी अफाट लोकसंख्या हे आहे. खायचे एक तोंड वाढले तर काय हा प्रश्न इतका ज्वलंत असतो कि मग ती आपली स्वतःची मुलगी असेल तरी ती सासरी राहिली तर बरी. आणि नवर्याने बलात्कार किंवा मारहाण केली तरी अजून त्याला समाजात अप्रतिष्ठा नाही.( एखाद्या तिसर्या माणसाने बलात्कार केला तर स्त्री आयुष्यातूनच उठते) त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार आणि इतर् बलात्कार एकाच पातळीवर आणणे आता तरी कठीण आहे. कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार हा गुन्हा नक्कीच आहे. पण बहुतांश स्त्रीया तो सहन करत राहतात याचे महत्त्वाचे कारण नाईलाज हे आहे. या नाईलाजाचे कारण आर्थिक( स्वावलंबी नसणे), सामाजिक( आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असलि समाजात होणारी अप्रतिष्ठा) राजकीय( गुन्हा दाखल केला तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जितकि मानसिक खम्बिरता लागते तिचा अभाव) आणि वैयक्तिक असते( जवळचे नातेवाईक सुद्धा विरोधात जातात शिवाय मुलांची कुतरओढ होते.) ३) लैंगिक सुख हे एकमेव सुख असे आहे कि ज्यात दोन व्यक्तीनचा सहभाग आवश्यक लागतो. दुर्दैवाने पुरुषांची काम वासना हि स्त्रियांपेक्षा जास्त असते आणि भारतीय ( किंवा हिंदू) विवाह कायद्याने एक पत्नीव्रत लादले गेले आहे. जर नावर बायकोला चरितार्थ साठी पैसे देत नसेल तर ते क्रौर्य आहे पण पत्नी जर शरीरसंबंधाला नकार देत असेल तर त्या बद्दल कायद्यात कोणताही शब्द नाही.( दोन्ही शरीराच्या प्राथमिक गरजा आहेत) मग अशा वेळेस पुरुषाने काय करायचे. जर एखादा पुरुष बाहेरख्याली पण करू लागला तर ते कायद्याला मान्य होईल काय? किंवा बहुपत्नीव्रत ( बहु पतिव्रत) हे कायद्यात मान्य होईल काय? जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे. पन्नास टक्के तरी स्त्रिया आपल्या नवर्याला शारीरिक सुखासाठी वेठीस धरतात असे वाचल्याचे आठवते. भारतीय पुरुषाची मानसिक जडणघडण अशी घडवलेली असते कि त्याला मर्दपणा 'सिद्ध" करावा लागतो. आणि संवेदनशील राहणे किंवा तसे न करणे म्हणजे नामर्द ठरवले जाण्याची भीती असते. बाकी क्रमशः

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 20:44
तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद बायको सतत शरीर संबंधास नकार देत असेल आणि नवर्याचे संस्कार "बाहेर" जायला प्रतिबंध करत असतील तर येणाऱ्या वैफल्यातून एखादा नवरा जबरदस्ती करीत असेल. ( दुर्दैवाने अशा जोडप्यांची संख्या खुप आहे हे मी माझ्या व्यवसायामुळे पाहत आलो आहे) आणि एखाद्या क्षणी संतापाच्या भरात(IMPULSIVELY) बायको जाऊन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) लिहून आली तर छोट्याशा चुकीसाठी त्यांचे लग्न नक्की मोडकळीस येईल कारण एकदा हा FIR लिहिला कि तो रद्द करणे हे फक्त न्यायालयाच्या हातात आहे. दुर्दैवाने पोलिस अशा वेळेस स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पटकन नवर्याला कोठडीत टाकतात (निष्क्रिय राह्ल्याचा ठपका नको म्हणून) यानंतर त्या जोडप्याच्या संसाराची धूळधाण होते. अशा घटना दुर्मिळ आहेत आणि अशा गोष्टीचा त्या विधी अहवालात उहापोह केला आहे. त्यामुळे हा निर्णय स्त्रीमुक्ती वाद्यांना वाटतो तितका सोपा नाही. आणि हा सवंग मतपेटीसाठी तरी नाही असे मला वाटते. बाकी सरकारवर टीका करणे हा आपला मतदानसिध्द हक्क आहेच. .

In reply to by सुबोध खरे

तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद
लेख वाचला . खुपच बोल्ड आणि सत्यकथन करणारा लेख आहे ...पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की

कोणताच पुरुष कधीच "स्त्री संबंधांना नकार देते " हा कायद्याने गुन्हा ठरवावा अशा प्रकारची मागणी करताना दिसत नाही ! स्त्रीमुक्तीबिक्तीवादी बायका मात्र लगेच कोर्टाकडे धाव घेतात कारण त्यांना माहीत असते की कोर्ट्/कायदा त्यांच्याच बाजुन असतो

.....

नेहमीच

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 17:11
१. "जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर" हा भाग वेगळा. यातल्या बर्‍याच स्त्रीया संभोगालाच काय संध्याकाळचे जेवण बनवायला नि पाय दाबायलाही नकार देऊ शकत नाहीत. पण जिथे स्त्रीया स्वतंत्र इ आहेत, जसे उच्चवर्गीय, तिथे पतींना शिक्षा तुरुंगवासच असेल/असावी असे नाही. तितक्यानेच संबंध तुटतीलच असे म्हणता येणार नाही. म्हणजे जज सज्जड दम देऊन सोडून देईल, इ. वरच्या वर्गात जे चालते ते हळूहळू खालच्या वर्गात झिरपते, म्हणून सगळ्या समाजाला याचा फायदा होऊ शकतो. आपला नवरा जेलमधे गेला तर आपली हालत काय होईल याची चांगली कल्पना निम्नस्तरीय, इ स्त्रीस असते म्हणून ती हिशेब करूनच वागेल. पण वरच्या वलयात जी धूळ उठेल, त्याच्याने समाजात प्रबोधन, सर्वच स्तरांसाठी , नक्कीच होईल. २. बलात्कार हा अन्याय आहे हे मान्य केले कि त्याच्यासाठी न्यायिक प्रावधान असले पाहिजे. स्त्रीयांच्या सशक्तीकरणाचा संबंध आणण्याची गरज नाही. विवाहबाह्य क्रूर बलात्कार - ... - ... - बलात्कार ते वैवाहिक क्रौयपूर्ण बलात्कार - वैवाहिक बलप्रयोगातून बलात्कार - मर्जीविरुद्ध अन्याय करण्याच्या भावनेने बलात्कार - (केवळ) वासनापूर्तीसाठी संमतीविना बलात्कार -वासनापूर्तीसाठी संमतीविना संभोग या प्रत्येकाला एकच सजा नसावी. म्हणून हे कायदे आमूलाग्र बदलले तरी चालेल. सामाजिक बदलाची वाट पाहणे चूक आहे. उद्या स्त्रीयाच कमवू लागल्या नि त्याच श्रेष्ठ आहेत अशी समाजात परिस्थिती आली 'तरच या कायद्याचा फायदा आहे' म्हणणे ही चूक आहे नि 'तर या कायद्याचा फायदा आहेच (म्हणजे परिणाम होईल)' म्हणणेही चूक आहे. समाज सुधाराची शास्वती नाही, ते ३०-४० वर्षांत होतील का माहित नाही. आणि 'आर्थिक दृष्ट्या स्वयंभू असेल तरच आपण इथे टिकता' असा समाज बनवायची सवयही नको. कदाचित प्रत्येक कुटुंबातल्या दोन्ही जणांना (नवरा नि बायकोला) नोकरी वा व्यवसाय मिळणे हे १००% (वा ९५%) लोकसंख्येसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या असंभव असावे. स्त्रीयांना संस्कृतीमुळे घरी बसून आर्थिक गरज भागत असेल तर अन्याय टाळण्यासाठी कमवायला लावणे अतार्किक आहे. या कायद्याचा वापर फुंकून फुंकून व्हावा, त्यांनी सांभाळून करावा असे म्हणता येईल. ३."जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे." अतिशय रोचक निरीक्षण. दोन अन्याय असतील तर त्यांची तुलना होऊ नये. दोन्हींसाठी उपाय व्हावेत. एक पुरुषांवर आहे नि एक स्त्रीयांवर आहे म्हणून ते तसेच का ठेवायचे? अन्याय म्हटले कि उपाय हवा. पण क्षम लोकांनी ती पूर्ण फ्रेम्वर्क ठरवावी. वैवाहिक बलात्काराला गुम्हा केल्याने तो असमतोल वाढणार आहे असे आहे का? किंबहुना नसावे. समाजाची मूल्ये ही अनंत घटकांनी बनत असतात. "आपल्या साथीदाराशी अन्याय करणे" हे मानवाचे जेनेटिक मूल्य नाही अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. प्रत्येकच गोष्टीचा गैरफायदाच घेतला जाणार आहे. सिविलायझेशन चालू झाल्यापासून माणूस स्वतःचाच शोध घेत आहे. सौख्य, प्रगती, जिज्ञासा भागवणे यासोबतच न्याय्य काय आहे हे पाहून प्रत्येक नव्या शोधाचा मानवतेवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी नवनवे उपाय योजित आहे. व्यवस्था फार किचकट नि हताश करणारी आहे हे मान्य पण मानवाची अंतःप्रेरणाच न्यायाची नाही असे एकदा वाटले तर पुढे काही खरे नाही. (लिहिताना बोलणाराचा टोन कळत नाही. खुलाश्यासाठी - हा प्रतिसाद प्रतिवाद नसून एक मतवाद आहे.)

In reply to by कपिलमुनी

आत्मशून्य Mon, 05/12/2014 - 17:58
जर तुम्ही लिवीन अथवा लग्न केलेले आहे तर असे नाते बाडीस आहे ज्यात एकमेकांच्या लैगीक त्रुष्णा भागवणे बंधन/कर्तव्यकारक आहे. अन्यथा तुम्हाला नातेसंबंध प्रस्थापित करायची गरज काय ?

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 15:01
फेमी नाझी हां नवीन मराठी शब्दप्रयोग क्ळाला. खरे तर यांना नुसते नाझीच म्हणावे पण जर ते लिंगभेद मानतात तर फेमिनाझी योग्य शब्दय

पैसा Wed, 04/30/2014 - 16:40
The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage.
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे? हा कायदा पास केला म्हणून लगेच १००% बायका पुरुषांना कोर्टात खेचतील असं समजणं हा मूर्खपणा झाला. आपल्या नात्यातला विसंवाद जाहीररीत्या कबूल करायचं धाडस फारच थोड्या बायका दाखवतील. समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील. संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?
संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते. ७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.
हे कविताचं म्हणणं पटलं. मात्र बलात्कार हा गंभीर गुन्हा का आहे हे त्याला "बलात्कार" असं का म्हणतात यावरून पुरेसं स्पष्ट आहे. निव्वळ अनैच्छिक संभोगापेक्षा 'बळाचा अतिरेकी वापर' हा जास्त मोठा गुन्हा आहे. त्यातही आपल्या स्थानाचा, पदाचा गैरवापर केला असेल तर तो अधिकच मोठा गुन्हा आहे. कारण त्यात विश्वासघात, दुसर्‍याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणे असे आणखीही काही गुन्हे येतात. आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.

In reply to by पैसा

मृत्युन्जय Wed, 04/30/2014 - 16:50
एक प्रॉब्लेम आहे, आजही ४९८अ चा दुरुपयोग होतो. त्याचा दुरुपयोग झाला तर माणूस आत जातो. यात माणूस वरतीच जायचा.

In reply to by मृत्युन्जय

पैसा Wed, 04/30/2014 - 16:58
'क्रौर्य' याची व्याख्या केलेली नसल्याने दोघेही एकमेकांवर तसे आरोप करू शकतात. आणि बलात्काराला फाशीची शिक्षा आपल्याकडे नाही. त्यामुळे वर जायची शक्यता नाही. कोणाचा जीव गेला/गंभीररीत्या जखमी झाले तर खुनाच्या/खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली फाशी होऊ शकते. (जसे दिल्ली आणि मुंबई केसेसमधे झाले).

In reply to by पैसा

एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? भाषांतरः राजकिय भाषा: कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती आहे. सामान्य मराठी भाषा: आमच्या मताच्या बँका नाराज होतील ना ? *. {* त्यांना "ऐकायला" बरा वाटेल असा कायदा बनवला म्हणजे ते खूष (तो निरर्थक असला तरी बेहत्तर) आणि मग आम्हाला पाहिजे ते करायला आम्ही मोकळे ! इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय? कायतरीच काय ! }

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 20:00
जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे?
This is not about that very family. This is about the threat perception on 'getting into family' in the rest of the society. गावात चार प्रतिष्ठीत केसेस आल्या तर 'संपूर्ण विवाहितांत' इ इ गैरसमजांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 14:58
सगळ्या गोष्टींसाठी कायदे होतील, फक्त त्यात पाणी घालून पाणचट होतील. म्हणजे ठोस परिणाम शून्य. एका कलमाचा अर्थ एक कोर्ट "असा" लावील आणि दुसर्‍या कलमाचा अर्थ वरचं कोर्ट "तसा" लावील. मग सगळी केस "बॅक टू स्क्वेअर वन". एखाद्या बाईने विवाहांतर्गत बलात्काराचा दावा समजा दाखल केलाच, तर केसचा अंतिम निकाल येईपर्यंत दोघेही बहुधा वर पोचलेले असायचे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 19:18
इथे कोण लेकाचा योग्य आणि समतोल कायदे करायला निवडून आलाय?
जे अगदी कंपन्यांचे काटेकोर करार असतात त्यांत देखिल कोणत्या पक्षांचे अधिकार नि कर्तव्ये काय काय आहेत असे सुनिश्चित्पणे सांगता येत नाही. इथे प्रश्न लग्नाचा आहे. म्हणजे संभोग सोडून इतर सर्व बाबींत दोन्ही पक्षांचे काहीही मतभेद नाहीत असे मानू. आता संभोगासाठी नैसर्गिकतः दोन्ही पक्षांची सतत, मुक्त होकार हवा. एकाचा नसेल तर लोचा आहे. क्रौयाचे प्रकार वगळा (वर लिहिले आहे). फक्त दोनच प्रकारचे नकार पाहू: १. अगदी काहीही म्हणजे काहीही कारण नसताना घटनादत्त स्वातंत्र्याचा वापर करून दिलेला नकार. २. ज्यात स्त्री असे कारण सांगते जे तिच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे (से व्रत), पण क्रौय, बलप्रयोग ह्या कायद्यांनी त्या कारणाला अर्थ नाही. या दोन्ही केसेस मधे रिजनेबल मनधरणीने फरक पडला नाही असे मानू. जर कायद्याने या दोन्ही वेळी झालेला संभोग (ज्यात पुन्हा शारिरीक अत्याचार, क्रौय नाही, मुद्दाम म्हणून तर नाहीच नाही.)बलात्कार मानला तर काय होईल? १. दोन्ही पक्षांना दोन्ही पक्षांची पूर्ण मर्जी होईल तोपर्यंत वाट पाहावी लागेल. २. यातून लैंगिक उपासमार होऊ शकते ३. ज्या कारणांचा लैंगिकतेची संबंधच नाही अशी कारणे मधे आणून संमतीच्या अधिकाराचा गैरवापर होइल. तो गैरवापर जाहीर् असेल वा नसेल. पण अगदी जाहिरपणे गैरवापर असेल तरी काही करता येणार नाही. ४. मग 'मला एक तोळे सोने दिले नाही (उदा)' म्हणून माझी बायको माझी लैंगिक कुचंबणा करत आहे हे न्यायालयात न्यायला अजून एक कायदा लागेल. ५. नवरा बायकोचे नाते नाजूक असते. ते लाँग टेर्म मधे खूप मॅच्यूर असले तरी जेव्हा खाचखळगे, दर्‍याखोल्या येतात (ज्या खूप नि खूपदा येतात) तेव्हा हा कायदा एक 'ब्रह्मास्त्र' बनू शकतो. ६. या कायद्याचा मूल उद्देश 'बलात्कार न व्हावेत' असा आहे. त्याचा कुटुंबातल्या इतर बाबींवर परिणाम होऊ नये असा आहे. ७. जे लोक गुन्हे टाळण्यासाठी 'कुटुंबे मोडीत काढायला काय हरकत आहे' असा विचार करत असतील त्यांच्यासाठी हे जाणणे आवश्यक आहे कि 'स्त्री व पुरुषांचे कोणतेही कोहॅबिटेशन' कुटुंबच आहे. त्याचे रुप बदलून फार फरक पडणार नाही. समस्या तिथेच राहतील. जगात अनेक प्रगत देशांत हा कायदा नाही, जिथे आहे तिथे स्त्रीया जास्त अन्यायमुक्त आहेत असाही प्रकार नाही. तेव्हा भारताचे राजकारणी जेव्हा एक भूमिका घेतात तेव्हा त्याची टर न उडवता उत्तर द्यायचा प्रयत्न करणे इष्ट.

In reply to by arunjoshi123

जोशीसाहेब, तुमच्या सद्हेतूबद्दल अजिबात संशय नाही. शिवाय असे धागे सर्वसमावेशक चर्चा करवून आणतात आणि हे पार्टीसिपेटरी लोकशाहीचे लक्षण आहे. म्हणूनच ते स्वागतार्ह आहे. मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे. मेंदू आला की संशयवाद (skepticism) आलाच... तर मग तुम्ही उल्लेखलेले संशयवादी वाक्य का लिहिले गेले त्याबाबत काहीसे... १. सद्या आपल्याकडचे राजकारण्यांचे वर्तन बघता, कायदा बनण्याअगोदर जे राजकारणी डावपेच आणि जी समीकरणे खेळली जातात याचे खालिल दोन उदाहरणे बोलकी ठरावी: अ. आम्ही निवडणूकीत निवडून आलो आहोत. आता सिव्हिल सोसायटीला आम्हाला सांगायचा अधिकार नाही. त्यांनी आंदोलन करणे म्हणजे अराजक (केऑस) आणि लोकशाहीविरोधी आहे... हे उद्गार आहेत सर्वोच्च कोर्टाचा गाजलेला वकिल असलेल्या कायदामंत्राचे. पार्टीसिपेटरी लोकशाहीचे (जी लोकशाहीचे सर्वात योग्य व्हर्शन समजले जाते) यापेक्षा किती धज्ज्या उडवायला पाहिजेत? आ. पूर्व केंद्रिय मंत्री आणि एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री असलेला नेता बलात्काराच्या संदर्भात म्हणतो, "बच्चे है । गलतिया करते है ।" ब्युरोक्रसीने कितीही उत्तम ड्राफ्ट बनवला तरी त्यावर चर्चा करून, त्यात आपल्याला सोईच्या दुरुस्त्या सुचवून, त्यांच्यामुळे कायद्याचा मूळ उद्द्येश पराभूत झाला तरी त्या मान्य करवून घेऊन मगच राजकारणी आपले कायदे पास करणार, मग "राजकारण सोडून इतर कशाला (उदा. लॉजीक, न्याय, संतुलित विचार, इ) जास्त महत्व दिले जाईल का?" हा माझा मुख्य प्रश्न तुम्ही उद्धॄत केलेल्या वाक्याचा खरा अर्थ आहे. २. आपले बरेचसे कायदे कालबाह्य झालेले आहेत हे त्यांच्या नावांतील इसवीसनांवरून कळते. काही कायदे तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. इतक्या वर्षांनंतर, फक्त अमेंडमेंट्सची ठिगळे पुरेशी नाहीत आणि नविन, सुटसुटीत आणि मुख्य म्हणजे "सुलभपणे व्यवहारात वापरण्याजोगा" कायदा बनविणे ही उत्तम शासनव्यवस्थेस अत्यावश्यक आणि मूलभूत गोष्ट आहे हे नेत्यांना अनेक दशके "समजले नाही" की "अशी अव्यवस्था असणे हे जास्त सोईचे आहे?" हाच मुख्य प्रश्न आहे. आणि वास्तवता पहाता याचे उत्तर द्यायलाच पाहिजे का? ३. कायदा: (अ) कुठलाही कायदा सर्वप्रथम सुगम, न्याय्य आणि संतुलित असणे जरुरीचे असते. राजकीय चढाओढीत न्यायाची काय अवस्था होते हे पाहण्यासाठी शाहबानो केस आणि नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचा डागाळलेल्या राजकारण्यांसंबद्धीचा निर्णय उलटवण्यासाठी केलेली (पण सुदैवाने निष्फळ झालेली) वटहुकुमाची खेळी, ही दोनच उदाहरणे पुरेशी आहेत. मात्र केवळ सुगम, न्याय्य आणि संतुलित कायदा पुरेसा नाही... (आ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणणे जरूरीचे आहे. कोण्या एका कायद्यात याबाबत पुरेसा विचार आणि तजवीज केली आहे आणि ती व्यवहारात आणली आहे हे प्रत्यक्षात बघायला खूप आवडेल आणि अभिमान वाटेल. नविन कायदा / अमेंडमेंट आली की त्याबाबतीत संबद्धित लोकांचे प्रबोधन (प्रोअ‍ॅक्टीव्ह स्टेकहोल्डर ओरिएंटेशन) होण्याऐवजी मेडियात उलटसुलट मते व गोंधळ आणि मग सरकारचा खुलासा हे नेहमीचे आहे. (इ) उत्तम कायदा हा उत्तम रितीने व्यवहारात आणल्यावर "त्याच्या पालनावर उत्तम देखरेख आहे आणि त्याचे पालन केल्यास फायद्याचे आहे आणि पालन न केल्यास कारवाई होईल" ही जाणीव जनमानसात तयार करणे जरूरीचे असते. आणि तशी कारवाई कोणताही (पैसा, दडपण, इ मुळे)अपवाद न करता करणे जरूरीचे आहे. सद्या ही अट बहुतांश स्वप्नावस्थेतच आहे. ४. कायदा समतोल व्हायला त्याचा परिणाम होणार्‍या सर्व घटकांचा (स्टेकहोल्डर्स) समतोल विचार अत्यंत जरूर आहे... यालाच साधारणपणे न्याय असे म्हणतात. एका घटकाला झुकते माप देताना दुसर्‍या घटकावर अन्याय होऊ नये याची शक्य ती सर्व खबरदारी घ्यायला हवी. "धर्म, जात, लिंग, इ कारणाने कायदा एका बाजूला झुकलेला असणे" या राजकीय विवशतेचा/प्रवृत्तीचा प्रतिकार करण्याची ताकद राखणारे नेते हा दुर्दैवाने भारताचा विशेष नाही. ५. समतोल कायदा म्हणजे सर्वसामान्य नागरीकाइतकेच शासनही जबाबदार (अकाउंटेबल) असणे जरूरीचे आहे. यात कारवाई आणि कारवाईची वेळ या दोन्ही सारख्याच महत्वाच्या असतात. उदा: सर्वसामान्य नागरीकाला एखाद्या मागणीकरिता अर्ज / गुन्ह्याची तक्रार करायचा हक्क भारतात आहे. हा हक्क ठराविक कालावधित न बजावल्यास नागरिक हक्क गमावतो. इथपर्यंत ठीक आहे. पण... त्या अर्जावर/तक्रारीवर योग्य वेळेत, योग्य कारवाई न केल्यास, तसे करणार्‍या अधिकार्‍यावर (आणि त्याच्यावर दडपण आणणार्‍यावर) कारवाईबद्दल कायदा बर्‍याचदा मुका असतो. ही पद्धत वसाहतवादाचा अवशेष आहे... कारण राजेशाहीत राजा प्रजेला दोषी ठरवू शकतो पण राजा नेहमी बरोबर असतो (The king is always right.) प्रजा त्याला जाब विचारू शकत नाही. हा अवशेष नजरचूकीने राहिला असे म्हणणे म्हणजे नेत्यांच्या हुशारीवर अविश्वास दाखवणे होईल... मी तरी असा धाडसी आरोप करणार नाही ! असो... अजून आशा सोडली नाही. देश बदलतोय. आपण बदलतोय... पण जरा (की फार?) हळूहळू. त्यामुळेच ही आवश्यक अस्वस्थता अणि संशयवाद.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मात्र कोणताही कायदा (त्यातील पळवाटा बंद करण्यासाठी) मेंदू पुरेपूर वापरून लिहावा, मात्र तो अंमलात आणताना (त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी) मेंदूबरोबर हृदयाचाही उपयोग करावा हा दंडक आहे. >>> हृदयाला काडीची अक्कल नसते ... एकदा नेमुन दिलेले काम ,धडकत रहाणे , हे विचार नकरता करत रहाणे येवढेच मेंदुला जमते ..... त्या अर्थाने ,थोडक्यात कोणताही सारासार विचार न करता , ह्या कायद्याची अंमलबजावणी करावी असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? :D

In reply to by प्रसाद गोडबोले

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता :) असो. त्या वाक्याचा सरळ साध्या मराठीत अर्थः "कायदा लिहीताना पळवाटा शोधून चलाखी करून कायद्याचा गैरफायदा घेता येंणार नाही येवढे डोके वापरणे आवश्यक आहे, मात्र तो अंमलात आणताना तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखणे आवश्यक आहे." अर्थ अजून नीट समजण्यासाठी एक उदाहरणः एका माणसाच्या कृतीने दुसर्‍याचा मृत्यु होणे याचा तारतम्य, पार्श्वभूमी आणि परिस्थितीचे भान राखून; खून (मर्डर), मनुष्यवध (मॅन स्लॉटर), अपघात, इ अनेक प्रकार असू शकतात आणि त्यांच्यासंबद्धात दिलेले निर्णय व शिक्षांत जमीनस्मानाचा फरक असू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्या वाक्याचा वाच्यार्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा समज होता
>>> :D ह्या स्मायलीचा अर्थ उकलून सांगण्याची देण्याची गरज पडणार नाही असा माझा समज होता :) असो !

In reply to by प्रसाद गोडबोले

मीही तुमच्यासाठीच्या प्रतिसादात स्मायली टाकली होतीच ;) विषय गंभीर असल्याने कोणाचा गैरसमज होऊ नये याचीही खबरदारी घेणे जरुरीचे होते, नाय्का ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 14:19
कायदाप्रणालित काय दोष आहेत ते आपण रोचकपणे निदर्शवले आहे. ते महत्त्वाचे आहेच. पण 'शिक्षणसंस्थेत प्रचंड घोळ असताना' 'एक विशिष्ट विषय कसा शिकवायचा' इथपर्यंतच चर्चा सिमित ठेऊ या. आपण दाखवलेल्या बाबी या विशिष्ट कायद्याच्या बाबतीत काही वेगळे परिणाम दाखवत असतील तर ते आपणाकडून ऐकायला आवडेल.

In reply to by arunjoshi123

सर्वसाधारणपणे लोकमताचा दबावच कोणताही कायदा कसा असेल हे ठरवत असतो आणि हा कायदा त्याला अपवाद नाही. जोपर्यंत सरळसरळ पाशवी बलात्काराबाबत "बच्चे है । गलतिया करते है।" असले राजकारण उघडपणे होते आणि त्यामुळे मते मिळतात; इतकेच नाही तर त्याबाबत गदारोळ करून इतर पक्ष/मेडीया लोकमत बदलू शकत/इच्छित नाही, तोपर्यंत विवाहबाह्य पाशवी बलात्काराविरुद्ध संतुलित कायदा आणि त्याची अंमलबजावणी होणे कठीण आहे. फार फार तर लोकक्षोभाचे प्रसंग तात्पुरते आवरण्यासाठी निर्भया प्रकरणासारखी मलमपट्टी करून वेळ मारून नेली जाईल, असेच अनुभव सांगतो. विवाहांतर्गत बलात्काराची व्याख्या करणे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे वरच्यापेक्षा अनेक पटींनी किचकट काम आहे. यात (सहाजिकपणे) आपापल्या मतदात्यांवर लक्ष ठेवून असलेल्या राजकारण्यांचे एकमत ही जरा दूरचीच गोष्ट दिसत आहे. त्यामुळे पहिला ड्राफ्ट जरी "जास्तीत जास्त" संतुलीत आणि न्याय्य असा बनवला तरी सद्यस्थितीत तो पास होईपर्यंत होणार्‍या अनेक राजकीय अगतिकतेच्या आणि देवाणघेवाणीच्या अमेंडमेंट्समुळे त्याचा मूळ गाभा हरवण्याचीच जास्त शक्यता आहे असे वाटते. सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी खालीलपैकी कमीत कमी एक (दोन्ही असल्यास सोन्याहून पिवळे) गोष्ट असणे जरूरीचे आहे: १. "अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज" लोकशाहीतले नेते हे (सहाजिकपणे) नेहमीच मतांवर लक्ष ठेवून कोणतीही कारवाई करतात. त्यामुळे सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे होण्यासाठी जनमताचा रेटा आवश्यक असतो. सद्या भारतात याची खूपच वानवा आहे. २. "एक्सेप्शनल अदरवाईज" : देशाच्या सुदैवाने असा नेता असावा की जो स्वतःचा आणि त्याच्या पक्षाचा स्वार्थ बाजूला ठेवून आणि सर्व प्रकारचा विरोध झुगारून केवळ देशाचा आणि नागरिकांचा फायदा मध्यवर्ती ठेवून सुगम, संतुलित आणि न्याय्य कायदे करण्याइतके बळ राखून आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून सिंगापूरचा ली क्वान यू डोळ्यासमोर येतो. भारताचा ली क्वान यू पहाण्याची आस आहे. मात्र वरीलपैकी काही होईपर्यंत आता चालू असलेल्या चर्चा आणि विचाराच्या देवाणधेवाणीचे मुल्यही अजिबात कमी नाही... तो त्या दिशेने होणार्‍या प्रवासाचा भागही असू शकतो.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:02
एकीकडे तो बलात्कार आहे हे कबूल करत आहेत आणि वर कुटुंबसंस्था ढासळून पडेल ही भीती? कुछ समझा नहीं! जेव्हा बायको नवर्‍याविरुद्ध बलात्कारासारखा आरोप करायला पुढे येते तेव्हा ते लग्न निश्चितच तिच्यासाठी संपलेलं असतं. मग त्या उदाहरणात कुटुंबसंस्था शिल्लक राहिली कुठे? का फक्त वरून सगळं छान असल्याचं नाटक करत रहावं अशी अपेक्षा आहे?
हा प्रश्न इतक्या हलक्याने घ्यायच्या स्वरुपाचा नाही. पत्नी आजारी असेल, गर्भार असेल, संभोगक्षम नसेल, वृद्धा असेल, पतीस आजार असेल, रोग असेल, अनैसर्गिक संभोग करायचा असेल, क्रौयपूर्ण संभोग करायचा असेल इ इ तर दखल घेणारे कायदे अगोदर अस्तित्वात आहेत. हा या धाग्याचा विषय नाही. १. लग्न केले म्हणजे संभोगास दोहोंबाजूंनी 'सर्व सामान्य स्थितींत' कायमची, irrevocable परवानगी आहे असे सध्याला मानले जाते. इथे नकार कोणत्या स्थितीत मिळेल? 'मला तुझ्यासमोर माझे वर्चस्व सिद्ध करायचे आहे, ते मला हेकटपणा करायचा आहे, ते माझा मूड नाही ते माझी क्ष क्ष मागणी पूर्ण झाली नाही ते माझे य य व्रत आहे ते ही काळ वेळ नव्हे, ते माझे हे आप्त गेले, ते माझा हा पेट गेला, ते मला केवळ माझ्या घटनादत्त संमती नाकारण्याच्या अधिकाराचा वापर करायचा आहे, कोणतेही स्पष्टीकरण न देता' पैकी काहीही असू शकते. अशावेळच्या प्रत्येक बलात्कारालात वेगवेगळी गुन्हेगारी आहे. २. याउपर दिलेला नकार "संपूर्ण शेवटपर्यंत सर्व प्रकारचा कंप्लीट रिजिड नकार व विरोध" ते "शेवटी १००% मावळलेला नकार/ विरोध" या रेंजमधे कुठेही असू शकतो. ३. अशी घटना कधीतरी एकदा असू शकते , नेहमीचीच असू शकते. यातील काय काय सजापात्र आहे, नि सर्वच सजापात्र असेल तर सजेत किती तीव्रतेप्रमाने किती फरक असावा हे माहित असणे गरजेचे आहे. गुन्हा सिद्ध कसा करावा हे तज्ञ सांगतील.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:04
समजा कायदा झाला तरी त्याचा उपयोग करणार्‍या फारच थोड्या बायका निघतील.
असे आत्मविश्वासाने म्हणता येणार नाही. अजून ४०-५० वर्षांनी तर नाहीच. नि असे होऊही ही नये. अन्याय असेल, कायदा असेल तर त्याचा योग्य तो वापर व्हावा.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:25
संसदेत महिला आरक्षाण विधेयक पास होण्यात ज्या प्रचंड अडचणी होत्या ते पाहता या प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधी अशी उभी दुफळी पहायला मिळाली यात विशेष नवीन ते काय?
हे एक दुरगामी बिल आहे. यात घटना दुरुस्ती पण येते. हे बिल देवेगौडानी (तेव्हा स्त्रीयांचा कोई जोर नही था) चालू केले. राज्यसभेत आरामत पास झाले. या बिलाचे परिणाम पाहता याला अल्प काळात पास होणे अपेक्षिणे चूक आहे. समाजवादी पक्ष वगळता सर्व पक्षांनी या बिलाला पाठिंबा दिला. नको नको ते पक्ष एकत्र आले -बिलासाठी. दलित नि स्त्रीया सोडल्या तर ओबीसी नि सर्वण पुरुषांसाठी लोकसभेत ४४% च जागा उरतात. त्यातही दलित नि स्त्रीया निवडून येऊ शकतात. शिवाय या कोट्यात दलितांच्या उपकोट्याची मागणी झाली. म्हणून मामला लांबला आहे. आज प्रत्येक मेनिफेस्टोत हे वचन आहे. त्यामुळे असा आळ घेणे अस्थानी आहे. मुलतः राज्यकर्ते हे 'त्यांचा' स्वार्थ ठेऊन कायदा करतात असे म्हणणे चूक आहे. याला १-२ अपवाद असतील पण असे नाही. इथे ही लोकांच्या 'बेडरुममधे घुसताना', सरकार, अर्थातच, गोंधळ घालू इच्छित नाही. सरकारच्याच हेतूबद्दल शंका घेणे सिनिकल आहे.

In reply to by पैसा

arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 17:50
आणि खरे तर कोणत्याही नवर्‍याला बायको केवळ सर्वकाळ उपलब्ध आहे आणि तिचं काही केलं तरी ती तोंड उघडणार नाही असं समजून तिला गृहीत धरणं हे खरं तर लग्न करताना घेतलेल्या "नातिचरामि" या शपथेचं उल्लंघन आहे.
आज प्रत्येकाला 'कायद्याच्या' संरक्षणाची गरज आहे. अशा शपथा घेतल्याचं १% पेक्षा जास्त लोकांना माहितही नसतं नि त्यातल्या अर्ध्यांना त्याच्याशी काही मतलब नस्तो. म्हणून चर्चा अशी हवी - १. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावा ४. हा कायदा व्हावा कि नाही? ५. त्यात काय असावे नि काय नाही? ६. इतर काहीच कारण नसताना 'शुद्ध संमतीचा अधिकार' असावा कि नसावा? का? ७. इतर कारणांसाठी , म्हणजे व्रत इ, 'अशुद्ध संमतीचा अधिकार' असावा का नसावा? कोठपर्यंत? ८. शिक्षा काय असावी? ९. ते घर मोडावे असे अभिप्रेत असावे का? (
दरवर्षी
६६% जोड्यांमधे असे होते) १०. घर न मोडता, पतीचे प्रबोधन करावे, हलकिफुलकी शिक्षा करावी का? ११. कॉलेजात हा विषय, एक धडा असावा का? १२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय? १३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का? १७. नजदिकच्या काळात या कायद्याचे कितपत चांगले परिणाम होतील. आणि १८. Would people design marital,cohabitations, etc. systems that fall outside purview of such laws? 19. Will sex, such private thing, like marriage, be a nearly government regulated activity in distant future, say 100 years?

In reply to by arunjoshi123

पैसा Fri, 05/02/2014 - 18:03
१. हा गुन्हा आहे कि नाही? २. कोणकोणत्या परिस्थितीत आहे नि कोणत्या नाही. ३. हा सिद्ध कसा करावा
व्याख्या कठीण आहे.
१२. हे (६ नि ७ दोन्ही?) घटस्फोटाचे कारण असावे का? वारसा नि मुले यांचे काय
हे मानसिक क्रौर्य याच्या अंतर्गत येत असावे,
१३. याचा रोमान्सवर परिणाम होईल का? हे नाते सुदुर काळात एका प्रोफेशनल नात्यासारखे होईल का? १४. पतींवर अन्याय होण्याची संख्या वाढेल. अर्थातच स्त्रीयांवर तुलनेत जास्तच अन्याय कमी झालेला असेल. पण अन्यायित पतींसाठी काय करायला हवे? १५. याने काही/बरेच लोक लग्नच करेनासे झाले तर त्याचे काय बरे वाईट परिणाम होतील? १६. संभोगास संमती हे लॉजिक इतर संमतींस एक्सटेंड होईल का? म्हणजे लोक घरी कसे वागतात त्यात एक भय नावाचा प्रकार येईल का?
जिथे असा कायदा आधीपासून अस्तित्त्वात आहे तिथे काय सामाजिक परिणाम झालेत याचा अभ्यास करावा लागेल.

शुचि Wed, 04/30/2014 - 19:08
"बलात्कार" झाला हे सिद्ध कसे करणार? विवाहीत बाई घरातून तशाच अवस्थेत उठून पोलीसांकडे जाणार का? का आरडाओरडा करुन शेजारी गोळा करणार? नाही, खरच कळलं नाही म्हणून विचारते आहे. की विवाहानर्गत बलात्कार सिद्ध कसा होतो? अवांतर झाले असल्यास क्षमस्व!

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:21
कायदे आणि कलमांची खूप गुंतागुंत होईल यात. खास करून विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात जरा जास्तच.

In reply to by शुचि

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 19:38
यात काही अवांतर नाही. १. भौतिक घटना = सामान्य/ बलप्रयोग/ क्रौय २. मानसिक घटना = आनंद / यातना ३. कर्ता = पती /साथी/ अन्य ४. स्त्रीची संमती = आहे / नाही (इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती) ५. गैरसमज = आहे / नाही (पतीने बुद्ध्या बलात्कार केला कि नाही, नि स्त्रीला काय वाटते.) कायदा विचारात घेण्यापूर्वी अशी बरीच permutations , combinations आहेत. त्यातही तो माधुरीचा का करिश्माचा बेटा का कोणता पिक्चर आठवा. "तुमने छोड भी दिया?" - अगोदर थोडी आरडाओरड करून मग नायिका हिरोला असे म्हणते. मिपा वर राम नि सीतेच्या अशा एका प्रसंगाची चर्चा झाली होती. यातल्या क्रौय भागाला शिक्षेचा आहे. बाकी सगळे कंफ्यूजन आहे. म्हणून संमतीच्या हक्काची चळवळ आणि गुन्ह्याविरुद्धची चळवळ यांना वेगवगेळी सहानुभूती मिळणार आहे. आणि चित्र आहे यातल्या प्रत्येकच गोष्टीला (काँबोला) गुन्हा आहे नि नाही असं काळं पांढरं करता येतं का? एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.

In reply to by arunjoshi123

शुचि Wed, 04/30/2014 - 19:41
एकदा गुन्हा काय काय आहे हे ठरलं कि सिद्ध कसा करायचा हा पुढचा प्रश्न आहे.
+१
इथे लग्न म्हणजेच संमती असे न मानता प्रासंगिक संमती
हो बरोबर.

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:16
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला. किंवा असे बोलू शकतो की आपल्या सक्षम(?)आणि सुसंस्कृत(??) विवाहसंस्थेचा पाया पुरुषप्रधानसंस्कृती आहे.

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Wed, 04/30/2014 - 19:19
सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल.
या वाक्याचा दुसरा गर्भितार्थ मला तरी हा दिसतो आहे की जर वैवाहीक संभोगसुखाच्या बाबतीत अतिक्लिष्ट अन कडक कायदे होऊ लागले तर पुरुष लग्नच करणार नाहीत.

In reply to by शुचि

तुमचा अभिषेक Wed, 04/30/2014 - 19:24
नाही हो, कायदा होणे आणि त्याचा सर्रास वापर होणे यात फरक आहे. तसे झाले तरच असा विचार कोणी गडी करू शकतो.

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि Wed, 04/30/2014 - 19:43
अर्थात पुरुष लग्नच करणार नाहीत या अनाठायी भीतीमुळे, बलात्कार सहन करावेत असे माझे म्हणणे मुलीच नाही - हो स्पष्ट केलेले बरे ;)

In reply to by शुचि

हाडक्या Wed, 04/30/2014 - 21:59
इथे शुचितैशी सहमत. तसेच एक प्रश्न हा देखील आहे की दुरुपयोगापेक्षा जबाबदारीने तक्रार दाखल केली जाण्याची अपेक्षा इथे आहे.. एखाद्या घरगुती भांडणातपण या गोष्टी धमकीच्या हत्यारासारख्या देखील वापरल्या जाऊ शकतील, काही सांगता येत नाही. [आपल्याकडे ज्यांना या कायद्यांची खरोखर गरज असते अशा लोकांची सहन करण्याची वृत्ती जास्त दिसते तर गैर फायदा घेऊ पाहणारे बर्‍यापैकी तयारीचे लोक दिसतात मग कायदा कोणताही असो. सबल(?) गटात मोडणे हाच गुन्हा? ]

In reply to by तुमचा अभिषेक

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 14:48
"सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. धोका पुरुषप्रधान संस्कृतीला आहे यात न की विवाहसंस्थेला." १. एक क्षण मानू कि (unlike shown is Disclosure) स्त्री बलात्कार करू शकत नाही. २. असे म्हणणे कि सरकार पुरुष प्रधान समाजाचे रिफ्लेक्शन आहे निराधार आहे. ३. निसर्गतःच जिथे 'फक्त' स्त्रीयांवर अन्यायचा प्रश्न येतो तेव्हा सरकारने त्याची दखल घेतली आहे. ४. फक्त संभोगाला सुद्ध संमती नाही म्हणून बलात्कार अशी व्याख्या असेल तर संमती खरेच होती कि नाही हे (खटल्याच्या वेळी) केवळ स्त्रीच सांगू शकते. अन्यथा संमतीचे डॉक्यूमेंटेशन करावे लागेल. ५. असा वेळ कि जिथे पतीने पत्नीच्या संमतीविना संभोग केला पण क्रौय केले नाही वा गरजेपलिकडे बल वापरले नाही त्याला बलात्कार्‍याच्या क्लबात घालणे चूक असू शकते. कारण सामान्यतः बलात्कार १. दोन व्यक्तिंत संभोग अभिप्रेत नसताना २ प्रचंड मानसिक त्रास ३. सामाजिक दुषणे ४. जीवनातून उठणे ५. शारीरिक पीडा ६. गर्भ राहिला तर होणारी बदनामी ७ कोर्ट कचेर्‍या ८ लग्न करण्यात येणार्‍या अडचणी ९. बलात्कार करणाराचा खरोखरच स्त्रीसाठी, संबंध नसताना, उपभोग वस्तू म्हणून पाहणे, १०. कंडोम, इ न वापरला जाणे ६. संमती नसताना स्त्रीला संमतीसाठी उद्दिपित केले तर तिला कदाचित शारिरीक त्रास होणार नाही. पण संभोग संपल्यानंतर त्याबद्दल पुन्हा अनाकर्षणाची भावना येते. मग ती पुन्हा तक्रार करू शकते जी योग्य नसू शकते. ७. या कायद्याने मूल व्हावे कि नाही (अगदी एकही) केव्हा व्हावे, किती व्हावेत हे अधिकार फक्त स्त्रीकडे आपोआप जातात. हे अपेक्षित आहे का? ८. मूळात अन्याय करण्याची इच्छा असणे नि वासनापूर्ती करण्याची इच्छा यांत फरक आहे. एकातून दुसरे अभिप्रेत असू शकते, होऊ शकते पण तरीही या दोन अगदीच भिन्न इच्छा आहेत. यामुळे संस्कृती, प्रधानता, सरकार यांना दोष देणे अयोग्य वाटते.

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 19:55
वैवाहिक बलात्कार सजापात्र गुन्हा ठरवला तर विवाहसंस्था वा कुटुंबसंस्था कोसळेल, हादरेल म्हणणे मूर्खपणाचे आहे. याची कारणे अशी - १. कोणताही कायदा असा बनत नाही कि त्याचा प्रचंड दुरुपयोग व्हावा. न्यायपालिका व्यवस्थित काळजी घेते. २. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात. ३. "स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको. ४. म्हणजे कायद्याचा झाला तर फायदाच होणार आहे. ५. केवळ चांगला मेकॅनिझम सुचवणे, चांगली अंमलबजावणी करणे हे गरजेचे आहे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 22:23
पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे... पण..... धार्मीक बाब म्हणून (पत्नीने पतिची शरीर्सुखाची इछ्चा त्रुप्त करणे कर्तव्य आहे) ही गोष्ट बहुदा गुन्हा ठरवता येत नाही, कारण मग कायद्याकडे पतिने शरीर्सुख कोणाकडे मागायचे या प्रश्नाचे उत्तर नाही.
"स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको.
अज्ञानात सुख असते खरे. असो.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Wed, 04/30/2014 - 23:17
पण आजही पतिने पत्नीवर जबरदस्ती (इछ्चा नसताना समागम) केली तर बलात्काराचा गुन्हा दाखल होउ शकतो, शिक्षा होउ शकते इतका कायदा सक्षम आहे
कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.
स्त्री लिंगाच्या व्यक्ति क्रिमिनल असतात. त्यांना पुरुषांवर अन्याय करायचा आहे. बदला घ्यायचा आहे" हे वाक्य केवळ जोक म्हणूनच शोभते. म्हणून उगाच बाऊ नको
म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे. अर्थातच पुरुषांवरील अन्यायांत नि:संशयपणे पूर्वीपेक्षा वाढ होईल, पण त्या पेक्षा कितीतरी प्रमाणात स्त्रीवरील अन्याय कमी होईल. आशा आहे कि माझ्या अज्ञानाचा विस्तार मी व्यवस्थित मांडू शकलो आहे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य गुरुवार, 05/01/2014 - 00:42
कृपया लेख पुन्हा वाचा. क्रौय नसेल तर सजा होत नाही. मी एक केस साईट केली आहे.
कृपया प्रतिसाद पुन्हा वाचा, सजा का होत नाही यचे कारण मीच साइट केलेले आहे.
म्हणजे कोणतीही स्त्री गुन्हेगार नसते असे म्हणायचे नाही. कोणी केवळ स्त्री आहे म्हणून गुन्हेगारी वृत्तीने वागेल असे नसते. आहे कायदा तर घ्या वापरून म्हणून स्त्रीया कायद्याचा अव्वाचा सव्वा वापर करतील, अन्याय करतील असे म्हणणे चूक असावे.
" ...उगाच बाऊ नको" म्हणानार्‍या व्यक्तीने मुळातच स्त्रिला सिलेक्टीव लिबर्टी दिलेली असते त्यामुळे सखोल परिणामांचा उहापोह संभवत नाही. आपल्या अज्ञानाचा विस्तार माझा प्रांत नाही पण आपण कशाला "जोक" म्हणा॑लात यावरुन आपल्या विनोद बुध्दीला काय म्हणावे ?

In reply to by arunjoshi123

Pain Fri, 05/02/2014 - 11:32
२. या कायद्याचा गैरफायदा घ्यावा अशी वृत्ती स्त्रीयांत नसते. लक्षात घ्या कोणी "स्त्री" म्हणून याचा गैरफायदा घेणार नाही. गैरफायदा "क्रिमिनल" घेतात. ४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे. कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.

In reply to by Pain

पैसा Fri, 05/02/2014 - 12:02
मग हजारों हा आकडा कुठून आला? ते लाखों पण असतील नैतर शेकडो पण असतील. बोलताना काहीपण बोलता येतंय.

In reply to by पैसा

यसवायजी Fri, 05/02/2014 - 16:34
सर्वसामान्य माणसाला आसपास काय चाललंय एवढं तरी कळतंच ना? माझ्या ओळखीची फक्त अशी २-४ उदाहरणे आहेत. आता भारतातले आकडे द्या म्हटले तर नाही सांगू शकणार पण, तरी तुम्ही म्ह्णताय तसे "बोलताना काहीपण बोलता येतंय" असंच असेल तर नो चोम्मेन्त्स. आजचा (वात्रट) सुविचार- Statistics are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.

In reply to by कपिलमुनी

यसवायजी Fri, 05/02/2014 - 18:55
@ असं काहीतरी उत्तर द्या- असे आकडे (त्याच सर्वसामान्यातला एक असणार्‍या) माझ्याकडे नाहीत असे आधीच्या प्रतिक्रीयेत म्हटलंय. तुम्ही दिलेले आकडे बरोबर असु शकतात. पण beaten,raped or forced हे सगळं आलंय त्यात. फक्त forced ची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. जाताजाता- http://www.498a.org/index.htm

In reply to by यसवायजी

आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 21:30
व शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये म्हणून तत्सम लोकभयस्तव अनेक पुरुष तक्रार करण्यास पुढे जात नाहीत. याचा अर्थ पुरुषांची घुसमट , गळचेपी हित नाहीये असा अजिबात नाही मग विदा मिळवायचा तरी कसा ? इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?

In reply to by आत्मशून्य

शिद Mon, 05/12/2014 - 18:01
इथे पाशवी शक्ती विरोधात प्रतिसाद टंकायची हिम्मत न राखणारे घंटा पोलीस कंप्लेटी करणार ?
शक्यता नाकारता येत नाही... *acute*

In reply to by पैसा

Pain Sun, 05/04/2014 - 08:29
"बोलताना काहीपण बोलता येतंय." मग तुम्ही कशावरून "काहीपण" बोलत नाही आहात? हा लेखच कशावरून "काहीपण" नाही? मुद्दा खोडता आला नाही की असल काहीतरी लिहायच. फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा

In reply to by Pain

पैसा Sun, 05/04/2014 - 08:32
http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html यातल्या आकडेवारीसारखी स्पष्ट आकडेवारी द्या.
फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा
हे तुम्ही मला म्हणावे हाच एक मोठा जोक आहे! =))

In reply to by पैसा

Pain Sun, 05/04/2014 - 09:34
का? तुम्ही इथे फार प्रसिद्ध आहात का? मी बरेच दिवस वाचनमात्रच आहे आणि गवि, सुबोध खरे, जयंत कुलकर्णी, स्पार्टाकस, बॅटमॅन इत्यादींचे लेख नेहमी पाहतो पण तुमचे नाव कधी पाहिलेले आठवत नाही. फेक नसाल तर ते वाक्य इग्नोअर करा.

In reply to by पैसा

Pain Tue, 05/06/2014 - 10:02
तुम्हाला आकडेवारी कशासाठी असे विचारले तर "बोलताना काहीपण बोलता येतंय" असा बाष्कळ प्रतिसाद मिळाला. सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते. अजूनही ना कारण दिलेत ना काही मुद्दे मांडलेत, नुसता आकडेवारी द्या, आकडेवारी द्या असा धोशा लावलेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही मला विचारत असलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध आहे. ती पहा, काही मुद्दे असतील तर मांडा नाहीतर जाउ द्या.

In reply to by Pain

पैसा Tue, 05/06/2014 - 10:08
हजारो केसेस ४९८अ च्या गैरवापराच्या आहेत असे तुम्ही म्हणालात. तेव्हा ते सिद्ध करायची जबाबदारी तुमची. तसे नाही हे दाखवणारे अधिकृत अभ्यासाचे दुवे मी आणि डॉ खरे यांनी दिले आहेत. त्याच्या विरुद्ध आकडेवारी तुम्ही द्या, आम्ही ते मान्य करतो. तुमच्यासारखी हिणकस भाषा वापरणे मला जमत नाही. अजून आपल्या विधानाला आधारभूत अशी आकडेवारी द्या.

In reply to by पैसा

Pain Tue, 05/06/2014 - 10:59
माझा या कायद्याच्या सध्याच्या स्वरूपास विरोध असून दुसर्या बाजूवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेतली जावी, ४९८ अ सारखा तो बाय डीफॉल्ट पक्षपाती बनवू नये असा आक्षेप आहे. डॉ. खरे आणि गोडबोले यांनी मांडलेल्या प्रश्नांना तुम्ही किंवा या कायद्याच्या इतर कुठ्ल्याच समर्थकाने उत्तर दिलेले नाही. तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही. असो. हिणकस(?) भाषा तुमच्या बाष्कळ प्रतिसादाचा परिणाम आहे. इतर आयड्यांशी झालेल्या संवादात तुम्हाला ती आढळून येणार नाही. आता आकडेवारीबद्दल- तुम्ही मागत असेलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध असताना पुन्हा पुन्हा मला का विचारत आहात हे अजूनही कोडेच आहे. तुमच्या दुव्यावर ५ कोटी स्त्रिया बळी असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापैकी हजारात १ असे नोंदणी होण्याचे प्रमाण आहे (म्हणजे ५०,०००). यांची तपासणी करता ६.५% केसेस कायद्याचा दुरुपयोग घेण्याच्या हेतूने दाखल केलेल्या आढळून आल्या. ५०,००० चे ६.५% = ३२५०.

In reply to by Pain

पैसा Tue, 05/06/2014 - 11:25
तुम्ही अजूनही वैयक्तिकरीत्या अपमानास्पद शब्द वापरत आहात.
तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही.
याच्याशी माझा काही संबंध नाही. मी सुरुवातीपासून फक्त "४९८ अ च्या गैरवापराच्या हजारो केसेस" या विधानाबद्दल बोलत आहे. आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. आता तुमच्या "हजारों केसेस" या विधानाला सपोर्ट देणारी आकडेवारी तुम्ही द्या. मी तुमचे विधान बरोबर आहे हे मान्य करेन.

In reply to by पैसा

Pain Mon, 05/19/2014 - 10:23
"आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. " ३२५० हा आकडा १२० कोटींमध्ये नाही तर ५,००,००० मधला आहे. त्याचा अर्थ ५ कोटी स्त्रियांमध्ये ३,२५,००० स्त्रियांनी कायद्याचा गैरवापर केला आहे असा होतो. १२० कोटी ही देशाची लोकसंख्या झाली. तिला मध्ये आणण्याचे काय प्रयोजन? संपादित

In reply to by Pain

कवितानागेश Tue, 05/06/2014 - 13:08
अहो दु:खदबुवा, प्रश्न समजल्यावर क्रुपया 'सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते.' या विधानाची सुद्धा आकडेवारी द्या. आम्हाला पुढची कामं करायला बरे पडेल. :)

In reply to by त्रिवेणी

भावना कल्लोळ Tue, 05/06/2014 - 17:12
दुखदबुवाचे वाचन कच्चे दिसतंय जणु … कि फक्त काही निवडक लोकांच्या लेखाचाच दांडगा अभ्यास आहे. नाही तसे हि काही असेल तर आमची काही हरकत नाही. होते कधी कधी असे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैसा Fri, 05/02/2014 - 17:56
अरे म्हणजे काय, दर वर्षी अमूक इतके बलात्कार होतात, त्यातल्या अमूक इतक्या केसेस नोंदल्या जातात असे आकडे नेहमी प्रसिद्ध होतात त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढता येतो, की किती जणी बळी पडल्या आहेत. आता ४९८अ च्या बाबतीत पुढील अभ्यास प्रातिनिधिक आहे. http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html ज्यांना हे कलम रद्द व्हायला हवं आहे त्यांनी असा अभ्यास करून तसे निष्कर्ष पुढे ठेवावेत. शिंपल!

In reply to by पैसा

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 20:25
दुवा -- ४९८ अ गैरफायदा हा २००७ चा आहे.(सात वर्षात स्थिती सुधारली असावी असे म्हणण्याला आधार नसावा.) पण एक प्रातिनिधिक म्हणून देत आहे. गैरवापर कमी आहे पण नगण्य नाही. http://www.498a.org.in/rsrcs_RTI_DA498AInd.html ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी विधी आयोगाचा अहवाल मुळातून वाचावा (८५ पाने आहेत) http://lawcommissionofindia.nic.in/reports/report243.pdf

In reply to by Pain

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 00:18
४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.
१.तुम्हाला ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने अर्थातच मान्य. पण मला मांडायचा मुद्दा वेगळा आहे. २. समजा ३५० लोकांचा समाज आहे. त्यात १०० जोडपी आहेत. त्यातली ४० सुखाने राहतात. ६० मधे ४९८ अ ची गरज आहे. म्हणजे नवरे क्रूर आहेत. वर त्याचे त्यांना काही वाटत नाही. आता ही सुविधा आल्यानंतर या ६० पैकी ४५ जणींचे नवरे माहौल (इतरांच्या सजा)पाहून सुधारतील. इतर १० जणींना अजूनही दाबले जाईल. अजून ५ जणीचे नवरे सुधरतील पण बायका बिघडतील. खून का बदला खून से म्हणत आता अन्याय उरला नसला तरी 'गैरफायदा' घेतील. आता सुखी राहणार्‍या पूर्वीच्या त्या ४० जोडप्यांत पुन्हा ५ बायका खुरापती निघतील. कायदा संरक्षण देतोच आहे म्हणून त्या गैरफायदा घेतील. कायद्यापूर्वीची स्थिती पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - ६० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -० कायद्यानंतरची स्थिती - पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - १० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -१० इथे एका लिंगावरचा अधिकचा अन्याय तर कमी होतोच आहे, शिवाय समाजातला एकूण अन्यायही कमी होत आहे, परंतु एक दुसर्‍या प्रकारचा (म्हणजे पुरुषावर)अन्याय सुरु झाला आहे हे मान्य. पण परिस्थिती -२ चांगली वाटते.
कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.
अर्थातच बलात्काराचा कायदा धर्म नि जात निरपेक्ष असतो. दोन्ही लिंगे एक्मेकांवर बलात्कार करू शकत नाहीत, असली तरी त्यात गुणात्मक फरक आहे म्हणून तो लिंगनिरपेक्ष करता येणार नाही.

In reply to by arunjoshi123

Pain Sun, 05/04/2014 - 09:27
सांख्यिकीच विचारात घ्यायची झाली तर थोडी आधीपासून घेउ. वर दिल्याप्रमाणे बहुतांश ( कर्वेंच्या काळापासून ते प्रमाण कमी झालेले आहे पण बहुमत गृहित धरायला हरकत नसावी. नोकरी करणार्या स्त्रिया या प्रतिसादात अभिप्रेत नाहीत.) (हा किंवा इतर प्रतिसाद हे माझे मत नसून धागा + प्रतिक्रिया वचून आलेले विचार आहेत, संपूर्ण विचार झालेला नाही) स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.) त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात. फक्त विवाहित असतानाच नव्हे तर घटस्फोटानंतरही (पोटगी). संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा. सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा). जर हा कायदा आला तर माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते. सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे? मुळात बलात्कार* होण्यापर्यंत उपासमार का घडवून आणावी? ते क्रूर नाही का? प्रेम आटले असेल तर संबंध संपवावेत. नाहीतर नुसते विवाहीत असण्याचे फायदे उपटणार्‍या या बायका आणि पगार घेउन काम न करणारे सरकारी बाबू यात फरक काय राहिला? @पैसा- मुद्देसूद आणि तार्किक प्रतिसादाच्या उदाहरणासाठी arunjoshi123 यांचा हा प्रतिसाद पहा. मी सामान्यत: किमान एवढ्या दर्जाची अपेक्षा ठेवतो.

In reply to by Pain

पैसा Mon, 05/05/2014 - 08:11
४९८अ बद्दलच्या तुमच्या मूळ प्रतिसादासाठी आवश्यक ती आकडेवारी तुम्ही दिलेली नाही. मला सुद्धा एका किमान दर्जाचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.

In reply to by Pain

arunjoshi123 Tue, 05/06/2014 - 14:40
पेनजी, हा प्रतिसाद उत्तर देण्यासाठी माझ्याकरिता सर्वात अवघड निघाला आहे. कोणी आंधळा स्त्रीवादी असता तर आपल्या भाषेवर व हेतूवर शंका घेऊन विषय इतरत्र नेला असता. पण मला आपल्या विचारसरणीच्या लोकांना जर मी माझे म्हणणे मांडून देऊ शकलो तरच या चर्चेची उपयुक्तता आहे असे जाणवले. आता खालिल लेखनप्रपंच. १. पुरुष स्त्रीयांवर या प्रकरणामधे क्ष अन्याय करतात. २. स्त्रीया पुरुषांवर याच प्रकारणामधे ज्ञ अन्याय करतात. इथे माझे आता पावेतोची समजूत होती कि आपण १ बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे निवारण झाले पाहिले. त्यात "एकूणातच सर्व बाबतीत स्त्रीया व पुरुषांचे एकमेकांवर अन्याय करण्याचे प्रमाण काय आहे" हे मधे आणण्याचे कारण नाही. हे आपल्याला मान्य असावे. पण १ हे २ चे फंक्शन असेल तर मात्र मुद्दा किचकट होतो हे मान्य आहे. नॉट टू काँम्प्लिकेट द मॅटर, आपण खालिल गोष्टी बाजूला ठेऊ- १. स्त्रीया बलात्कार करू शकतात. २. पुरुषही आपण म्हणता तसे बायकांना उपाशी ठेवतात. इथे स्त्रीया पाच प्रकारे नकार देऊ शकतात (म्हणजे उपाशी, वै ठेऊ शकतात.)- १. समर्थनीय कारण - पतीस रोग आहे, पाळी आहे, पत्नी आजारी आहे, मूल नको, आता नको, वय, इ इ २. असमर्थनीय कारण - मालमत्ता, सोनेनाणे, इतर काही फेवर याकरिता ३. विचित्र कारण - कोणतीही दुर्भावना नाही पण अंधश्रद्धा, समजूती, गंमत, इ इ ४. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कारण - अकारण, दुर्भावनेने नाही वा चांगल्या भावनेने नाही, पण केवळ आपले स्वातंत्र्य वठवण्यासाठी नकार. हा प्रकार शहरांत जास्त निघावा. ५. जैविक कारण - म्हणजे हार्मोन्स वै चा प्रॉब्लेम असल्याने नकार. पैकी प्रत्येक वेळी पुरुष खालिल प्रकारे वागू शकतात- १. निदान - समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून मग प्रयत्नांती संबंध प्रस्थापित करणे. २. उपास - आपण वर विषद केलं आहे. ३. काडीमोड - घटस्फोट घेऊन वेगळे मग दुसर्‍या स्त्रीशी विवाह करणे. (पोटगी देऊन वा न देता) ४. बलात्कार - जबरदस्तीने संभोग करणे. यातल्या बलात्कारातही तीन प्रकारच्या भावना असू शकतात - १. क्रौय - पत्नीवर राग येऊन क्रौर्यतापूर्ण बलात्कार २. अन्याय - अन्यायाच्या भावनेने बलात्कार ३. वासनापूर्ती - क्रौय , अन्यायाची भावना/बुद्धी नसणे, पण शुद्ध वासनेसाठी संमतीशिवाय बलात्कार्/संभोग करणे.
स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.)
तुम्हाला जे म्हणायचे आहे त्याचा संदर्भ बाजूला ठेवला तर लैंगिकजीवन, पुनरुत्पादन, चरितार्थ, कामे करणे, इ इ मधे दोन्ही लिंगाचा रोल सारखा असतो. बाय अँड लार्ज त्याची किंमत समान असते. किंमत समान नसली ती व्यवस्थाच टिकत नाही. असो. हे अवांतर आहे.
त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात.
देशातल्या सगळ्या संपत्तीचे टायटल पुरुषांचे असते ही एक प्रथा आहे. 'संपत्ती कमावण्यात' दोहोंचे समान योगदान असते. म्हणून लैंगिक व अलैंगिक मालमत्तेचे, मालकिचे हक्क मिसळून संभ्रम करून घेऊ नये. उद्या माझ्या मुलाने 'माझ्यासाठी' १०० कोटी रुपये कमावले तर माझ्या बायकोची, तिच्या कामाची किंमत किती? ती नसती तर या आकड्यातली शून्ये देखिल माझ्याकडे नसती.लैंगिक अधिकार, लैंगिक कर्तव्ये, सांपत्तिक अधिकार, सांपत्तिक कर्तव्ये ही कुटुंबात एकत्र नांदतात. जसे पुरुषाने आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे विचित्र वाटते तसेच स्त्रीने दिवसात ४ लोकांसाठी 'फक्त एक घास' पोळी बनवणे सुद्धा विचित्र वाटते. पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!! मी बर्‍यापैकी पुरुषप्रधानतावादी नि परंपरावादी आहे आणि किंमती काढण्याचा विषय टाळणे पुरुषांच्या हिताचे आहे असे माझे मत आहे. म्हणून वा अन्यथाही चर्चा केवळ लैंगिक बाबतीत सिमित ठेऊ या.
संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.
अर्थातच. पण पुरुषाला निसर्गदत्त संमतीचा अधिकार आहे ना! मग द्यायचा उरला तो स्त्रीयांना.देणे ही उरलेले नाही. लोकशाहीत ते अभिप्रेत आहे. पण विवाह हा एक करार मानला नि त्यात अभिप्रेत कर्तव्यांना स्त्रीने नकार दिला तर करार रद्दबातल होतो. घटस्फोट होतो. करारात ज्या नुकसानभरपाईचा अंतर्भाव आहे (जो दोन्ही बाजूंनी, अशा नकाराच्या केसेस मधे शून्य आहे)
सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा).
हे शंभर टक्के मान्य आहे. यासाठी काय करायला हवे? कळीचा प्रश्न उरतो कि असे वाईट वागणार्‍या काही स्त्रीयांमुळे वैवाहिक बलात्काराचा कायदा नसावा असे म्हणावे का? इथे 'माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते' असे म्हणणे गैर असावे. समाजात दोन-तीन प्रकारचे लोक असतात असे माझे मत आहे - १. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते चांगलेच वागतात. २. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते वाईटच वागतात. ३. ज्यांना कायदा काय आहे त्याने फरक पडतो. कायद्याप्रमाणे आपला बरेवाईटपणा बदलून घेतात. जास्तीत जास्त समाज, ७०-८०%, प्रकार एकचा असतो. त्यामुळे एकंदर समाजाबद्दल असे म्हणता येणार नाही. स्त्रीया पुरुषांवर अन्याय करण्यासाठी योग्य त्या कायद्यांची वाट पाहत आसुसलेल्या आहेत ही विचारसरणी चुकीची आहे. मग इथून पुढे वरच्या प्रतिसादातले ६०-१० व १०-१० चे लॉजिक कामास येईल.
सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?
मेकॅनिझम इज अ सेपरेट मॅटर. अन्याय आहे, कायदा असावा हे मान्य केल्यावर तो ठरवता येतो. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? पण याशी सहमत आहे कि या कायद्याने बर्‍याच पुरुषांच्या बाबतीत अन्याय होईल (१०-१० मधले दुसरे १०). शेवटी संस्कार हेच महत्त्वाचे.

In reply to by arunjoshi123

Pain Mon, 05/19/2014 - 09:57
पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!! असहमत. जेंडर नुट्रल राहण्यासाठी फक्त घरकाम आणि कार्यालयातले काम, अशी वर्गवारी करू. घरकाम करण्यासाठी, कुठलेही विशेष कौशल्य असण्याची, शिक्षण घेण्याची आणि गरज नसते आणि कार्यालायात येणार्‍या इतर समस्या, नोकरी जाण्याची भीती वगैरे गोष्टी अंतर्भूत नसतात. घरकाम करणार्‍या लोकांचे आणि एखद्या डॉक्टरचे, आर्किटेक्चरचे पगार यांची तुलना केल्यास ते दिसून येइल. त्यातही मुले ८ तास शाळेत, २ तास खेळ आणि ९- १० तास झोप यात व्यस्त असतात. घरकाम, स्वयंपाक करायला माणसे असतात. हे सगळे नवर्याच्या पगारातून होते आणि स्त्रीला फार - फार तर ४-५ तास "ऑन डुटी" राहावे लागते. समजा घरकाम सगळे स्त्रीने केले असे गृहित धरले, तर वाचलेला पगार जीडीपी ४-५ पट वाढेल असे वाटत नाही. पण तुम्ही म्हणता तसे आपल्या चर्चेच्या कक्षेत हा मुद्दा येत नाही, यास्तव इथेच थांबू. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? कायदा एकतर्फी असू नये, जेंडर बायस्ड असू नये हा माझा आक्षेप आहे. सर्व पीडितांना न्याय मिळावाच पण तसे करताना नवीन पीडित तयार होउ नयेत, हे माझे मत आहे. स्त्रिया अजिबात गुन्हे करत नाही असे तुम्ही म्हणाला आहात. स्त्रिया कायद्याचा गैरवापर करत नाहीत, करणार नाहीत, असेही तुम्ही म्हणाला आहात. तर भारतात असलेले महिला तुरुंग आणि सध्याच्या कायद्याचा गैरवापर केलेल्या स्त्रिया याबद्दल तुमचे काय मत आहे? पैसा यांनी दिलेल्या साईटवर - The study also has observed that 6.5 percent of the total cases studied through victims' interviews were found false at the level of investigation. Many of the accused, police, judges and lawyers, categorically said that 'educated and independent minded women' misuse the section. हे आहे. त्यातही "educated and independent minded women' misuse the section." हे फार महत्त्वाचे आहे. educated and independent minded women ची संख्या वाढत आहे अणि ती तशी वाढत राहावीच पण त्यांना अनिर्बंध, एकतर्फी हत्यार दिले जाउ नये कारण एकदा का होइना पण खोटा गुन्हा दाखल झाला की त्या पुरुषाला कुठेही नोकरी मिळणार नाही, परदेशी जाता येणार नाही आणि कोर्टकचेर्‍यांधे खेटे मारण्यात त्याचे आणि कुटुंबियांचे आयुष्य खर्च होइल.

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:02
एकदा विवाह झाला की याबाबतीत अजिबात काहीही म्हणन नसल्याचा जो अविर्भाव आजवर आपल्या विवाह संस्थेत होता तो जरा जरी कमी झाला तरी बर्‍याच व्यक्तींना (मी जाणुन बुजुन व्यक्ती हा शब्द वापरते आहे) न्याय मिळेल. मी स्त्रीयांवर जसे अत्याचार होतात तसेच काही परिस्थीत पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात या मताची आहे. त्यामुळे कायदा हा फक्त स्त्रीविषयक न होता व्यक्ती विषयक असावा. बाकी सांसदिय व्यक्तींबद्दल जी काही टिप्पणी आहे ती अतिशय योग्य!

In reply to by स्पंदना

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 15:21
दोन्ही लिंगांना, प्रुरुषांना नि स्त्रीयांना, संमतीचा अधिकार दिला नि या अधिकारांमुळेच काही स्त्रीयांवर व पुरुषांवर, अनुक्रमे लैंगिक अन्याय (म्हणजे भूक न भागवले जाणे) होऊ लागतील असे म्हणणे अवाजवी असावे.

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य Sun, 05/04/2014 - 09:29
तर मुद्दा हा उरतो की जोदीदारापैकी समजा एकाने जरी व्हेटो वापरला तर दुसर्‍याने त्याच्या कामवासनेचे काय करावे ? लैगीक प्रेरणा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कशाचा काहीही बनवु शकते. मग हाताशी पर्याय कोणता उरतो ? कामवासनेच्या बाबत सर्वच जण समजुतदार निग्रही वगैरे नसतात, उल्ट बरेच उथळ आणी असंयमशील असतात, मग ते विनाकारण लैंगीक गुन्हेगार ठरले जातील त्याचे काय ? त्यांच्या फ्यामीलीचे काय ? क्रौर्य नसावे, अनैसर्गीकता नसावी वगैरे पर्यंत योग्य आहे, पण त्या पुढे काय ?

शैलेन्द्र गुरुवार, 05/01/2014 - 14:28
मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. गरज आहे ते असलेले कायदे योग्य प्रकारे वापरायची..

In reply to by शैलेन्द्र

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:38
बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच. कामांध पुरुषालाही यावेळी जरा जास्तच बळ येत असावे. अर्थात जेव्हा पुरुष पुर्णपणे कामांध झाला नसतो वा संधी मिळालीय तर करूया अश्या हिशोबात असतो तेव्हा स्त्रीच्या प्रतिकाराने दचकून सारासार विचार करून माघार घेऊ शकतो.

In reply to by तुमचा अभिषेक

शैलेन्द्र Fri, 05/02/2014 - 16:11
नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच.
मान्य, म्हणूनच मी आधीच म्हटलय की विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून) केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. अजून वेगळे कायदे करून गोंधळ कशाला वाढवायचा..

In reply to by शैलेन्द्र

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 15:51
"मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. " एका अर्थाने या वाक्याशी सहमत आहे. मानवी जीवनातले सूक्ष्म घटक, भावभावना कायदे , घटना परिपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. मागच्या काळातही शास्त्रे निर्माण झाली नि त्यांनी परिस्थितींचे पूर्ण वर्णन करण्याचा व त्यांच्यामते न्याय्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. तो ही फोल ठरला. एक तर असे असावे समाजाचा एकूण शहाणपणा, गुन्हे न करण्याची वृत्ती एक विशिष्ट प्रमाणात असतच असावी, कायद्याने थोडा पुश पूल होत असावा. किंवा असे होत असावे कि मानवजातीची एकूण सद्वर्तनाची वृत्ती या कायद्या-शास्त्रांनीच कमी जास्त होत असावी. सांगणे कठिण आहे. पण सगळे कायदे करतात, एवढी यंत्रणा राबवतात म्हणजे कायद्यात तथ्य असावे. पण तरीही या वाक्याशी स्वल्प सहानुभूती आहे, मलाही वाटते - बोलण्याचे स्वांतंत्र्य देणारी घटना कोण? ते मला अगोदर पासूनच आहे. असो. हे अवांतर आहे.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/01/2014 - 21:09
ह्यानिमित्ताने काही प्रश्न मनात आले : १) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न :

ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:06
नाही हो गिरिजा काका. विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 06:56
विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.
हाण्ना हवेत बार. जणु काही स्त्रियाँ संगोपनाशिवाय आपोआप मोठ्या होतात आणी ज्या खरेच मोठ्या होतात त्या निव्वळ कन्याशालेचा हट्ट जीवनात कधीच धरत नाहित जर जीवन हे एक शिक्षण मानत असाल तर. असो डार्विञ्चा उत्क्रांती वाद आणि स्त्रिया एक वैज्ञानिक निकोप उहापोह नोंदवला तर ते एक विलक्षण वैज्ञानिक निरिक्षण ठरते

In reply to by आत्मशून्य

स्पंदना Fri, 05/02/2014 - 07:50
स्त्रीयांना पण गरज असतेच हो संगोपनाची नाही कुठे म्हंटलय मी,पण जर जशी दुधपिलाई आहे तस काही सुरु केल स्त्रीयांनी तर? मग कस होणार नाही का? मुद्दा असा आहे की विवाह संस्था ही स्त्रीयांनी निर्माण केली आहे. हा गिरीजाकाकांचा मुद्दा. अन मझ उत्तर हे त्यांना आहे. गिरीजाकाकांना.

In reply to by स्पंदना

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 02:06
बिंगो, नेमक्या याच कारणासाठी डार्विन अभ्यासावा लागतो. डिस्कवरी सौजन्याने थोडक्यात बोलायचे तर माकडिण अनेक न्रांशी समागम करते आणि पिलु कोणाचे आहे ते फक्त तिलाच माहीत असते पण ती प्रत्येकाला हे तुमचेच पिलु म्हणुन पिलाचे कवतुक सगळ्याकडून करून घेते व त्याला जास्ती जास्त सँवरक्षण व अमेनिटिजि उपलब्ध करूँ द्यायचा प्रयत्न करते, ही निसर्गाची योजना आहे. नर मात्र किती जणिशि समागम करतो याचा विदा नाही पण तो ही एकनिष्ट नसलेल्या माकडीनिशी एकनिष्ट नसावा म्हटले तर बार्याच माकडिनिचि बरीच पिल्लै तो स्वत:ची मानून त्यांची जबाबदारी आपलेच कार्ट या विश्वासाने एकाच वेळी बरेच नर घेतात घेतो म्ह्नण्ने फारच गोन्ध्ळाचे होइल. कारण कोंफ्लिक्ट ऑफ़ इंटरेस्ट. तर मुद्दा हां आहे की माकडानचे मानावाशी साधर्म्य आहे. माकिडिनिला माहीत आहे बाप कोण पण ती अपत्यप्रेमापायी तिला एका पेक्षा जास्त नर गाठिला असणे आवश्यक वाटते. पण मानव म्हणजे माकड न्हवे... तर सुधारित आवृत्ती आहे. इथे मादी नराची आवश्यकता मान्यच करत नाही तर स्थैर्य अन सुरक्षेसाठी एकनिष्टतेची अनैसर्गिक अपेक्षा ठेवते, जी मोड्ल्यास त्याची मोठी भरपाई नराला मानसिक, आर्थिक व अनेकदा शारीरिक स्वास्थ्य घालवून करायला भाग पाडते. नर तर माकाड असल्या पासूनच प्रेमळ आहे स्वत:ची कितीदा फसवणुक सहन करतोय, पण मादिला सगळ्यात मोठी चिंता सरवायावल चीच आहे. याचा पगडा इतका मोठा आहे की तिनेच स्थैर्य व सुरक्शितातेला धक्के लागू नयेत म्हणुन विवाह, एकनिष्टता रूपी संकल्पनाना जन्म देऊन कवटाळ्ले आहे. बरे नर तर तसेही शब्दा बाहर जाणार नाहित तर इतर स्त्रियाच त्यांना फ़ितवुन आपल्याला धोका निर्माण करतील हे धूर्त माद्यान्नी ओलखून त्यांनी उलट माद्यावरच नियम लादले शील सौख्य एकानिष्ट ता फार महत्वाची ते नसेल तर तुमचा सामाजिक दर्जा सन्मान्दायक मानला जाणार नाही. अगदी मनाविरुध्द जरी समागम झाला तरी. झाले. पिढ्यान पिढ्या पध्दाताशिर ब्रेन वोशिंग मुला मुलींचे करण्यात आले. व हा अजेंडा पुढे रेटायला पुरुषांच्या शारीरिक क्षमतेचा पद्धतशीर गैर वापर करून त्याना फसवण्यात आल आणि हे सगळे पुरुषांनी ठरवले असा पध्दताशिर प्रचार पिढोन पिढ्या सुरु झाला. काही हुशार स्त्रिया याला बळि पडल्या नाहित. त्या माझ्या प्रमाणे निपक्ष पाती विचार अनुसरणार्या होत्या. त्यानी हां कावा लक्षात घेतला व पुरुषाना यापुढे त्रास होउ न देण्याची शपथ घेतली ज्या या अनुमानाला पोचल्या की स्त्रिया स्त्रियांच्या शत्रु आहेतपुरुष न्हवे. व त्यांनी स्त्रियांना भ्रामकस्त्रित्वा पासून मुक्त करायची शपयथ घेतली त्याना हे उमगले होते बौधिक काम करायला लिंग न्हवे इच्छा शक्ती अनुकूल असावी लागते हे धूर्त स्त्रियांना माहीत आहे पण त्या पध्दाताशिर आम्ही स्त्रिया असुनही पुरुषांच्याबरोबरीने काम करू शकतो असा लिंग भेदी प्रचार व प्रसार सुरु करुन पुरुषांपेक्षा श्रेष्टत्वाचा प्रचार सुरु केला जेणे करून पुरुष हे सर्व बाबतीत नालायक ठरवून फक्त स्त्रियाच लायक आहेत हे बिम्ब्वता येउन पुरुषांच्या पुढील पिढ्या कायमच्या अंकित करायचा पध्दतशिर घाट घातला आहे. कारण स्त्रियांना पुरुषांची असलेली आवश्यकता नाकारता येत नाही म्हणून.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 02:19
एक सोपे उदाहरण देतो, बायका कशा मुर्ख आहेत याची मुद्देसुद चर्चा करा शेवटी मुद्दे सूद चर्चा सोडुन त्या पुढील पैकी दोन शब्द हमखास बोलतील 1) त्या म्हणतील तुला आई बहिण नाही का ? पुन्हा पुरुषांच्या भावनिक प्रेमाचाच उध्दार कारण स्त्रिया शाह्ण्या नाहीतच तर सिध्द करणार 2) अथवा इतरांना मुर्ख म्हणायचे लायसन्स दिली आहे काय ? आता मुर्खाना मुर्ख म्हणायला लास्यसंस कोण बरे देते/मागते ?

In reply to by प्रसाद गोडबोले

स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:10
समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?
मला आता रेफरन्स देता येत नाही पण मध्यंतरी जर एखादा पुरुष त्याच्या पत्निला शरीर सुखापासून वंचित ठेवत असेल तर तिला घटस्फोट मिळु शकतो असं काहीस न्यायालयीन मत वाचलेलं आठवत आहे. आता यात पुरुष देत नाही तसेच स्त्री सुद्धा वंचित ठेवत असेल तर तोच न्याय मिळाला पाहिजे अस मला वाटत.

In reply to by प्रसाद गोडबोले

Pain Fri, 05/02/2014 - 11:28
टिपिकल फेमीनाझी लेख लिहिणारा लेखक / लेखिका आणि त्याचे समर्थक, कोणीही याची उत्तरे देण्यास पुढे आलेले नाही, यावरुनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

In reply to by Pain

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:18
लेखक, म्हणजे मी, फेमिनाझी किंवा फेमिनिस्ट नाही. अगदी विरोध आहे असेही नाही पण एकाच संज्ञेतलं सगळं काळंपाढरं अंगावर ओतून घेण्याची इच्छा नाही.

In reply to by arunjoshi123

Pain Sun, 05/04/2014 - 09:38
तुम्ही वाचकांच्या प्रतिसादास उत्तरे देण्यास उपलब्ध आहात आणि समतोल दृष्टिकोन ठेवून आहात हे पाहून बरे वाटले. माझा वरचा प्रतिसाद रद्द समजा.

In reply to by प्रसाद गोडबोले

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:06
१) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? -----एखाद प्रसंगी नकार नाही. पण वंचित ठेवणे आहे. यात पत्नीला सजा करता येत नाही हे दुर्देव आहे. पण पतीला तिच्यापासून त्याआधारावर घटस्फोट मिळतो. २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? -----आपण फक्त शुद्ध संमतीचा विचार करू. मर्जी म्हणून स्त्रीचा नकार. इथे स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यअचा प्रश्न विरुद्ध एका कराराचे (लग्नाचे) स्त्रीकडून उल्लंघन विरुद्ध कराराचे उपनियम स्पष्ट नसणे. इथे दोन्ही लिंगासाठी संतुलित कायदा करता असता पण बलात्कार स्त्री करू शकत नाही हा तांत्रिक मुद्दा आडवा येतो. ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) Between numbers a and b (विवाहात), p=q then outside a to b , p =/ q असं लॉजिक आपण मांडताय. विवाह बाह्य संबंध मान्य ठरवण्यासाठी वेगळ्याने मागणी करावी लागेल. विवाहात कोणते एक बंधन , कोणत्या एका काळी, कोनत्या एका कारणाने आहे याने 'अमर्याद' विवाह बाह्य संबंध ठेवायचा हक्क तरी मागता येनार नाही. ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

In reply to by arunjoshi123

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:13
४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? -----ठरवला गेला पाहिजे. ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? ----बायकोवर बलात्कार न झालेल्या (म्हणजे अन्य) केसेस मधे ही पुरुष जेल मधे जातात. तेव्हा ही पत्नी त्यांच्यावर अवलंबून असते. मग त्या केस मधे तेच होणार. नि गेला नाही तर पोटगी मिळाली पाहिजे कारण घटस्फोट स्त्रीच्या दोषामुळे झाला नाही.

In reply to by आत्मशून्य

"सरप्राईज सेक्स इस नॉट रेप "
>>> करेक्ट !! नॉन-कन्सेन्शुल सेक्स इस रेप !! (पण आपला वायझेड कायद्याने काही कन्सेन्शुअल सेक्स ला बलात्काराच्या व्याखेत घालुन घोळ केला बस्स ! )

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 16:23
मिसळपाववर राम सीतेतील एक वर्तन्/समागम बलात्कार म्हटले जाऊ शकते याची एक चर्चा झाली होती. त्याची कोणी लिंक इथे दिली बरे होईल. विवाहांतर्गत बलात्काराची(?) ती ही विक्षिप्त केस आहे.

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 12:55
हा प्रश्न बराच गहन आहे आणि यात मूळ दोन मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही. १) जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर नवर्याविरुद्ध पोलिसात तक्रार करून त्यांना होणार्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे. कारण एकदा का नवरा एक दिवस जरी पोलिस कोठडी न्यायालयीन कोठडी किंवा तुरुंगात गेला तरी नवरा बायकोच्या नात्याला गेलेला तडा सांधणे कठीण होत जाते. कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको मुळे मला तुरुंगाची हवा खावी लागली हा गुन्हा नवरा सहजासहजी विसरत नाही. घटस्फोटाच्या अशा अनेक केसेस मध्ये जरी कोर्टाने घटस्फोट नाकारला तरी बर्याच स्त्रियांची स्थिती अशा लग्नात हलाखीची झालेली आढळते. मूळ स्त्रीला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसेल तर आई वडील सुद्धा सहजासहजी आधार देत नाहीत. मग अशा स्त्रीची स्थिती दयनीय होते कि न सासरचा आधार न माहेरचा. १९३१ साली र धों कार्वेनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात.आजही स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रियांची संख्या ७-८% च्या वर नाही. यास्तव केवळ कायदा करून स्थिती सुधारणार नाही तर स्त्रीयाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही तोवर कायदा फक्त कागदोपत्री राहतो. २) सामाजिक मनस्थिती सुधारणे आवश्यक आहे- स्त्री हि उपभोग्य वस्तू नसून एक व्यक्ती आहे आणि तिच्या भावभावनांचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे हे मुलांना त्यांच्या शालेय वयापासून शिकवणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मुलीचे आईवडीलसुद्धा तशा बाबतीत तिची बाजू घेताना आढळत नाहीत. याचे एक कारण गरिबी अफाट लोकसंख्या हे आहे. खायचे एक तोंड वाढले तर काय हा प्रश्न इतका ज्वलंत असतो कि मग ती आपली स्वतःची मुलगी असेल तरी ती सासरी राहिली तर बरी. आणि नवर्याने बलात्कार किंवा मारहाण केली तरी अजून त्याला समाजात अप्रतिष्ठा नाही.( एखाद्या तिसर्या माणसाने बलात्कार केला तर स्त्री आयुष्यातूनच उठते) त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार आणि इतर् बलात्कार एकाच पातळीवर आणणे आता तरी कठीण आहे. कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार हा गुन्हा नक्कीच आहे. पण बहुतांश स्त्रीया तो सहन करत राहतात याचे महत्त्वाचे कारण नाईलाज हे आहे. या नाईलाजाचे कारण आर्थिक( स्वावलंबी नसणे), सामाजिक( आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असलि समाजात होणारी अप्रतिष्ठा) राजकीय( गुन्हा दाखल केला तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जितकि मानसिक खम्बिरता लागते तिचा अभाव) आणि वैयक्तिक असते( जवळचे नातेवाईक सुद्धा विरोधात जातात शिवाय मुलांची कुतरओढ होते.) ३) लैंगिक सुख हे एकमेव सुख असे आहे कि ज्यात दोन व्यक्तीनचा सहभाग आवश्यक लागतो. दुर्दैवाने पुरुषांची काम वासना हि स्त्रियांपेक्षा जास्त असते आणि भारतीय ( किंवा हिंदू) विवाह कायद्याने एक पत्नीव्रत लादले गेले आहे. जर नावर बायकोला चरितार्थ साठी पैसे देत नसेल तर ते क्रौर्य आहे पण पत्नी जर शरीरसंबंधाला नकार देत असेल तर त्या बद्दल कायद्यात कोणताही शब्द नाही.( दोन्ही शरीराच्या प्राथमिक गरजा आहेत) मग अशा वेळेस पुरुषाने काय करायचे. जर एखादा पुरुष बाहेरख्याली पण करू लागला तर ते कायद्याला मान्य होईल काय? किंवा बहुपत्नीव्रत ( बहु पतिव्रत) हे कायद्यात मान्य होईल काय? जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे. पन्नास टक्के तरी स्त्रिया आपल्या नवर्याला शारीरिक सुखासाठी वेठीस धरतात असे वाचल्याचे आठवते. भारतीय पुरुषाची मानसिक जडणघडण अशी घडवलेली असते कि त्याला मर्दपणा 'सिद्ध" करावा लागतो. आणि संवेदनशील राहणे किंवा तसे न करणे म्हणजे नामर्द ठरवले जाण्याची भीती असते. बाकी क्रमशः

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 20:44
तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद बायको सतत शरीर संबंधास नकार देत असेल आणि नवर्याचे संस्कार "बाहेर" जायला प्रतिबंध करत असतील तर येणाऱ्या वैफल्यातून एखादा नवरा जबरदस्ती करीत असेल. ( दुर्दैवाने अशा जोडप्यांची संख्या खुप आहे हे मी माझ्या व्यवसायामुळे पाहत आलो आहे) आणि एखाद्या क्षणी संतापाच्या भरात(IMPULSIVELY) बायको जाऊन प्राथमिक माहिती अहवाल (FIR) लिहून आली तर छोट्याशा चुकीसाठी त्यांचे लग्न नक्की मोडकळीस येईल कारण एकदा हा FIR लिहिला कि तो रद्द करणे हे फक्त न्यायालयाच्या हातात आहे. दुर्दैवाने पोलिस अशा वेळेस स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पटकन नवर्याला कोठडीत टाकतात (निष्क्रिय राह्ल्याचा ठपका नको म्हणून) यानंतर त्या जोडप्याच्या संसाराची धूळधाण होते. अशा घटना दुर्मिळ आहेत आणि अशा गोष्टीचा त्या विधी अहवालात उहापोह केला आहे. त्यामुळे हा निर्णय स्त्रीमुक्ती वाद्यांना वाटतो तितका सोपा नाही. आणि हा सवंग मतपेटीसाठी तरी नाही असे मला वाटते. बाकी सरकारवर टीका करणे हा आपला मतदानसिध्द हक्क आहेच. .

In reply to by सुबोध खरे

तिसर्या मुद्द्याबद्दल मी माझ्या एका लेखात चर्चा केली होती http://www.misalpav.com/node/26714 शेवटचा परिच्छेद
लेख वाचला . खुपच बोल्ड आणि सत्यकथन करणारा लेख आहे ...पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की

कोणताच पुरुष कधीच "स्त्री संबंधांना नकार देते " हा कायद्याने गुन्हा ठरवावा अशा प्रकारची मागणी करताना दिसत नाही ! स्त्रीमुक्तीबिक्तीवादी बायका मात्र लगेच कोर्टाकडे धाव घेतात कारण त्यांना माहीत असते की कोर्ट्/कायदा त्यांच्याच बाजुन असतो

.....

नेहमीच

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 17:11
१. "जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर" हा भाग वेगळा. यातल्या बर्‍याच स्त्रीया संभोगालाच काय संध्याकाळचे जेवण बनवायला नि पाय दाबायलाही नकार देऊ शकत नाहीत. पण जिथे स्त्रीया स्वतंत्र इ आहेत, जसे उच्चवर्गीय, तिथे पतींना शिक्षा तुरुंगवासच असेल/असावी असे नाही. तितक्यानेच संबंध तुटतीलच असे म्हणता येणार नाही. म्हणजे जज सज्जड दम देऊन सोडून देईल, इ. वरच्या वर्गात जे चालते ते हळूहळू खालच्या वर्गात झिरपते, म्हणून सगळ्या समाजाला याचा फायदा होऊ शकतो. आपला नवरा जेलमधे गेला तर आपली हालत काय होईल याची चांगली कल्पना निम्नस्तरीय, इ स्त्रीस असते म्हणून ती हिशेब करूनच वागेल. पण वरच्या वलयात जी धूळ उठेल, त्याच्याने समाजात प्रबोधन, सर्वच स्तरांसाठी , नक्कीच होईल. २. बलात्कार हा अन्याय आहे हे मान्य केले कि त्याच्यासाठी न्यायिक प्रावधान असले पाहिजे. स्त्रीयांच्या सशक्तीकरणाचा संबंध आणण्याची गरज नाही. विवाहबाह्य क्रूर बलात्कार - ... - ... - बलात्कार ते वैवाहिक क्रौयपूर्ण बलात्कार - वैवाहिक बलप्रयोगातून बलात्कार - मर्जीविरुद्ध अन्याय करण्याच्या भावनेने बलात्कार - (केवळ) वासनापूर्तीसाठी संमतीविना बलात्कार -वासनापूर्तीसाठी संमतीविना संभोग या प्रत्येकाला एकच सजा नसावी. म्हणून हे कायदे आमूलाग्र बदलले तरी चालेल. सामाजिक बदलाची वाट पाहणे चूक आहे. उद्या स्त्रीयाच कमवू लागल्या नि त्याच श्रेष्ठ आहेत अशी समाजात परिस्थिती आली 'तरच या कायद्याचा फायदा आहे' म्हणणे ही चूक आहे नि 'तर या कायद्याचा फायदा आहेच (म्हणजे परिणाम होईल)' म्हणणेही चूक आहे. समाज सुधाराची शास्वती नाही, ते ३०-४० वर्षांत होतील का माहित नाही. आणि 'आर्थिक दृष्ट्या स्वयंभू असेल तरच आपण इथे टिकता' असा समाज बनवायची सवयही नको. कदाचित प्रत्येक कुटुंबातल्या दोन्ही जणांना (नवरा नि बायकोला) नोकरी वा व्यवसाय मिळणे हे १००% (वा ९५%) लोकसंख्येसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या असंभव असावे. स्त्रीयांना संस्कृतीमुळे घरी बसून आर्थिक गरज भागत असेल तर अन्याय टाळण्यासाठी कमवायला लावणे अतार्किक आहे. या कायद्याचा वापर फुंकून फुंकून व्हावा, त्यांनी सांभाळून करावा असे म्हणता येईल. ३."जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे." अतिशय रोचक निरीक्षण. दोन अन्याय असतील तर त्यांची तुलना होऊ नये. दोन्हींसाठी उपाय व्हावेत. एक पुरुषांवर आहे नि एक स्त्रीयांवर आहे म्हणून ते तसेच का ठेवायचे? अन्याय म्हटले कि उपाय हवा. पण क्षम लोकांनी ती पूर्ण फ्रेम्वर्क ठरवावी. वैवाहिक बलात्काराला गुम्हा केल्याने तो असमतोल वाढणार आहे असे आहे का? किंबहुना नसावे. समाजाची मूल्ये ही अनंत घटकांनी बनत असतात. "आपल्या साथीदाराशी अन्याय करणे" हे मानवाचे जेनेटिक मूल्य नाही अशी माझी व्यक्तिगत धारणा आहे. प्रत्येकच गोष्टीचा गैरफायदाच घेतला जाणार आहे. सिविलायझेशन चालू झाल्यापासून माणूस स्वतःचाच शोध घेत आहे. सौख्य, प्रगती, जिज्ञासा भागवणे यासोबतच न्याय्य काय आहे हे पाहून प्रत्येक नव्या शोधाचा मानवतेवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी नवनवे उपाय योजित आहे. व्यवस्था फार किचकट नि हताश करणारी आहे हे मान्य पण मानवाची अंतःप्रेरणाच न्यायाची नाही असे एकदा वाटले तर पुढे काही खरे नाही. (लिहिताना बोलणाराचा टोन कळत नाही. खुलाश्यासाठी - हा प्रतिसाद प्रतिवाद नसून एक मतवाद आहे.)

In reply to by कपिलमुनी

आत्मशून्य Mon, 05/12/2014 - 17:58
जर तुम्ही लिवीन अथवा लग्न केलेले आहे तर असे नाते बाडीस आहे ज्यात एकमेकांच्या लैगीक त्रुष्णा भागवणे बंधन/कर्तव्यकारक आहे. अन्यथा तुम्हाला नातेसंबंध प्रस्थापित करायची गरज काय ?

आत्मशून्य Mon, 05/19/2014 - 15:01
फेमी नाझी हां नवीन मराठी शब्दप्रयोग क्ळाला. खरे तर यांना नुसते नाझीच म्हणावे पण जर ते लिंगभेद मानतात तर फेमिनाझी योग्य शब्दय
या संदंर्भात सद्य भारतात ही माहिती उपयुक्त ठरावी. http://timesofindia.indiatimes.com/india/Treat-marital-sexual-abuse-as-r... नि http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html नि http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-justifies-exclusion-of-mar... अन्यायाचे स्वरुप - १. According to the UN Population Fund, more than two-thirds of married women in India, aged between 15 to 49, (पतींकडून) have been beaten, raped or forced to provide sex. आजच्या कायद्यांचे स्वरुप - १.

अंडी पालक

जागु ·

In reply to by जागु

फेरफटका Wed, 04/30/2014 - 19:32
"मधून मधून फेरफटका मारून जात होते." - जागू ताई, तुमच्या पाककृती पाहून, तोंडाला पाणी सुटून भुकेने जीव जायची वेळ येते. आता आणखी वर कशाला ह्या बिचार्या 'फेरफटक्याला' मारताय? ;)

पैसा Wed, 04/30/2014 - 17:51
मस्त पाकृ आहे. पालक पनीरामधले पनीर ताजे नसेल तर अ‍ॅलर्जी येते. अंडी कधीही सेफ! अशाच प्रकारची पण जरा वेगळी पाकृ बहुतेक मंगला बर्वेंनी दिली होती. त्यात पालकावर छोटे खड्डे करून अंडी फोडून टाकायची आणि मग शिजवायची अशी कृती होती.

In reply to by पैसा

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:52
हो. मंगला बर्वेंच्या पाककृतीत अंडी फोडुन घालायची होती. पण त्यात पालक नव्हता माझ्या मते. माझ्या आयुष्यातली वाचुन बनवलेली पहिली रेसीपी होती मंगला बर्वेंची. :)

गणपा Wed, 04/30/2014 - 18:57
भारीच !! मी यात अंड्या ऐवजी कोळंबी घालतो. ते काँबीनेशनही भन्नाट लागतं.

In reply to by गणपा

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 19:25
मी ह्या पालकाच्या रश्श्यात, कोंबडीच्या तंगड्या घालतो. मस्त लागतात. कधी-कधी ह्यातच तळलेले बटाट्याचे काप किंवा फ्रेंच फ्राइज घालतो. दोन्ही काँबिनेशन मला आवडतात.पण.....पण.... पालकाची चव खरी खुलते ती, कोवळ्या मटणाबरोबर.

In reply to by शुचि

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 19:46
मटण शक्यतो ताजे आणि कोवळे हवे.(अगदी, आसनगांव जवळच्या शहापूरला मिळते ना तसे.) आणि पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी. म्हणजे आधी मटण बर्‍यापैकी शिजत आले, की त्या मटणाच्या पाण्याचा उपयोग पालकासाठी करावा. आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.

In reply to by मुक्त विहारि

शुचि Wed, 04/30/2014 - 19:48
पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी.
वावा!! मस्त आयडीया. आमचे गाव लहान असल्याने इथे फार्म्-रेझ्ड बोकडाचे अत्यंत ताजे मटन घरपोच मिळते. नक्की करेन.
आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.
हाहाहा

In reply to by मुक्त विहारि

ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात. यानबूला श्रावणात ही पाकृ केल्यास फोटो अजिबात काढू नयेत... काढलेच तर फोटोत तारीख दिसणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. (घरचे जास्तच हुशार असले तर इमेज फाईल्सच्या तारखा बदलायची आयड्या करायाला इसरू नै) ;) किंवा ब्येस्ट म्हंजे कोनालाबी अजाबात घाब्रू नै =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 21:27
ह्या आखाती देशांत ताजे मटण मिळणे जरा दुरापास्तच. तसे आमच्या यानबूला ताजी मासळी मात्र एकदम फक्कड मिळते, बघा. जमल्यास या. मस्त कोलंबी भात खावू, सौदी शँपेन पिवू आणि ए.सी.त बसल्या बसल्या इतर मिपाकरांबरोबर गफ्फा हाणू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:42
पण काय करणार? आज काल सौदी शँपेन आणि नॉन अल्कोहोलिक बियर पिवूनच तहान भागवावी लागत आहे. जावू दे. नकोच त्या रम्य आठवणी.आता जूनमध्येच उपास सोडावा लागणार.

In reply to by मुक्त विहारि

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/01/2014 - 14:53
पालक-मटण वाचून मस्कत मधला अनुभव आठवला. शनिवार असल्याने मला व्हेजिटेरियन जेवण लागेल असे मेसमधल्या पाकिस्तानी खानसाम्याला सांगीतले तर तो म्हणाला: "कोई प्रॉब्लेम नही साहब. आज पालक-गोश्त बनाया है । सब बोटी निकालके सिर्फ पालक रोटीके साथ पेश करता हू ।" :)

In reply to by गणपा

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 21:29
काही नाही तर निदान, पालक-कोलंबीची रेशीपी येवू द्या. आणि त्यातून पालक-गोश्त दिलेत तर फार उत्तम.

In reply to by गणपा

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:45
आयला, हा लेख म्हणजे पालक-जत्राच झाला की, आता कूणी ताकातला पालक आणि डाळ-पालक, ह्यांची रेसीपी दिली की झाले. अरेच्चा, ती पालक-भजी राहिलीच की.

भाते Wed, 04/30/2014 - 20:10
मस्तच दिसतंय. पालक पनीर आणि अंडयाची भुर्जी पेक्षा नवीन प्रकार. करून पाहायला हरकत नाही.

वाह जागुताई जबरी पाकृ :) पालक-पनीर, आलू-पालक, कॉर्न-पालकला उत्तम पर्याय. फोटो मस्त्त्त्तं आलाय अगदी तोंपासू. मी नक्की करुन बघेन हे .

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:18
सही क्रिएटीव्ह कधी ऐकले पाहिले नव्हते आणि चव जीभेवर घोळवायचा विचार करता टेस्टी लागेल, तसेच पालक झेपणार्‍यांना नक्की आवडेल असे वाटतेय. अवांतर - मला याला अंडी पालक ऐवजी बैदा पालक ऐकाबोलायला बरे वाटेल. :) अवांतर क्रमांक २ - आताच मी मटणाच्य चटणीत टाकलेले उकडलेले अंड खाऊन आलो. हे नेहमीच करतात आमच्याकडे. मटण वाढवायला म्हणून नाही तर मटण एके मटण खाऊन बोअर होण्यापेक्षा एक अंड्याचा फ्लेवर वाढवायला.

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 00:40
आयला, एकवेळ दारूच्या बाबतीत हे "झेपणे" वगैरे ठीक होते.पण चक्क पालकाच्या बाबतीत, अब तो तेरेकू पालक-गोश्त खाणेके लिये बुलाना ही पडेगा. अभी मी डोंबिवलीमें आयेगा ना तब तेरे कू बुलायेगा. तूम आना रे बाबा.....

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:23
नाही नाही, मी झेपणे हा शब्द पचणे या अर्थाने नाही तर चव आवडणे या अर्थानेच वापरला होता. खरे तर मी शुद्ध मांसाहारी असल्याने सर्वप्रकारचा शाकाहार घासफूस मानणार्‍यांच्या गटातला आहे तरीही पालक आणि थोडीफार मेथी हे पालेभाजीचे प्रकार खातो. तर मी माझा स्वताचा बेंचमार्क ठेऊन वरचे विधान केले होते. अन्यथा लोक्स वांगे, भेंडी, सुरण, पडवळ, भोपळा, दुधी, वाल, राजमा, तोंडली, गवार, वगैरे वगैरे भाज्या कश्या आवडीने खातात हे माझ्या आकलनाबाहेरील.. :) असो, पालक मला झेपते तर पालक चिकन मटण अंडी पैकी काहीही घालून केलेले खायला मी केव्हाही तयार आहे :)

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:48
आम्हा शाकाहारी घरातून मांसाहाराचे संस्कार घेतलेल्यांचे एक बरे असते. की आम्हाला वाल-पडवळ किंवा मटकी-तोंडली ह्यांच्या इतकेच प्रॉन्स-पालक आणि खिमा-घोटाळा पण प्रिय.

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:57
मस्त ग जागु! आता असली अंडी घातलेली पाककृती करावी लागणारच नाही का? ;) नशिबाने पालक आणि अंडी दोन्ही आहेत. बघते करुन.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 14:04
हिरव्यागार पालक ग्रेव्हीवर पांढरीशुभ्र अंडी ! एकदम तोंपासु.

जागु Fri, 05/02/2014 - 11:55
पालक सभा मस्त रंगलेय. अशी डिश असते हे मला माहीतच नव्हत. मला वाटल मीच तयार केली आणि आपली कॉलर ताठ केली. धन्यवाद सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल.

In reply to by जागु

फेरफटका Wed, 04/30/2014 - 19:32
"मधून मधून फेरफटका मारून जात होते." - जागू ताई, तुमच्या पाककृती पाहून, तोंडाला पाणी सुटून भुकेने जीव जायची वेळ येते. आता आणखी वर कशाला ह्या बिचार्या 'फेरफटक्याला' मारताय? ;)

पैसा Wed, 04/30/2014 - 17:51
मस्त पाकृ आहे. पालक पनीरामधले पनीर ताजे नसेल तर अ‍ॅलर्जी येते. अंडी कधीही सेफ! अशाच प्रकारची पण जरा वेगळी पाकृ बहुतेक मंगला बर्वेंनी दिली होती. त्यात पालकावर छोटे खड्डे करून अंडी फोडून टाकायची आणि मग शिजवायची अशी कृती होती.

In reply to by पैसा

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:52
हो. मंगला बर्वेंच्या पाककृतीत अंडी फोडुन घालायची होती. पण त्यात पालक नव्हता माझ्या मते. माझ्या आयुष्यातली वाचुन बनवलेली पहिली रेसीपी होती मंगला बर्वेंची. :)

गणपा Wed, 04/30/2014 - 18:57
भारीच !! मी यात अंड्या ऐवजी कोळंबी घालतो. ते काँबीनेशनही भन्नाट लागतं.

In reply to by गणपा

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 19:25
मी ह्या पालकाच्या रश्श्यात, कोंबडीच्या तंगड्या घालतो. मस्त लागतात. कधी-कधी ह्यातच तळलेले बटाट्याचे काप किंवा फ्रेंच फ्राइज घालतो. दोन्ही काँबिनेशन मला आवडतात.पण.....पण.... पालकाची चव खरी खुलते ती, कोवळ्या मटणाबरोबर.

In reply to by शुचि

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 19:46
मटण शक्यतो ताजे आणि कोवळे हवे.(अगदी, आसनगांव जवळच्या शहापूरला मिळते ना तसे.) आणि पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी. म्हणजे आधी मटण बर्‍यापैकी शिजत आले, की त्या मटणाच्या पाण्याचा उपयोग पालकासाठी करावा. आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.

In reply to by मुक्त विहारि

शुचि Wed, 04/30/2014 - 19:48
पालक मटणाच्या पाण्यात शिजवावा.आणि मग त्याची ग्रेव्ही करावी.
वावा!! मस्त आयडीया. आमचे गाव लहान असल्याने इथे फार्म्-रेझ्ड बोकडाचे अत्यंत ताजे मटन घरपोच मिळते. नक्की करेन.
आणि सगळ्यांत महत्वाचे, ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात.
हाहाहा

In reply to by मुक्त विहारि

ह्या पा.क्रु.चे फोटो काढून ठेवावेत.श्रावण महिन्यांत कामाला येतात. यानबूला श्रावणात ही पाकृ केल्यास फोटो अजिबात काढू नयेत... काढलेच तर फोटोत तारीख दिसणार नाही याची पूर्ण खबरदारी घ्यावी. (घरचे जास्तच हुशार असले तर इमेज फाईल्सच्या तारखा बदलायची आयड्या करायाला इसरू नै) ;) किंवा ब्येस्ट म्हंजे कोनालाबी अजाबात घाब्रू नै =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 21:27
ह्या आखाती देशांत ताजे मटण मिळणे जरा दुरापास्तच. तसे आमच्या यानबूला ताजी मासळी मात्र एकदम फक्कड मिळते, बघा. जमल्यास या. मस्त कोलंबी भात खावू, सौदी शँपेन पिवू आणि ए.सी.त बसल्या बसल्या इतर मिपाकरांबरोबर गफ्फा हाणू.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:42
पण काय करणार? आज काल सौदी शँपेन आणि नॉन अल्कोहोलिक बियर पिवूनच तहान भागवावी लागत आहे. जावू दे. नकोच त्या रम्य आठवणी.आता जूनमध्येच उपास सोडावा लागणार.

In reply to by मुक्त विहारि

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/01/2014 - 14:53
पालक-मटण वाचून मस्कत मधला अनुभव आठवला. शनिवार असल्याने मला व्हेजिटेरियन जेवण लागेल असे मेसमधल्या पाकिस्तानी खानसाम्याला सांगीतले तर तो म्हणाला: "कोई प्रॉब्लेम नही साहब. आज पालक-गोश्त बनाया है । सब बोटी निकालके सिर्फ पालक रोटीके साथ पेश करता हू ।" :)

In reply to by गणपा

मुक्त विहारि Wed, 04/30/2014 - 21:29
काही नाही तर निदान, पालक-कोलंबीची रेशीपी येवू द्या. आणि त्यातून पालक-गोश्त दिलेत तर फार उत्तम.

In reply to by गणपा

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:45
आयला, हा लेख म्हणजे पालक-जत्राच झाला की, आता कूणी ताकातला पालक आणि डाळ-पालक, ह्यांची रेसीपी दिली की झाले. अरेच्चा, ती पालक-भजी राहिलीच की.

भाते Wed, 04/30/2014 - 20:10
मस्तच दिसतंय. पालक पनीर आणि अंडयाची भुर्जी पेक्षा नवीन प्रकार. करून पाहायला हरकत नाही.

वाह जागुताई जबरी पाकृ :) पालक-पनीर, आलू-पालक, कॉर्न-पालकला उत्तम पर्याय. फोटो मस्त्त्त्तं आलाय अगदी तोंपासू. मी नक्की करुन बघेन हे .

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 00:18
सही क्रिएटीव्ह कधी ऐकले पाहिले नव्हते आणि चव जीभेवर घोळवायचा विचार करता टेस्टी लागेल, तसेच पालक झेपणार्‍यांना नक्की आवडेल असे वाटतेय. अवांतर - मला याला अंडी पालक ऐवजी बैदा पालक ऐकाबोलायला बरे वाटेल. :) अवांतर क्रमांक २ - आताच मी मटणाच्य चटणीत टाकलेले उकडलेले अंड खाऊन आलो. हे नेहमीच करतात आमच्याकडे. मटण वाढवायला म्हणून नाही तर मटण एके मटण खाऊन बोअर होण्यापेक्षा एक अंड्याचा फ्लेवर वाढवायला.

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 00:40
आयला, एकवेळ दारूच्या बाबतीत हे "झेपणे" वगैरे ठीक होते.पण चक्क पालकाच्या बाबतीत, अब तो तेरेकू पालक-गोश्त खाणेके लिये बुलाना ही पडेगा. अभी मी डोंबिवलीमें आयेगा ना तब तेरे कू बुलायेगा. तूम आना रे बाबा.....

In reply to by स्पंदना

तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 14:23
नाही नाही, मी झेपणे हा शब्द पचणे या अर्थाने नाही तर चव आवडणे या अर्थानेच वापरला होता. खरे तर मी शुद्ध मांसाहारी असल्याने सर्वप्रकारचा शाकाहार घासफूस मानणार्‍यांच्या गटातला आहे तरीही पालक आणि थोडीफार मेथी हे पालेभाजीचे प्रकार खातो. तर मी माझा स्वताचा बेंचमार्क ठेऊन वरचे विधान केले होते. अन्यथा लोक्स वांगे, भेंडी, सुरण, पडवळ, भोपळा, दुधी, वाल, राजमा, तोंडली, गवार, वगैरे वगैरे भाज्या कश्या आवडीने खातात हे माझ्या आकलनाबाहेरील.. :) असो, पालक मला झेपते तर पालक चिकन मटण अंडी पैकी काहीही घालून केलेले खायला मी केव्हाही तयार आहे :)

In reply to by तुमचा अभिषेक

मुक्त विहारि गुरुवार, 05/01/2014 - 14:48
आम्हा शाकाहारी घरातून मांसाहाराचे संस्कार घेतलेल्यांचे एक बरे असते. की आम्हाला वाल-पडवळ किंवा मटकी-तोंडली ह्यांच्या इतकेच प्रॉन्स-पालक आणि खिमा-घोटाळा पण प्रिय.

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:57
मस्त ग जागु! आता असली अंडी घातलेली पाककृती करावी लागणारच नाही का? ;) नशिबाने पालक आणि अंडी दोन्ही आहेत. बघते करुन.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 14:04
हिरव्यागार पालक ग्रेव्हीवर पांढरीशुभ्र अंडी ! एकदम तोंपासु.

जागु Fri, 05/02/2014 - 11:55
पालक सभा मस्त रंगलेय. अशी डिश असते हे मला माहीतच नव्हत. मला वाटल मीच तयार केली आणि आपली कॉलर ताठ केली. धन्यवाद सगळ्यांचे प्रतिसादाबद्दल.
साहित्यः ६-७ अंडी एक जूडी पालक दोन छोटे किंवा एक मोठा कांदा चिरून १ चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट अर्धा चमचा हळद १ चमचा मसाला पाव चमचा हिंग अर्धा चमचा गरम मसाला चवी नुसार मिठ अर्धा किंवा पाव लिंबू फोडणी पुरते तेल. कृती १) प्रथम अंडी उकडून, साले काढून त्याला सुरीने हलक्या हाताने वरून चिरा द्या. २) पालक गरम पाण्यात थोडा वाफव