मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाचणीचे लाडू

चिन्मयी भान्गे ·

कंजूस गुरुवार, 05/01/2014 - 19:47
सोप्पे आणि छान .थंडीसाठी योग्य कारण नाचणीचे पीठ उष्णता निर्माण करते .इतरवेळी छोटे लाडू करून खावेत .आम्ही जास्तीकरून तांदुळाच्या पिठाचे करतो आणि प्रवासात नेतो .पुढे मग लवकर उठून निघायचे असते त्यावेळी हॉटेलच्या नाश्त्यासाठी थांबावे लागत नाही याचा उपयोग होतो आणि असिडटी होत नाही .

In reply to by कंजूस

स्पंदना Fri, 05/02/2014 - 06:35
मी राईस कुकर (इलेक्ट्रिक) बरोबर ठेवते. अन घरातुन कायम उपम्याचे तयार साहित्य बरोबर नेते. म्हणजे रवा भाजुन राई जीरं, कडीपत्ता कांदा मिरची हिंग मिठ अन साखर सगळ घालुन व्यवस्थीत परतुन पण पाणी न घालता. जेथे असेन तेथे राईस कुकर कनेक्ट करायचा मोजुन हे मिश्रण घालायच जरा गर्म झाल की दुप्पट पाणी. सगळ्यांच आवरे पर्यंत अगदी निवांत उपमा तयार. अन वर पोटभरीचा. मी खिसलेले सुकं खोबर पण मिसळते यात. अन फोडणीत कोथींबीर पण घालते. दोन तिन दिवस तरी निवांत टिकत माझ्याकडे.

In reply to by स्पंदना

पेरु Fri, 05/02/2014 - 09:54
हे जरा विस्कटुन सांगाल का कसे करतात ते? जिर, कढीपत्ता, कांदा तेलात फोडणीत घालुन परतात कि नुसते तसेच? कांदा घातल्यावर प्रवासात कस्कायं टिकतं?

अनिता ठाकूर Fri, 05/30/2014 - 13:01
अपर्णा अक्षय, रवा फोडणीत घालायचा ना? राईस कूकरमध्ये रवा गरम केल्यानंतर वरून आधणाचे पाणी घालायचे ना? तसे असेल तर त्याची सोय कशी करायची? राईसकूकरमधील जाळी काढून ठेवावी लागेल ना? ती काढून ठेवली तर चालते का?

कंजूस गुरुवार, 05/01/2014 - 19:47
सोप्पे आणि छान .थंडीसाठी योग्य कारण नाचणीचे पीठ उष्णता निर्माण करते .इतरवेळी छोटे लाडू करून खावेत .आम्ही जास्तीकरून तांदुळाच्या पिठाचे करतो आणि प्रवासात नेतो .पुढे मग लवकर उठून निघायचे असते त्यावेळी हॉटेलच्या नाश्त्यासाठी थांबावे लागत नाही याचा उपयोग होतो आणि असिडटी होत नाही .

In reply to by कंजूस

स्पंदना Fri, 05/02/2014 - 06:35
मी राईस कुकर (इलेक्ट्रिक) बरोबर ठेवते. अन घरातुन कायम उपम्याचे तयार साहित्य बरोबर नेते. म्हणजे रवा भाजुन राई जीरं, कडीपत्ता कांदा मिरची हिंग मिठ अन साखर सगळ घालुन व्यवस्थीत परतुन पण पाणी न घालता. जेथे असेन तेथे राईस कुकर कनेक्ट करायचा मोजुन हे मिश्रण घालायच जरा गर्म झाल की दुप्पट पाणी. सगळ्यांच आवरे पर्यंत अगदी निवांत उपमा तयार. अन वर पोटभरीचा. मी खिसलेले सुकं खोबर पण मिसळते यात. अन फोडणीत कोथींबीर पण घालते. दोन तिन दिवस तरी निवांत टिकत माझ्याकडे.

In reply to by स्पंदना

पेरु Fri, 05/02/2014 - 09:54
हे जरा विस्कटुन सांगाल का कसे करतात ते? जिर, कढीपत्ता, कांदा तेलात फोडणीत घालुन परतात कि नुसते तसेच? कांदा घातल्यावर प्रवासात कस्कायं टिकतं?

अनिता ठाकूर Fri, 05/30/2014 - 13:01
अपर्णा अक्षय, रवा फोडणीत घालायचा ना? राईस कूकरमध्ये रवा गरम केल्यानंतर वरून आधणाचे पाणी घालायचे ना? तसे असेल तर त्याची सोय कशी करायची? राईसकूकरमधील जाळी काढून ठेवावी लागेल ना? ती काढून ठेवली तर चालते का?
नाचणीचे पीठ - २ वाट्या पीठी साखर - १ वाटी तूप - ३/४ वाटी कृती: कढईत ३/४ वाटी तूप घालून, नाचणीचे पीठ भाजून घ्या. नाचणीचे पीठ दिसण्यास लालसर असल्यामुळे, भाजल्यानंतर पिठाचा रंग फारसा बदललेला कळत नाही, पण खमंग वास नक्कीच कळतो. भाजलेल्या पिठात, (पीठ) गरम असतानाच, पीठी साखर घालावी व मिश्रण नीट एकजीव करवे. हाताला थोडेसे तूप लावून, लगेच लाडू करावेत.

ओव्या

मालविका ·

किती ही अँटिक असला तरी असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. हे मिपा आहे का मुपिठ असा प्रश्न (निष्कारण) पीडतो. आणि अना (मधे) हिता चे धागे वळावे असं सुचवतो .

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 18:34
अनाहिता नक्की काय आहे असं तुमचं मत आहे?
तिथले काही धागे अनाहीता टॅग खाली जाहीर करा, दुध का दुध पानी का पानी होउन जाइल.

In reply to by संजय क्षीरसागर

सखी Wed, 04/30/2014 - 20:57
जितक्या आठवतात तितक्या ओव्या त्यांनी टाकल्याच आहेत ना? त्यांना जर मिपावर टाकायच्या असतील, मुक्तपीठामध्ये नाहीतर अनाहितावर तो त्यांचा प्रश्न आहे. असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. - व्हेरी चीप शॉट.

In reply to by सखी

चिन्मय खंडागळे गुरुवार, 05/01/2014 - 18:32
काही लोकांचा स्वतःचा माल खपत नसला की दुसर्‍यांचा खपताना पाहून अशी मत्सरबाधा होते. चालायचंच. मला स्वतःला बहिणाबाईंच्या काही ओव्या वाचून आश्चर्यचकित व्हायला होतं. कुठल्याही कवीला लाजवेल अशी इमेजरी, गेयता आणि त्याच वेळी साध्यासुध्या शब्दांत सांगितलेलं खोल तत्वज्ञान पाहून एका अशिक्षित अडाणी बाईला हे कसं सुचलं असेल हा विचार करून थक्क व्हायला होतं.

मितान Wed, 04/30/2014 - 15:28
मालविका लेखन आवडले. थोडे विस्ताराने लिहा. ओव्या हा मराठी कवितेतला अविभाज्य काव्यप्रकार आहे. हल्ली स्त्रीवादी कविता/लेखन म्हणून जे असते त्याचे मूळ ओव्यांमध्ये असेल का ? माझी आजीही ओव्या म्हणायची. अंथरुणात गुरफटून ते गुणगुणनं ऐकताना अगदी लहान असतानाही काहीतरी उमगल्यासारखं वाटायचं. त्या ओव्यांचा थेट अर्थ तेव्हा कदाचित कळत नसेल. पण आजी आपल्या मनातल्या गाठी उकलतेय, काहीतरी सांगू पाहातेय असं वाटायचं. एरवी अतिशय रागीट वागणारे आजोबाही त्यावेळी शांतपणे जप करत बसलेले असायचे. बाकी 'ओवी' वर लिहिताना ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ,उल्लेख आला असता तर अतिशय अभ्यासपूर्ण लेख झाला असता. बाकी प्रतिसादांबद्दल म्हणाल तर क्ष्रीरसागरातून नेहमी रत्नच बाहेर पडतील याची खात्री खुद्द देवांनाही नसते. प्रतिसादांच्या सागर मंथनात काही निकस आले तरी दुर्लक्ष करावे हे उत्तम.

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:29
या जुन्या ओव्या जरी हल्ली फार कुणाला येत नसल्या तरी हल्ली काही नविन कविता याच छंदात लिहिलेल्या वाचल्या आहेत. संदीप खरेच्या तर नक्कीच आहेत. अजूनही आहेत. जरा शोधून लिहिते.

In reply to by मितान

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 15:40
दिलेली ओळ ही पूर्ण एक ओळ असेल तर भुजंगप्रयात, त्यापलीकडे अजून या ओळीइतकेच शेपूट असेल तर सुमंदारमाला.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Wed, 04/30/2014 - 15:44
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे आता वाटताहे.. कुणालाच जे सांगता येत नाही.. असे काहीसे मन्मनी दाटताहे..

In reply to by बॅटमॅन

मितान Wed, 04/30/2014 - 15:48
धन्यवाद बॅटमन ! सुमंदारमाला, भुजंगप्रयात ही फक्त नावे आठवताहेत :( वृत्त आणि छंदांवर एक धागा निघावा ही मनीषा !

In reply to by मितान

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:42
प्रिये ये निघोनि घनांच्या कडेनी, अशी सुरुवात आहे, ती कविता मनाच्या श्लोकांच्या छंदात आहे. खूप आर्ततेनी म्हणतो तो ती कविता. त्याच्या 'कवितांची वही' या संग्रहात आहे ओवीसारखी रचना, त्यात शेवटच्या ओवीत 'संदू म्हणे' असे शब्द आहेत. :)

In reply to by कवितानागेश

पिलीयन रायडर Wed, 04/30/2014 - 15:47
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे अता वाटताहे कुणालाच जे सांगता येत नाही असे काहीसे मन्मनी दाटताहे असे वाटते की तुझ्या पास यावे तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे परंतू मला वेळ बांधून नेते कधी मुक्‍तता हे कुणाला न ठावे सये पाय दगडी नि दगडीच माथा अशा देवळातून जाऊन येतो न देई कधी घेतल्यावीण त्याला नमस्कार नेमस्त देऊन येतो असे वाटते की कधी कोणी नव्हतो न आहे न वाहे ऊरातून श्वास ऊरा-अंतरातून यांत्रीकतेने फिरे फक्‍त वारा किंवा तोही भास दिसे जे कवीला न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे मला तू न दिसशी परंतु तयांच्या नशीबी कसे सांग तुजला पहाणे असे वाटणे ही अशी सांज त्यात दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा किती फाटतो जीव सगळ्यात यात मिठीतून देईन सगळा पुरावा प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे अता वाटताहे इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_1 ________________________________________ नको ओढ लावून घेऊ उन्हाची जसे पारधी हे तसे तीर टोची पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती भरारी पडे मृत्तीकेशीच अंती तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या पदांशी भूमी तप्त होतीच माझ्या परंतु तुझे हात हातात आले व्यथांचे तळे गा नीळेशार झाले न ठावे किती वेळ चालेल खेळ न ठावे किती चावी या माकडाची जशी ओढती माळ तैशीच मोजू भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची फुला या उन्हाचा तुला ठाव नाही बरे तप्त देशी तुझा गाव नाही म्हणोनी तुझे ओठ गातात ओले तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोली प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे..... इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_2 आणि जरुर ऐका...

In reply to by पिलीयन रायडर

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:10
धन्यू गो पिरा. काय भावविभोर कविता अन ओढाळ शब्द ! भर उन्हात श्रावणसरी बरसल्यासार्खं वाटलं ! अन ओव्याही भारी आहेत. लडिवाळ.

शुचि Wed, 04/30/2014 - 17:07
कालच खापरे वरती अत्यंत गोड ओव्या वाचत होते त्यातील काही पुढे - वाटेच्या वाटसरा नको करुंस उभा घोडा कंथ माझा जंगलांत मोजे वाघिणीच्या दाढा ______________________________ ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली ___________________________________ वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची _______________________________________ थोरला माझा लेक वाडयाचा कळस धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस

पगला गजोधर Wed, 04/30/2014 - 18:00
नाय म्हणलं, म्या काय म्हन्तो, प पु मधाळसिंहजी योयोवाले, ह्यांची ऐक तरी अनुभवावी … चार बोतल वोडका, काम मेरा रोज़ का ।। ना मुझको कोई रोके, ना किसी ने रोका ।।

यशोधरा Wed, 04/30/2014 - 20:28
मालविका, येऊदेत अजूनही ओव्या. इथेच लिहा, अधिकांश मिपाकरांना आवडेल वाचायला, असं वाटत. आवडत नाहीत त्यांनी वाचू नका, पण आम आदमीला ओव्या वाचण्यापासून रोखू नका! ;)

सखी Wed, 04/30/2014 - 21:03
छान आहेत ह्या ओव्या, किती गोडवा आहे त्यात. ब-याचशा ऐकल्याही नव्हत्या. मितान म्हणाली तसे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ आला असता तर छान वाटलेच असते त्याबरोबरच साक्षात सरस्वती म्हणुन ज्या बहीणाबाईंनी इतक्या ओव्या लिहल्यात की नक्की कोणती ओवी जास्त आवडते हे सांगणे कठीण होऊन बसते. त्यातल्या त्यात ह्या काही ओव्या देते आहे. “धरित्रीच्या कुशीमध्ये बी-बियाणं निजली वर पसरली माती, जशी शाल पांघरली ! बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले वर्हे बहरले शेत जसे अंगावरले शहारे ! ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन ! टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी जसे करती कारोन्या (करुणा), होऊ दे रे आबादानी ! काय म्हने, कणसं कशी वारियाने डुलताती दाने आली गाडी माडी… देव अजब गारोडी, देव अजब गारोडी !”

किसन शिंदे गुरुवार, 05/01/2014 - 14:53
ओव्या छान!
कारण आजकाल जुन्या गोष्टीना खूपच भाव आलाय

antique

म्हणुन.
रच्याकने इथे antique च्या ऐवजी दुर्मिळ हा शब्द वापरता आला असता.

किती ही अँटिक असला तरी असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. हे मिपा आहे का मुपिठ असा प्रश्न (निष्कारण) पीडतो. आणि अना (मधे) हिता चे धागे वळावे असं सुचवतो .

In reply to by पिलीयन रायडर

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 18:34
अनाहिता नक्की काय आहे असं तुमचं मत आहे?
तिथले काही धागे अनाहीता टॅग खाली जाहीर करा, दुध का दुध पानी का पानी होउन जाइल.

In reply to by संजय क्षीरसागर

सखी Wed, 04/30/2014 - 20:57
जितक्या आठवतात तितक्या ओव्या त्यांनी टाकल्याच आहेत ना? त्यांना जर मिपावर टाकायच्या असतील, मुक्तपीठामध्ये नाहीतर अनाहितावर तो त्यांचा प्रश्न आहे. असला माल-विक ला जात नाही. हा निव्वळ घरबसल्या (काहीही) माल-विकायचा कुटीलोद्योग वाटतोयं. - व्हेरी चीप शॉट.

In reply to by सखी

चिन्मय खंडागळे गुरुवार, 05/01/2014 - 18:32
काही लोकांचा स्वतःचा माल खपत नसला की दुसर्‍यांचा खपताना पाहून अशी मत्सरबाधा होते. चालायचंच. मला स्वतःला बहिणाबाईंच्या काही ओव्या वाचून आश्चर्यचकित व्हायला होतं. कुठल्याही कवीला लाजवेल अशी इमेजरी, गेयता आणि त्याच वेळी साध्यासुध्या शब्दांत सांगितलेलं खोल तत्वज्ञान पाहून एका अशिक्षित अडाणी बाईला हे कसं सुचलं असेल हा विचार करून थक्क व्हायला होतं.

मितान Wed, 04/30/2014 - 15:28
मालविका लेखन आवडले. थोडे विस्ताराने लिहा. ओव्या हा मराठी कवितेतला अविभाज्य काव्यप्रकार आहे. हल्ली स्त्रीवादी कविता/लेखन म्हणून जे असते त्याचे मूळ ओव्यांमध्ये असेल का ? माझी आजीही ओव्या म्हणायची. अंथरुणात गुरफटून ते गुणगुणनं ऐकताना अगदी लहान असतानाही काहीतरी उमगल्यासारखं वाटायचं. त्या ओव्यांचा थेट अर्थ तेव्हा कदाचित कळत नसेल. पण आजी आपल्या मनातल्या गाठी उकलतेय, काहीतरी सांगू पाहातेय असं वाटायचं. एरवी अतिशय रागीट वागणारे आजोबाही त्यावेळी शांतपणे जप करत बसलेले असायचे. बाकी 'ओवी' वर लिहिताना ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ,उल्लेख आला असता तर अतिशय अभ्यासपूर्ण लेख झाला असता. बाकी प्रतिसादांबद्दल म्हणाल तर क्ष्रीरसागरातून नेहमी रत्नच बाहेर पडतील याची खात्री खुद्द देवांनाही नसते. प्रतिसादांच्या सागर मंथनात काही निकस आले तरी दुर्लक्ष करावे हे उत्तम.

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:29
या जुन्या ओव्या जरी हल्ली फार कुणाला येत नसल्या तरी हल्ली काही नविन कविता याच छंदात लिहिलेल्या वाचल्या आहेत. संदीप खरेच्या तर नक्कीच आहेत. अजूनही आहेत. जरा शोधून लिहिते.

In reply to by मितान

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 15:40
दिलेली ओळ ही पूर्ण एक ओळ असेल तर भुजंगप्रयात, त्यापलीकडे अजून या ओळीइतकेच शेपूट असेल तर सुमंदारमाला.

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Wed, 04/30/2014 - 15:44
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे आता वाटताहे.. कुणालाच जे सांगता येत नाही.. असे काहीसे मन्मनी दाटताहे..

In reply to by बॅटमॅन

मितान Wed, 04/30/2014 - 15:48
धन्यवाद बॅटमन ! सुमंदारमाला, भुजंगप्रयात ही फक्त नावे आठवताहेत :( वृत्त आणि छंदांवर एक धागा निघावा ही मनीषा !

In reply to by मितान

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:42
प्रिये ये निघोनि घनांच्या कडेनी, अशी सुरुवात आहे, ती कविता मनाच्या श्लोकांच्या छंदात आहे. खूप आर्ततेनी म्हणतो तो ती कविता. त्याच्या 'कवितांची वही' या संग्रहात आहे ओवीसारखी रचना, त्यात शेवटच्या ओवीत 'संदू म्हणे' असे शब्द आहेत. :)

In reply to by कवितानागेश

पिलीयन रायडर Wed, 04/30/2014 - 15:47
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे अता वाटताहे कुणालाच जे सांगता येत नाही असे काहीसे मन्मनी दाटताहे असे वाटते की तुझ्या पास यावे तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे परंतू मला वेळ बांधून नेते कधी मुक्‍तता हे कुणाला न ठावे सये पाय दगडी नि दगडीच माथा अशा देवळातून जाऊन येतो न देई कधी घेतल्यावीण त्याला नमस्कार नेमस्त देऊन येतो असे वाटते की कधी कोणी नव्हतो न आहे न वाहे ऊरातून श्वास ऊरा-अंतरातून यांत्रीकतेने फिरे फक्‍त वारा किंवा तोही भास दिसे जे कवीला न दिसते रवीला सांगून गेले कुणीसे शहाणे मला तू न दिसशी परंतु तयांच्या नशीबी कसे सांग तुजला पहाणे असे वाटणे ही अशी सांज त्यात दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा किती फाटतो जीव सगळ्यात यात मिठीतून देईन सगळा पुरावा प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे अता वाटताहे इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_1 ________________________________________ नको ओढ लावून घेऊ उन्हाची जसे पारधी हे तसे तीर टोची पिसांमागुनी गे पिसे दग्ध होती भरारी पडे मृत्तीकेशीच अंती तसे ऊन्ह मार्गात होतेच माझ्या पदांशी भूमी तप्त होतीच माझ्या परंतु तुझे हात हातात आले व्यथांचे तळे गा नीळेशार झाले न ठावे किती वेळ चालेल खेळ न ठावे किती चावी या माकडाची जशी ओढती माळ तैशीच मोजू भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची फुला या उन्हाचा तुला ठाव नाही बरे तप्त देशी तुझा गाव नाही म्हणोनी तुझे ओठ गातात ओले तुझ्या नेत्री निष्पापता घेई झोली प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे..... इथे ऐका:- http://www.aathavanitli-gani.com/Song/Priye_Ye_Nighoni_2 आणि जरुर ऐका...

In reply to by पिलीयन रायडर

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 15:10
धन्यू गो पिरा. काय भावविभोर कविता अन ओढाळ शब्द ! भर उन्हात श्रावणसरी बरसल्यासार्खं वाटलं ! अन ओव्याही भारी आहेत. लडिवाळ.

शुचि Wed, 04/30/2014 - 17:07
कालच खापरे वरती अत्यंत गोड ओव्या वाचत होते त्यातील काही पुढे - वाटेच्या वाटसरा नको करुंस उभा घोडा कंथ माझा जंगलांत मोजे वाघिणीच्या दाढा ______________________________ ल्येकापरायास लेक कशानं उणी झाली आईबापाला ओवी गाते कैलासी ऐंकुं गेली ___________________________________ वाणियाच्या घरी खडीसाखर मोलाची माझिया घरामंदी लेक ल्येकाच्या तोलाची _______________________________________ थोरला माझा लेक वाडयाचा कळस धाकुटी बाळाबाई माझ्या दारीची तुळस

पगला गजोधर Wed, 04/30/2014 - 18:00
नाय म्हणलं, म्या काय म्हन्तो, प पु मधाळसिंहजी योयोवाले, ह्यांची ऐक तरी अनुभवावी … चार बोतल वोडका, काम मेरा रोज़ का ।। ना मुझको कोई रोके, ना किसी ने रोका ।।

यशोधरा Wed, 04/30/2014 - 20:28
मालविका, येऊदेत अजूनही ओव्या. इथेच लिहा, अधिकांश मिपाकरांना आवडेल वाचायला, असं वाटत. आवडत नाहीत त्यांनी वाचू नका, पण आम आदमीला ओव्या वाचण्यापासून रोखू नका! ;)

सखी Wed, 04/30/2014 - 21:03
छान आहेत ह्या ओव्या, किती गोडवा आहे त्यात. ब-याचशा ऐकल्याही नव्हत्या. मितान म्हणाली तसे ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांचा संदर्भ आला असता तर छान वाटलेच असते त्याबरोबरच साक्षात सरस्वती म्हणुन ज्या बहीणाबाईंनी इतक्या ओव्या लिहल्यात की नक्की कोणती ओवी जास्त आवडते हे सांगणे कठीण होऊन बसते. त्यातल्या त्यात ह्या काही ओव्या देते आहे. “धरित्रीच्या कुशीमध्ये बी-बियाणं निजली वर पसरली माती, जशी शाल पांघरली ! बीय टरारे भुईत, सर्वे कोंब आले वर्हे बहरले शेत जसे अंगावरले शहारे ! ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन ! टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी जसे करती कारोन्या (करुणा), होऊ दे रे आबादानी ! काय म्हने, कणसं कशी वारियाने डुलताती दाने आली गाडी माडी… देव अजब गारोडी, देव अजब गारोडी !”

किसन शिंदे गुरुवार, 05/01/2014 - 14:53
ओव्या छान!
कारण आजकाल जुन्या गोष्टीना खूपच भाव आलाय

antique

म्हणुन.
रच्याकने इथे antique च्या ऐवजी दुर्मिळ हा शब्द वापरता आला असता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओव्या हा गाण्याचाच एक प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.आजकाल ओव्या या फक्त मराठी सिनेमात दाखवण्यापुरत्याच उरल्या आहेत.माझी आजी छान ओव्या म्हणायची.आजीला कदाचित गाण्याची आवड असावी. कारण बर्याच वेळा कोणताही काम करताना ती गुणगुणत असायची. या गुणगुण्यात बर्याच वेळ ओव्या , जुनी घरगुती गाणी आणि आरत्या मुख्य करून असायच्या.आजीचा दोन वेळेला रंगत येऊन ओव्या म्हणत असे. एक म्हणजे सिनेमात दाखवतात तसे जात्यावर दळताना आणि दुसरे म्हणजे ताक घुसलताना.आमच्या घरी दूध दुभते भरपूर होत. एक मोठा घडाभरून दही विरजलेल असायच आणि आजी त्याच छान ताक करायची .

केंद्र परिघाचं नातं

आतिवास ·

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि Wed, 04/30/2014 - 18:49
मागे अन्यत्र वाचला होता तेव्हाही आवडला होता. पुन्हा वाचतानाही आवडला.

अनुप ढेरे Wed, 04/30/2014 - 11:23
मांडलेले विचार पटले.
व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं.
हे विशेष पटलं

अदिवासी पाड्याचे वर्णन, तेथील रहिवास्यांची निरागसता, त्यांचे साधे, सरळ, जीवन, त्यांची विचारसरणी टीपण्याची शैली आवडली. छोट्या छोट्या बारकाव्यांसकट केलेल्या वर्णनामुळे हा लेख त्या पाड्यातच बसुन वाचतो आहे का? असे वाटुन गेले. वरील वर्णनाच्या पार्श्र्वभुमीवर, शेवटच्या ३-४ परिच्छेदांमधे काढलेले निष्कर्ष पटले नाहीत. ते वाचल्यावर, वरचा लेख हातचे काही राखुन लिहीला आहे का? अशी शंका उगाच मनामधे येउन गेली.

नेहमीसारखाच "सुक्ष्म निरिक्षण आणि त्याचे चपखल विवेचन" याने नटलेला वाचनिय लेख ! खास अतिवास शैलीतले शेवटचे तीन परिच्छेद विशेष आवडले.

In reply to by मारवा

आतिवास Wed, 04/30/2014 - 16:15
हाहा! पण प्रियंकाजी कुठे आणि आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे! शिवाय हे एक आहेचः मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय ;-)

In reply to by मारवा

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:21
खर सांगु का? प्रियांकाच्या पणजोबापासुन त्यांच घराण या देशावर अक्षरशः राज्य करतय. तरीही अजुन निवडणुकीच्या वेळी त्यांना अश्या भाकरीचे तुकडे मोदावे लागतात यातच सर्व काही आल. यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना. असो.

In reply to by स्पंदना

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/01/2014 - 15:02
यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना. याउलट जनतेला हेतुपुर्रसरपणे गरिब, अशिक्षित आणि लाचार ठेवणे हेच बहुतेक राजकारण्यांचं ध्येय आहे आणि ते साध्य करण्यात ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. कारण साधे आहे सधन आणि शिक्षित बहुमताला 'टोपी घालणे' आणि 'विकत घेणे' हे जरा जास्तच जिकीरीचे आहे ना !

मितान Wed, 04/30/2014 - 15:42
वा ! खूप चांगल्या पद्धतीने उतरवता आलंय. वाचताना सगळं डोळ्यासमोर दिसतंय !

पैसा Wed, 04/30/2014 - 17:26
"आतले आणि बाहेरचे" या लघुनिबंधाची आठवण झाली. तसंच छान लिहिलंय.

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 17:37
पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं.
क्लास.
परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!
दंडवत. _/\__/\__/\_ अतिशय अनुभवसकस.

सिफ़र Wed, 04/30/2014 - 17:56
आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!
नेमकं!!! __/\__ तुमचं लेखन वाचल्यावर नेहमीच केंद्रबिंदू अधिक घट्ट करून परिघ विस्तारायला पाहीजे असं वाटतं. धन्यवाद.

रेवती Wed, 04/30/2014 - 18:46
छान लिहिलय. लेखाचा शेवट होता होता मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य वाचायला नको वाटत होते कारण ते खरेही आहे. तुम्ही कोणतीही आश्वासने देत नव्हता पण जे लोक देतात आणि पूर्ण करीत नाहीत, त्यांना रात्री झोप येते कशी? इथे आपण एखादी गोष्ट देऊ म्हणून द्यायला जमले नाही तर वाईट, अस्वस्थ वाटत राहते.

शुचि Wed, 04/30/2014 - 19:40
जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच!
अतिशय सुंदर वाक्य!!! आपली माणसं,आपली परीस्थिती,अस्तित्व सर्वार्थाने आपलेसे करायचे असतात अगदी त्यांच्या शॉर्ट्कमिंग्ससहीत.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 14:24
शेवटच्या परिच्छेदातली व्यथा जाणवली. पण खेद का हे समजले नाही. अतिथी देवो भव हा खास भारतीय बाणा आहे. घरचं काही असलं तरी अतिथिला चांगलं काय ते द्यावं ही भावना श्रेष्ठच आहे. पण रोजच्या धकाधकीत घरच्या घरी उणीव झाकणार कशी ? यामागे काही दुजाभाव असेल असं वाटत नाही, तर उणीवा अतिथीपासून दूर ठेवणे ही भावना असावी.

In reply to by सस्नेह

आतिवास गुरुवार, 05/01/2014 - 18:15
व्यथा आणि खेद दोन्हीही नाही; अतिथीधर्माबद्दल तक्रारही नाही: - तसं पोचलं असेल तर लेखनातली उणीव आहे ती :-)

एस गुरुवार, 05/01/2014 - 16:07
तुमचे लेख जितके वाचनीय असतात तितकेच मननीयही असतात. याही लेखातून तुमची सखोल 'इनसाइट' जाणवते आहे.

अर्धवटराव गुरुवार, 05/01/2014 - 20:59
डोळे आणि मन उघडं ठेऊन जगाकडे बघण्याचं तत्वज्ञान किती सहज सोपं करुन मांडलय.

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:00
आवडलं.... ''''''''''''''''''''''''''''आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते.'''''''''''''''''''''''''' व्यक्तिगत संबंधाच्या मर्यादा ह्या विषयावर कधीतरी असच काही तरी खरडलं होतं. जास्त नाही पण तुमच्या वरच्या ओळींशी संबधीत काही अंश इथे शेअर करतो. '''''''अंतरपाटा आड खूप आनंदी होती दोघे सुप्तपणे सुरु झाले मग पति पत्नीचे गा-हाणे'''''''

In reply to by आतिवास

जयनीत Fri, 05/02/2014 - 20:13
अरे रे घात झाला साफटवेअरच्या जमान्यात कॅम्पूटर बद्दलचे अज्ञान उघडे पडले. साधी लिंक सुद्धा मला अजून देता येत नाही. आता टपाल खाती खर्डेघाशी करण्या शिवाय पर्याय नाही. असो. हैप्पी बड्डे कल्चर वर छोटेखानी काहीबाही खरडलं आहे. पाठवतो वाचून बघा.

चाणक्य Sat, 05/03/2014 - 05:14
अतिवास ताई,काय सुंदर लिहीलं आहे तुम्ही. पहिल्या दोन ओळीत जी पकड घेतलीत ती अगदी शेवटच्या ओळीपर्यंत. फारच छान लिखाण.

आतिवास Mon, 05/05/2014 - 14:16
सर्व वाचकांचे आभार. यशोधरा, मधुरा देशपांडे, शुचि, अनुप ढेरे, ज्ञानोबाचे पैजार, बॅटमॅन, इस्पीकचा एक्का, वल्ली, मारवा, अपर्णा अक्षय, मितान, पैसा, आत्मशून्य, सिफर, बहुगुणी, रेवती, मुक्त विहारी, लीमाउजेट, स्नेहांकिता, स्वॅप्स, अर्धवटराव, जयनीत, चाणक्य - तुम्हा सर्वांच्या प्रतिसादासाठी आभार.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 05/08/2014 - 09:16
अतिवासतै खुप छान लिखाण. पण तुमच्या लिखाणाची ओळ >>>परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं.... ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 10:00
:-) ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे. आत्मशून्य हा माझा आयडी नाही. 'आतिवास' हा माझा एकमेव आयडी आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर आत्मशून्य यांनी सही म्हणून ती ओळ घेतली आहे असं दिसतंय. त्यांनी त्या वाक्याचं श्रेय 'आतिवास'ला दिलं आहेच. त्याबद्दल तक्रार करण्याजोगं मला काही वाटलं नाही. उलट मी आत्मशून्य यांचे आभार मानायला हवेत! ते आता या प्रतिसादाच्या माध्यमातून मानते. जागरूकतेसाठी आभारी आहे पण काळजी नसावी :-)

In reply to by मधुरा देशपांडे

शुचि Wed, 04/30/2014 - 18:49
मागे अन्यत्र वाचला होता तेव्हाही आवडला होता. पुन्हा वाचतानाही आवडला.

अनुप ढेरे Wed, 04/30/2014 - 11:23
मांडलेले विचार पटले.
व्यक्ती म्हणून एकटी भेटणारी माणसं, आणि समूह रूपांत भेटणारी माणसं यांत नेहमीच अंतर राहतं.
हे विशेष पटलं

अदिवासी पाड्याचे वर्णन, तेथील रहिवास्यांची निरागसता, त्यांचे साधे, सरळ, जीवन, त्यांची विचारसरणी टीपण्याची शैली आवडली. छोट्या छोट्या बारकाव्यांसकट केलेल्या वर्णनामुळे हा लेख त्या पाड्यातच बसुन वाचतो आहे का? असे वाटुन गेले. वरील वर्णनाच्या पार्श्र्वभुमीवर, शेवटच्या ३-४ परिच्छेदांमधे काढलेले निष्कर्ष पटले नाहीत. ते वाचल्यावर, वरचा लेख हातचे काही राखुन लिहीला आहे का? अशी शंका उगाच मनामधे येउन गेली.

नेहमीसारखाच "सुक्ष्म निरिक्षण आणि त्याचे चपखल विवेचन" याने नटलेला वाचनिय लेख ! खास अतिवास शैलीतले शेवटचे तीन परिच्छेद विशेष आवडले.

In reply to by मारवा

आतिवास Wed, 04/30/2014 - 16:15
हाहा! पण प्रियंकाजी कुठे आणि आपल्यासारखी सामान्य माणसं कुठे! शिवाय हे एक आहेचः मी ना त्यांना कसली आशा दाखवतेय ना आश्वासन देतेय ;-)

In reply to by मारवा

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:21
खर सांगु का? प्रियांकाच्या पणजोबापासुन त्यांच घराण या देशावर अक्षरशः राज्य करतय. तरीही अजुन निवडणुकीच्या वेळी त्यांना अश्या भाकरीचे तुकडे मोदावे लागतात यातच सर्व काही आल. यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना. असो.

In reply to by स्पंदना

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/01/2014 - 15:02
यांना गरीब ठेवणारे आपणच आहोत याची जाणिव दिसत नाही आहे या राजकारण्यांना. याउलट जनतेला हेतुपुर्रसरपणे गरिब, अशिक्षित आणि लाचार ठेवणे हेच बहुतेक राजकारण्यांचं ध्येय आहे आणि ते साध्य करण्यात ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत. कारण साधे आहे सधन आणि शिक्षित बहुमताला 'टोपी घालणे' आणि 'विकत घेणे' हे जरा जास्तच जिकीरीचे आहे ना !

मितान Wed, 04/30/2014 - 15:42
वा ! खूप चांगल्या पद्धतीने उतरवता आलंय. वाचताना सगळं डोळ्यासमोर दिसतंय !

पैसा Wed, 04/30/2014 - 17:26
"आतले आणि बाहेरचे" या लघुनिबंधाची आठवण झाली. तसंच छान लिहिलंय.

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 17:37
पण माझ्या मनाची एक गंमत आहे. ते जितक्या चटकन भारावतं, तितक्याच सहजतेने ते वास्तवही स्वीकारतं.
क्लास.
परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं. पण ते आपल्यासाठी नसतं, हे आपण जाणून घ्यायला हवं. पाहुण्यासारख जगणं जमतं, तोवर चैन असते. कशाला आपलं मानून स्थिरावलं की मग नाण्याची दुसरी बाजू समोर येते. जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच! परिघ आणि केंद्रबिंदू यांचा तोल राखणं जमलं, तर कदाचित काही रहस्याचा उलगडा होईलही!
दंडवत. _/\__/\__/\_ अतिशय अनुभवसकस.

सिफ़र Wed, 04/30/2014 - 17:56
आपल्यात मार्दव, सहजता, नम्रता ... फक्त बाहेरच्या माणसांच्या वाटयाला येईल इतकीच दुर्दैवाने उरते!
नेमकं!!! __/\__ तुमचं लेखन वाचल्यावर नेहमीच केंद्रबिंदू अधिक घट्ट करून परिघ विस्तारायला पाहीजे असं वाटतं. धन्यवाद.

रेवती Wed, 04/30/2014 - 18:46
छान लिहिलय. लेखाचा शेवट होता होता मानवी स्वभावाचे वैशिष्ट्य वाचायला नको वाटत होते कारण ते खरेही आहे. तुम्ही कोणतीही आश्वासने देत नव्हता पण जे लोक देतात आणि पूर्ण करीत नाहीत, त्यांना रात्री झोप येते कशी? इथे आपण एखादी गोष्ट देऊ म्हणून द्यायला जमले नाही तर वाईट, अस्वस्थ वाटत राहते.

शुचि Wed, 04/30/2014 - 19:40
जे आपलं असतं, त्यात फक्त सुख कधीच नसतं – सुखाबरोबर दु:खही असतंच!
अतिशय सुंदर वाक्य!!! आपली माणसं,आपली परीस्थिती,अस्तित्व सर्वार्थाने आपलेसे करायचे असतात अगदी त्यांच्या शॉर्ट्कमिंग्ससहीत.

सस्नेह गुरुवार, 05/01/2014 - 14:24
शेवटच्या परिच्छेदातली व्यथा जाणवली. पण खेद का हे समजले नाही. अतिथी देवो भव हा खास भारतीय बाणा आहे. घरचं काही असलं तरी अतिथिला चांगलं काय ते द्यावं ही भावना श्रेष्ठच आहे. पण रोजच्या धकाधकीत घरच्या घरी उणीव झाकणार कशी ? यामागे काही दुजाभाव असेल असं वाटत नाही, तर उणीवा अतिथीपासून दूर ठेवणे ही भावना असावी.

In reply to by सस्नेह

आतिवास गुरुवार, 05/01/2014 - 18:15
व्यथा आणि खेद दोन्हीही नाही; अतिथीधर्माबद्दल तक्रारही नाही: - तसं पोचलं असेल तर लेखनातली उणीव आहे ती :-)

एस गुरुवार, 05/01/2014 - 16:07
तुमचे लेख जितके वाचनीय असतात तितकेच मननीयही असतात. याही लेखातून तुमची सखोल 'इनसाइट' जाणवते आहे.

अर्धवटराव गुरुवार, 05/01/2014 - 20:59
डोळे आणि मन उघडं ठेऊन जगाकडे बघण्याचं तत्वज्ञान किती सहज सोपं करुन मांडलय.

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:00
आवडलं.... ''''''''''''''''''''''''''''आपण सर्वचजण बाहेरून काही काळासाठी आपल्यात आलेल्या व्यक्तीशी वेगळं वागतो. बाहेरून आलेली व्यक्ती आपल्याच जगाचा भाग झाली, की मात्र आपली गाडी मूळ पदावर येते.'''''''''''''''''''''''''' व्यक्तिगत संबंधाच्या मर्यादा ह्या विषयावर कधीतरी असच काही तरी खरडलं होतं. जास्त नाही पण तुमच्या वरच्या ओळींशी संबधीत काही अंश इथे शेअर करतो. '''''''अंतरपाटा आड खूप आनंदी होती दोघे सुप्तपणे सुरु झाले मग पति पत्नीचे गा-हाणे'''''''

In reply to by आतिवास

जयनीत Fri, 05/02/2014 - 20:13
अरे रे घात झाला साफटवेअरच्या जमान्यात कॅम्पूटर बद्दलचे अज्ञान उघडे पडले. साधी लिंक सुद्धा मला अजून देता येत नाही. आता टपाल खाती खर्डेघाशी करण्या शिवाय पर्याय नाही. असो. हैप्पी बड्डे कल्चर वर छोटेखानी काहीबाही खरडलं आहे. पाठवतो वाचून बघा.

चाणक्य Sat, 05/03/2014 - 05:14
अतिवास ताई,काय सुंदर लिहीलं आहे तुम्ही. पहिल्या दोन ओळीत जी पकड घेतलीत ती अगदी शेवटच्या ओळीपर्यंत. फारच छान लिखाण.

आतिवास Mon, 05/05/2014 - 14:16
सर्व वाचकांचे आभार. यशोधरा, मधुरा देशपांडे, शुचि, अनुप ढेरे, ज्ञानोबाचे पैजार, बॅटमॅन, इस्पीकचा एक्का, वल्ली, मारवा, अपर्णा अक्षय, मितान, पैसा, आत्मशून्य, सिफर, बहुगुणी, रेवती, मुक्त विहारी, लीमाउजेट, स्नेहांकिता, स्वॅप्स, अर्धवटराव, जयनीत, चाणक्य - तुम्हा सर्वांच्या प्रतिसादासाठी आभार.

प्रमोद देर्देकर गुरुवार, 05/08/2014 - 09:16
अतिवासतै खुप छान लिखाण. पण तुमच्या लिखाणाची ओळ >>>परिघावरच्या अस्तित्त्वात पुष्कळ काही मिळतं.... ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे.

In reply to by प्रमोद देर्देकर

आतिवास गुरुवार, 05/08/2014 - 10:00
:-) ही आगोदरपासुनच सही म्हणुन आत्मशुन्य यांनी घेतली आहे. का तो तुमचाच आयडी आहे. आत्मशून्य हा माझा आयडी नाही. 'आतिवास' हा माझा एकमेव आयडी आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यावर आत्मशून्य यांनी सही म्हणून ती ओळ घेतली आहे असं दिसतंय. त्यांनी त्या वाक्याचं श्रेय 'आतिवास'ला दिलं आहेच. त्याबद्दल तक्रार करण्याजोगं मला काही वाटलं नाही. उलट मी आत्मशून्य यांचे आभार मानायला हवेत! ते आता या प्रतिसादाच्या माध्यमातून मानते. जागरूकतेसाठी आभारी आहे पण काळजी नसावी :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार
(लेख फार पूर्वी अन्यत्र प्रसिद्ध झाला आहे; सहज आठवला म्हणून मिपाकरांशी शेअर करत आहे) वैशाखातलं रणरणतं उन शहरातल्या कार्यालयात टेबल-खुर्चीवर बसताना जास्त जाणवतं. त्या दिवशी कळवण तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर उंबराच्या झाडाखाली मस्त गारवा होता. दहा बारा स्त्रिया त्यांच्या उत्सुक चेह-यावरचा संकोच लपवत माझ्याभोवती बसल्या होत्या. बुटक्या झोपडीच्या दारात एक पोर हाताशी आणि एक कडेवर घेऊन एक मुलगी उभी होती. दूरच्या खाटेवर एक आजोबा ‘कशातच अर्थ नसल्याच्या’ अविर्भावात बसले होते. तो होता स्त्रियांचा बचत गट. मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. नेहमीसारखीच ओळख करून घेण्यापासून सुरुवात.

९० डिग्री साऊथ - १

स्पार्टाकस ·

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:29
पुन्हा एकदा नवीन लेखमाला. पुढचा भाग लवकर टाका. पुलेशु.

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 17:40
१५० मध्ये टोलेमीने अ‍ॅरिस्टॉटलच्या सिध्दांताचा आणखीन विस्तार केला. तत्कालीन उपलब्ध माहीतीचा शास्त्रोक्त उपयोग करून टॉलेमीने जगाचा नकाशा तयार केला. यात त्याने अक्षांश आणि रेखांशांचा वापर करुन त्याला ज्ञात असलेली सर्व शहरं आणि पर्वतराजींचा निर्देश केला आहे.
कहर

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:29
पुन्हा एकदा नवीन लेखमाला. पुढचा भाग लवकर टाका. पुलेशु.

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 17:40
१५० मध्ये टोलेमीने अ‍ॅरिस्टॉटलच्या सिध्दांताचा आणखीन विस्तार केला. तत्कालीन उपलब्ध माहीतीचा शास्त्रोक्त उपयोग करून टॉलेमीने जगाचा नकाशा तयार केला. यात त्याने अक्षांश आणि रेखांशांचा वापर करुन त्याला ज्ञात असलेली सर्व शहरं आणि पर्वतराजींचा निर्देश केला आहे.
कहर
http://www.misalpav.com/node/27879 http://www.misalpav.com/node/27873 http://www.misalpav.com/node/27868 http://www.misalpav.com/node/27860 http://www.misalpav.com/node/27855 http://www.misalpav.com/node/27840 http://www.misalpav.com/node/27825 http://www.misalpav.com/node/27813 http://www.misalpav.com/node/27804 http://www.misalpav.com/node/27784 http://www.misalpav.com/node/27774 http://www.misalpav.com/node/27767 http://www.misalpav.com/node/27751 ______________________________________________________________________________ अनादी अनंत काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे.

तुती, कैर्‍या आणि संत्री

मनिष ·

In reply to by स न वि वि

मनिष Wed, 04/30/2014 - 11:05
तुती म्हणजे मलबेरी....तुती हे आपले देशी नाव! त्या अशा दिसतात - Mulberry ह्याच झाडांवर रेशमाच्या किड्यांची पैदास होते असं ऐकलय!

सौंदाळा Wed, 04/30/2014 - 11:22
मस्त लेख. मलबेरीला तुती म्हणतात माहीत नव्ह्तं. अप्रतिम चव असते त्याची, आम्हीदेखिल महाबळेश्वरलाच खाल्ल्या होत्या. तुम्हाला कुठे मिळाल्या? पुण्यात कुठे मिळतील ते जाणुन घेण्यास उत्सुक. शेवटच्या परिच्छेदाबाबत: जरी एखाद्याने सोसायटीत फळांची झाडे लावली तरी फळे आली की जी हमरीतुमरी होते त्यापेक्षा नको ते फळझाड असे वाटते. २० वर्षापुर्वी माझ्या काकांनी आंब्याचे झाड लावले, पाणी वगैरे घालुन वाढवले आणि काही वर्षांनी थोडा मोहर आला तेव्हा अचानक शेजारचा माणुस येऊन रेग्यलर पाणी घालु लागला, आजुबाजुला झाडु वगैरे मारु लागला आणि काका जेव्हा कैर्‍या, आंबे काढायला गेले तेव्हा माझे झाड आहे, माझ्या हद्दीत आहे अशी भाषा बोलु लागला. ३ वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात झाड गेले. (असे कीस्से इतर सोसायट्यांमधुन पण ऐकले आहेत) बाकी थेट झाडावरुन तोडुन एखादे फळ खाताना अवर्णनीय आनंद मिळतो हे मात्र खरे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

यशोधरा Wed, 04/30/2014 - 11:28
डेक्कनला मिळतील, चितळेंच्या दुकानापाशी जे फळांचे दुकान आहे तिथे असतील, किंवा मागच्या जिमखान्याच्या रस्त्याने चालत गेलात पुढे जी छोटीशी मंडई आहे तिथेही असू शकतील. भांडारकर रस्त्याच्या सुरुवतीला बेकर्स बास्केट आहे तिथे फळांच्या २ गाड्या असतात - अलिकडील पलीकडील रस्त्यांवर तिथेही मिळतील. अर्थात दर वेळी असतीलच असे नाही.

In reply to by यशोधरा

मनिष Wed, 04/30/2014 - 12:37
तशा बर्‍याच ठिकाणी मिळतात...जसे कँपात दोराबजीच्या बाहेर. मेन स्ट्रीटवर, बाणेर, औंध मधल्या फळवाल्यांकडे. पण क्वचितच मिळतात आणि शोधाव्या लागतात. अगदी स्ट्राबेरीसारख्या सहज मिळत नाहीत. हे झाड खाजगी मालकिच्या बंगल्यात असल्यामुळे त्या आज्जींचेच होते. बिल्डींगमध्ये तुम्ही म्हणता तसे होऊ शकते.

कंजूस Wed, 04/30/2014 - 15:02
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात .खुप छान . आम्ही बालपणी मामाच्या गावी तासगावी उनहाळ्याच्या सुटीत जायचो .कवठे ,कैऱ्या ,आणि बोरे खायचो .ओढ्यातल्या मोरांमागे धावायचो .मोर उडून केकाटत आंब्यावर बसले की उसातले शेतकरी कावायचे (=रागवायचे) ."का रं मागं लागलाहात म्वोरांच्या ?".कवठाची झाडे तुरळकच होती .त्याच्या खाली जाऊन देत नसत ,कवठे डोक्यात पडतात ना !तिकडे त्यावेळी बरीच घरे (कमीतकमी पडवी तरी ) शेणाने सारवली जायची .त्यासाठी लागणारे शेण काही मुली ,म्हाताऱ्या आणायच्या .त्याबदल्यात त्यांना भाकरी आमटी मिळायची .आम्ही सुटीत गेल्यावर ती एक म्हातारी शेणाऐवजी सकाळी झाडाखाली पडलेली पिकलेली कवठे आणून द्यायची .तिला आम्ही कवठाची आजी नाव ठेवले होते .विटे या गावी आमच्या एका नातेवाईकाकडे भोकराचे झाड होते .आणखी एक गोंदणी चे ही झाड होते .अर्धा इंची लांब तांबूस चिकट गोडसर गोंदण्या आणि चिकट भोकरे पण खायचो .या झाडांवर तांबडे मुंगळे फार असायचे . मनिष पुन्हा धन्यवाद .

In reply to by कंजूस

सखी Wed, 04/30/2014 - 21:30
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात. खुप छान . -१११ हेच म्हणते. कपिल बाळाचा क्लास - हे वाचुन तर खुप हसले. आमच्याही कॉलनीत होतं एक तुतीच झाड पण एक तुती काढायला ८-१० मुलामुलींची धांदल व्हायची त्यामुळे ति कोणालाच धड पूर्ण मिळायची नाही. मी इथल्या सुपरमार्केटात प्रथम तुतीचे बॉक्स पाहीले तेव्हा अशीच हरखुन १-२ मिनिटं पहातच राहीले, सारख वाटत होतं ती लहानपणीची टोळधाड लगेच इथं येईल....आता कोण कुठं आहे ते माहीतीही नाही, पण या लेखाने त्या आठवणी आल्या. - आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात - +१

In reply to by जागु

मनिष गुरुवार, 05/01/2014 - 10:13
मज्जा आहे तुमची!!! :) हे कुंडितले छोटे झुडुप असेल तर मग बहुतेक ब्लॅकबेरी आहे. तुतीची झाडे बरीच उंच वाढतात. म्हणून तर गॅरेजवर चढून तोडावी लागायची. ;)

In reply to by मनिष

जागु Mon, 05/05/2014 - 14:53
मनिष तुतीच आहे ती. नर्सरीतून कलम आणून मोठ्या कुंडीत लावल होत. आता जमिनीत लावल आहे. यशोधरा अग नर्सरीत मिळत कलम. मी पनवेल-नेरा च्या गो-ग्रिन नर्सरीतून घेतल होत.

आयला तुती बघुन तोंडाला पाणी सुटले कि. मी महाबळॅश्वरलाच १५ वर्षापुर्वी फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा पासुन "ठाण्यात दर हंगामाला जसं बोरं, जांभुळ ही फळं मिळतात तसे तुती का नाही?" असे मी आईला नेहमी विचारायचो. दुसरे एक फळ माहिती आहे का कोणाला "रामाचं कंदमुळ" म्हणतात त्याला. एक्दम मोठे असते आणि आकाराला पखवाजा /ढोलकीसारखे पण दोन्ही बाजुंनी निमुळते असते. तो विकणारा सायकल वर घेवुन शाळेजवळ यायचा. १० पैशाला , कलिंगडासारखी १/४ गोल चकती कापुन द्यायचा. आतातर त्याचे नामोनिशाणच नाहीये. धन्सरे मनिष!

आदूबाळ Wed, 04/30/2014 - 21:35
स्मरणरंजन आवडलं!! "तुतीकोरिन अल्कली केमिकल्स विरुद्ध सीआयटी" हे नाव फक्त तुतीशी संबंध असल्यानेच लक्षात राहिलं आहे.

शुचि Wed, 04/30/2014 - 21:44
तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
=)) सॉलीड
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
टाळ्या!!

In reply to by शुचि

बहुगुणी गुरुवार, 05/01/2014 - 01:03
मस्त लिखाण, मनिष! फळझाडांवर आणि त्यांच्या आसपास केलेल्या शाळकरी वयातल्या खूप उचापती आठवल्या. विहिरीच्या मध्यावर लोंबणार्‍या विलायती चिंचा तोडण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आठवला. सूरपारंब्या खेळतांना धाकट्या भावाने जांभळाच्या झाडावरून १० फूटांवरून थेट रिंगणातल्या सूरावर उडी मारतांना मध्ये अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या फांदीला धडकून त्याचा दात तुटला ते आठवलं. मित्रांच्या संगतीने (कारखान्याच्या हद्दीतील झाडांवरील!) आंबे तोडलेले आठवले. (मी वजनाने हलका आणि तुडतुडीत असल्याने वयाने मोठ्या मित्रांनी मला झाडावर चढण्यासाठी depute केलं होतं, तोडून झाल्यावर रखवालदार आल्याचं दिसल्यावर सगळे मित्र पळाले, आणि मग मी पलायन करतांना कुंपणाच्या काटेरी तारांत अडकून पँट फाटली आणि रक्ताच्या धारांनी भरलेले पाय घेऊन भर रस्त्यातून पळत निघालो होतो, ते पाहून कारखान्यातून घरी निघालेल्या कितीतरी कामगारांनी दुसर्‍या दिवशी वडिलांना 'अहो डॉक्टर, तुमचा मुलगा.....' असं सांगून आणखी पंचाईत करून ठेवली होती, तेही आठवलं!)

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:34
तुतुची पाने रेशीम उद्योगासाठी वापरतात. या झाडांवर रेशीम किडे पोसुन मग त्यांच रेशीम कोषात रुपांतर होतं.पहाता पहाता लिखाण कोठच्या कोठे घेउन गेलं सार्‍यांनाच तुमच्याबरोबर भाऊ! तुती आवडतात खायला.

कंजूस गुरुवार, 05/01/2014 - 09:06
बिचाऱ्या तुती . मागच्या वर्षी याच दिवसांत लोणावळयाला सहकुटुंब गेलो होतो .डेपोतून बाहेरपडून मेन रोडला आलो आणि नांगरगावाकडे (अक्कलकोट मठाकरता) चालत निघालो .फळवाल्याकडे द्राक्षे घेतांना मागे लक्ष गेलं .तुतींनी भरलेलं झाड मुलांची वाट पाहात झुकलेलं होतं बिचारं .कोण्णीकोण्णी तुती ओरबाडल्या नव्हत्या .गारेगार आणि पेप्सिकोला खाणाऱ्या नवीन पिढीला काय कळणार यांची आंबटगोड मजा ?मग मीच लहान होऊन काढल्या सर्व तुती .

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 20:30
खूप सुरेख लिहिलंत. हल्लीच गावाला गेले होते तेव्हा दगड मारून कैर्‍या पाडता येतात का हे पाहिले होते! येतात अजून!!

तुमचा अभिषेक Mon, 05/05/2014 - 01:01
वाहव्वा, छान लेख. दादरची शाळा आठवली. हिंदू कॉलनीत आवळ्याची आणि बदामाची झाडे होती त्यांना दगडे मारून ते पाडून खायचो. त्यानंतर त्या दगडांनी काचा फुटल्या म्हणून रहिवाश्यांची शाळेत तक्रार आली तरी अगदीच काही बंद नाही केला आम्ही तो प्रकार. :) त्या बदामाची तर सर्वांना एवढी क्रेझ होती विचारू नका. मित्र त्या फुकटात पाडलेल्या बदामऐवजी आपल्या डब्यातील त्यापेक्षा किंमती खाऊ द्यायचे आणि तो बदाम खाण्यात धन्यता मानायचे. :) एकदा माझ्या एका मित्राच्या डोक्याला आमच्यातल्याच एकाने मारलेला दगड लागून खोक पडून घळाघळा रक्त आल्याचीही एक आठवण आहे. :( तर एकदा माझा तोच अवली मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या हुशारीत झाडावरचा हाताला लागेल इतक्या उंचीवर असलेला कच्चा फणस तोडला होता. त्यानंतर तो स्कूलबसने कसा न्यायचा म्हणून बसच्या तिकिटाचा खर्चा करून घरी गेलो, पण त्यानंतरही घरी काय सांगायचे आणि अर्धा अर्धा कसा करायचा या टेंशनमध्ये शेवटी तो बिल्डींगच्या खालीच टाकून पसार झालो होतो ;)

नंदन Mon, 05/05/2014 - 14:27
फार सुरेख. लेख वाचून द. भा. धामणस्करांची 'आजीचा नातू' ही कविता आठवली. निसर्गाची, झाडा-पक्ष्यांची आवड आपल्या तान्ह्या मुलातही आजीच्या समजूत घालण्यातून उतरताना पाहून कवी म्हणतो -
तिचे सांगून संपलेले, माझे ऐकून. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट!
अवांतर - 'तुती' आणि 'कैरी' शीर्षकात वाचून हा लेख प्रथम निराळ्याच साहित्यिकाबद्दल आहे की काय, असं वाटलं होतं :)

मनिष Mon, 05/05/2014 - 14:39
माझ्याही डोक्यात धामणस्करांची हीच कविता होती हे लिहितांना. जी. ए. प्रेमींना 'कैरी' आणि 'तुती' म्हटले की त्या कथांची आठवण होणे अपरिहार्यच...फेसबुकवर जी. ए. प्रेमींनी हीच चर्चा केली ह्या पोस्टवर! :-)

सस्नेह Mon, 05/05/2014 - 14:39
तुतीला रास्पबेरी असंही नाव आहे का ? आम्ही लहानपणी तुत्तू म्हणत असू. कालच तुत्तूंनी लगडलेले झाड पाहिले. अगदी लटकून तोडायचा मोह झाला! पण हापिसातले लोक्स बरोबर असल्याने गप्प बसले...

In reply to by सस्नेह

मनिष Mon, 05/05/2014 - 14:43
नाही रासबेरी वेगळी. तुतीला 'मलबेरी' म्हणतात. इथे फरक पाहता येईल - http://www.examiner.com/slideshow/how-to-distinguish-blackberries-raspberries-and-mulberries तुतीला तुत्तू म्हणत असतील, मला माहित नाही. :)

मनिष Mon, 05/05/2014 - 14:47
इथे आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच मनापासून आभार! बर्‍याच जणांना आपापल्या लहानपणाच्या आठवणी आल्या. तशा झाडांच्या आणि फळांच्या आठवणी चिकार आहेत. सिंहगडावर लहानपणी सायकलने जायचो. तेंव्हा विठ्ठलवाडी सोडली की पेरूच्या, आंब्याच्या बागा लागायच्या. त्यावेळी खूप पेरु खाल्लेत झाडांवरून तोडून. सिंहगडावर करवंदाच्या (सध्या क्वचितच मिळणारी काळी मैना) जाळ्या होत्या. त्यामुळे वरती पोहोचण्यापेक्षा त्या करवंदावर ताव मारणे हीच मोठी गंमत होती. वाघजाई ते तळजाईच्या रस्त्यावर खूप सारी पळसाची आणि जांभळाची झाडे होती. पळसाच्या त्या नाजूक कळ्यांचे वरचे टोक उडवले आणि त्या दाबल्या की आतून गार पाण्याचे कारंजे उडायचे ते उडवत आणि जांभळे खात अगदी दिवस उतरेपर्यंत त्या डोंगरांवर मनसोक्त हुंदडायचो. तेंव्हा आई-वडीलही बिनधास्त होते. दिवसभर मुलं कुठे तडमडलीत ह्याची फारशी फिकीर न करता निर्धास्त असायचे. आपल्याला पालक म्हणून आज असे जमेल का ह्याची मला तरी शंका वाटते! (खुद के साथ बातां: काळी मैनाच्या आठवणींनी जीभ खवळलीये...कुठे मिळतात का शोधायला पहिजे. कुणाला माहित आहे का कुठे मिळतील?)

प्यारे१ Mon, 05/05/2014 - 14:56
मस्त लेख. आवडला. तुत्या, कैर्‍या, करवंदं, पाडाचे आंबे, चिकू, पेरु झाडावरुन तोडून भरपूर खाल्लेत. - पाचगणीत (वयानं) लहानाचा मोठा झालेला ;)

In reply to by स न वि वि

मनिष Wed, 04/30/2014 - 11:05
तुती म्हणजे मलबेरी....तुती हे आपले देशी नाव! त्या अशा दिसतात - Mulberry ह्याच झाडांवर रेशमाच्या किड्यांची पैदास होते असं ऐकलय!

सौंदाळा Wed, 04/30/2014 - 11:22
मस्त लेख. मलबेरीला तुती म्हणतात माहीत नव्ह्तं. अप्रतिम चव असते त्याची, आम्हीदेखिल महाबळेश्वरलाच खाल्ल्या होत्या. तुम्हाला कुठे मिळाल्या? पुण्यात कुठे मिळतील ते जाणुन घेण्यास उत्सुक. शेवटच्या परिच्छेदाबाबत: जरी एखाद्याने सोसायटीत फळांची झाडे लावली तरी फळे आली की जी हमरीतुमरी होते त्यापेक्षा नको ते फळझाड असे वाटते. २० वर्षापुर्वी माझ्या काकांनी आंब्याचे झाड लावले, पाणी वगैरे घालुन वाढवले आणि काही वर्षांनी थोडा मोहर आला तेव्हा अचानक शेजारचा माणुस येऊन रेग्यलर पाणी घालु लागला, आजुबाजुला झाडु वगैरे मारु लागला आणि काका जेव्हा कैर्‍या, आंबे काढायला गेले तेव्हा माझे झाड आहे, माझ्या हद्दीत आहे अशी भाषा बोलु लागला. ३ वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात झाड गेले. (असे कीस्से इतर सोसायट्यांमधुन पण ऐकले आहेत) बाकी थेट झाडावरुन तोडुन एखादे फळ खाताना अवर्णनीय आनंद मिळतो हे मात्र खरे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

यशोधरा Wed, 04/30/2014 - 11:28
डेक्कनला मिळतील, चितळेंच्या दुकानापाशी जे फळांचे दुकान आहे तिथे असतील, किंवा मागच्या जिमखान्याच्या रस्त्याने चालत गेलात पुढे जी छोटीशी मंडई आहे तिथेही असू शकतील. भांडारकर रस्त्याच्या सुरुवतीला बेकर्स बास्केट आहे तिथे फळांच्या २ गाड्या असतात - अलिकडील पलीकडील रस्त्यांवर तिथेही मिळतील. अर्थात दर वेळी असतीलच असे नाही.

In reply to by यशोधरा

मनिष Wed, 04/30/2014 - 12:37
तशा बर्‍याच ठिकाणी मिळतात...जसे कँपात दोराबजीच्या बाहेर. मेन स्ट्रीटवर, बाणेर, औंध मधल्या फळवाल्यांकडे. पण क्वचितच मिळतात आणि शोधाव्या लागतात. अगदी स्ट्राबेरीसारख्या सहज मिळत नाहीत. हे झाड खाजगी मालकिच्या बंगल्यात असल्यामुळे त्या आज्जींचेच होते. बिल्डींगमध्ये तुम्ही म्हणता तसे होऊ शकते.

कंजूस Wed, 04/30/2014 - 15:02
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात .खुप छान . आम्ही बालपणी मामाच्या गावी तासगावी उनहाळ्याच्या सुटीत जायचो .कवठे ,कैऱ्या ,आणि बोरे खायचो .ओढ्यातल्या मोरांमागे धावायचो .मोर उडून केकाटत आंब्यावर बसले की उसातले शेतकरी कावायचे (=रागवायचे) ."का रं मागं लागलाहात म्वोरांच्या ?".कवठाची झाडे तुरळकच होती .त्याच्या खाली जाऊन देत नसत ,कवठे डोक्यात पडतात ना !तिकडे त्यावेळी बरीच घरे (कमीतकमी पडवी तरी ) शेणाने सारवली जायची .त्यासाठी लागणारे शेण काही मुली ,म्हाताऱ्या आणायच्या .त्याबदल्यात त्यांना भाकरी आमटी मिळायची .आम्ही सुटीत गेल्यावर ती एक म्हातारी शेणाऐवजी सकाळी झाडाखाली पडलेली पिकलेली कवठे आणून द्यायची .तिला आम्ही कवठाची आजी नाव ठेवले होते .विटे या गावी आमच्या एका नातेवाईकाकडे भोकराचे झाड होते .आणखी एक गोंदणी चे ही झाड होते .अर्धा इंची लांब तांबूस चिकट गोडसर गोंदण्या आणि चिकट भोकरे पण खायचो .या झाडांवर तांबडे मुंगळे फार असायचे . मनिष पुन्हा धन्यवाद .

In reply to by कंजूस

सखी Wed, 04/30/2014 - 21:30
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात. खुप छान . -१११ हेच म्हणते. कपिल बाळाचा क्लास - हे वाचुन तर खुप हसले. आमच्याही कॉलनीत होतं एक तुतीच झाड पण एक तुती काढायला ८-१० मुलामुलींची धांदल व्हायची त्यामुळे ति कोणालाच धड पूर्ण मिळायची नाही. मी इथल्या सुपरमार्केटात प्रथम तुतीचे बॉक्स पाहीले तेव्हा अशीच हरखुन १-२ मिनिटं पहातच राहीले, सारख वाटत होतं ती लहानपणीची टोळधाड लगेच इथं येईल....आता कोण कुठं आहे ते माहीतीही नाही, पण या लेखाने त्या आठवणी आल्या. - आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात - +१

In reply to by जागु

मनिष गुरुवार, 05/01/2014 - 10:13
मज्जा आहे तुमची!!! :) हे कुंडितले छोटे झुडुप असेल तर मग बहुतेक ब्लॅकबेरी आहे. तुतीची झाडे बरीच उंच वाढतात. म्हणून तर गॅरेजवर चढून तोडावी लागायची. ;)

In reply to by मनिष

जागु Mon, 05/05/2014 - 14:53
मनिष तुतीच आहे ती. नर्सरीतून कलम आणून मोठ्या कुंडीत लावल होत. आता जमिनीत लावल आहे. यशोधरा अग नर्सरीत मिळत कलम. मी पनवेल-नेरा च्या गो-ग्रिन नर्सरीतून घेतल होत.

आयला तुती बघुन तोंडाला पाणी सुटले कि. मी महाबळॅश्वरलाच १५ वर्षापुर्वी फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा पासुन "ठाण्यात दर हंगामाला जसं बोरं, जांभुळ ही फळं मिळतात तसे तुती का नाही?" असे मी आईला नेहमी विचारायचो. दुसरे एक फळ माहिती आहे का कोणाला "रामाचं कंदमुळ" म्हणतात त्याला. एक्दम मोठे असते आणि आकाराला पखवाजा /ढोलकीसारखे पण दोन्ही बाजुंनी निमुळते असते. तो विकणारा सायकल वर घेवुन शाळेजवळ यायचा. १० पैशाला , कलिंगडासारखी १/४ गोल चकती कापुन द्यायचा. आतातर त्याचे नामोनिशाणच नाहीये. धन्सरे मनिष!

आदूबाळ Wed, 04/30/2014 - 21:35
स्मरणरंजन आवडलं!! "तुतीकोरिन अल्कली केमिकल्स विरुद्ध सीआयटी" हे नाव फक्त तुतीशी संबंध असल्यानेच लक्षात राहिलं आहे.

शुचि Wed, 04/30/2014 - 21:44
तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
=)) सॉलीड
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
टाळ्या!!

In reply to by शुचि

बहुगुणी गुरुवार, 05/01/2014 - 01:03
मस्त लिखाण, मनिष! फळझाडांवर आणि त्यांच्या आसपास केलेल्या शाळकरी वयातल्या खूप उचापती आठवल्या. विहिरीच्या मध्यावर लोंबणार्‍या विलायती चिंचा तोडण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आठवला. सूरपारंब्या खेळतांना धाकट्या भावाने जांभळाच्या झाडावरून १० फूटांवरून थेट रिंगणातल्या सूरावर उडी मारतांना मध्ये अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या फांदीला धडकून त्याचा दात तुटला ते आठवलं. मित्रांच्या संगतीने (कारखान्याच्या हद्दीतील झाडांवरील!) आंबे तोडलेले आठवले. (मी वजनाने हलका आणि तुडतुडीत असल्याने वयाने मोठ्या मित्रांनी मला झाडावर चढण्यासाठी depute केलं होतं, तोडून झाल्यावर रखवालदार आल्याचं दिसल्यावर सगळे मित्र पळाले, आणि मग मी पलायन करतांना कुंपणाच्या काटेरी तारांत अडकून पँट फाटली आणि रक्ताच्या धारांनी भरलेले पाय घेऊन भर रस्त्यातून पळत निघालो होतो, ते पाहून कारखान्यातून घरी निघालेल्या कितीतरी कामगारांनी दुसर्‍या दिवशी वडिलांना 'अहो डॉक्टर, तुमचा मुलगा.....' असं सांगून आणखी पंचाईत करून ठेवली होती, तेही आठवलं!)

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 06:34
तुतुची पाने रेशीम उद्योगासाठी वापरतात. या झाडांवर रेशीम किडे पोसुन मग त्यांच रेशीम कोषात रुपांतर होतं.पहाता पहाता लिखाण कोठच्या कोठे घेउन गेलं सार्‍यांनाच तुमच्याबरोबर भाऊ! तुती आवडतात खायला.

कंजूस गुरुवार, 05/01/2014 - 09:06
बिचाऱ्या तुती . मागच्या वर्षी याच दिवसांत लोणावळयाला सहकुटुंब गेलो होतो .डेपोतून बाहेरपडून मेन रोडला आलो आणि नांगरगावाकडे (अक्कलकोट मठाकरता) चालत निघालो .फळवाल्याकडे द्राक्षे घेतांना मागे लक्ष गेलं .तुतींनी भरलेलं झाड मुलांची वाट पाहात झुकलेलं होतं बिचारं .कोण्णीकोण्णी तुती ओरबाडल्या नव्हत्या .गारेगार आणि पेप्सिकोला खाणाऱ्या नवीन पिढीला काय कळणार यांची आंबटगोड मजा ?मग मीच लहान होऊन काढल्या सर्व तुती .

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 20:30
खूप सुरेख लिहिलंत. हल्लीच गावाला गेले होते तेव्हा दगड मारून कैर्‍या पाडता येतात का हे पाहिले होते! येतात अजून!!

तुमचा अभिषेक Mon, 05/05/2014 - 01:01
वाहव्वा, छान लेख. दादरची शाळा आठवली. हिंदू कॉलनीत आवळ्याची आणि बदामाची झाडे होती त्यांना दगडे मारून ते पाडून खायचो. त्यानंतर त्या दगडांनी काचा फुटल्या म्हणून रहिवाश्यांची शाळेत तक्रार आली तरी अगदीच काही बंद नाही केला आम्ही तो प्रकार. :) त्या बदामाची तर सर्वांना एवढी क्रेझ होती विचारू नका. मित्र त्या फुकटात पाडलेल्या बदामऐवजी आपल्या डब्यातील त्यापेक्षा किंमती खाऊ द्यायचे आणि तो बदाम खाण्यात धन्यता मानायचे. :) एकदा माझ्या एका मित्राच्या डोक्याला आमच्यातल्याच एकाने मारलेला दगड लागून खोक पडून घळाघळा रक्त आल्याचीही एक आठवण आहे. :( तर एकदा माझा तोच अवली मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या हुशारीत झाडावरचा हाताला लागेल इतक्या उंचीवर असलेला कच्चा फणस तोडला होता. त्यानंतर तो स्कूलबसने कसा न्यायचा म्हणून बसच्या तिकिटाचा खर्चा करून घरी गेलो, पण त्यानंतरही घरी काय सांगायचे आणि अर्धा अर्धा कसा करायचा या टेंशनमध्ये शेवटी तो बिल्डींगच्या खालीच टाकून पसार झालो होतो ;)

नंदन Mon, 05/05/2014 - 14:27
फार सुरेख. लेख वाचून द. भा. धामणस्करांची 'आजीचा नातू' ही कविता आठवली. निसर्गाची, झाडा-पक्ष्यांची आवड आपल्या तान्ह्या मुलातही आजीच्या समजूत घालण्यातून उतरताना पाहून कवी म्हणतो -
तिचे सांगून संपलेले, माझे ऐकून. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट!
अवांतर - 'तुती' आणि 'कैरी' शीर्षकात वाचून हा लेख प्रथम निराळ्याच साहित्यिकाबद्दल आहे की काय, असं वाटलं होतं :)

मनिष Mon, 05/05/2014 - 14:39
माझ्याही डोक्यात धामणस्करांची हीच कविता होती हे लिहितांना. जी. ए. प्रेमींना 'कैरी' आणि 'तुती' म्हटले की त्या कथांची आठवण होणे अपरिहार्यच...फेसबुकवर जी. ए. प्रेमींनी हीच चर्चा केली ह्या पोस्टवर! :-)

सस्नेह Mon, 05/05/2014 - 14:39
तुतीला रास्पबेरी असंही नाव आहे का ? आम्ही लहानपणी तुत्तू म्हणत असू. कालच तुत्तूंनी लगडलेले झाड पाहिले. अगदी लटकून तोडायचा मोह झाला! पण हापिसातले लोक्स बरोबर असल्याने गप्प बसले...

In reply to by सस्नेह

मनिष Mon, 05/05/2014 - 14:43
नाही रासबेरी वेगळी. तुतीला 'मलबेरी' म्हणतात. इथे फरक पाहता येईल - http://www.examiner.com/slideshow/how-to-distinguish-blackberries-raspberries-and-mulberries तुतीला तुत्तू म्हणत असतील, मला माहित नाही. :)

मनिष Mon, 05/05/2014 - 14:47
इथे आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच मनापासून आभार! बर्‍याच जणांना आपापल्या लहानपणाच्या आठवणी आल्या. तशा झाडांच्या आणि फळांच्या आठवणी चिकार आहेत. सिंहगडावर लहानपणी सायकलने जायचो. तेंव्हा विठ्ठलवाडी सोडली की पेरूच्या, आंब्याच्या बागा लागायच्या. त्यावेळी खूप पेरु खाल्लेत झाडांवरून तोडून. सिंहगडावर करवंदाच्या (सध्या क्वचितच मिळणारी काळी मैना) जाळ्या होत्या. त्यामुळे वरती पोहोचण्यापेक्षा त्या करवंदावर ताव मारणे हीच मोठी गंमत होती. वाघजाई ते तळजाईच्या रस्त्यावर खूप सारी पळसाची आणि जांभळाची झाडे होती. पळसाच्या त्या नाजूक कळ्यांचे वरचे टोक उडवले आणि त्या दाबल्या की आतून गार पाण्याचे कारंजे उडायचे ते उडवत आणि जांभळे खात अगदी दिवस उतरेपर्यंत त्या डोंगरांवर मनसोक्त हुंदडायचो. तेंव्हा आई-वडीलही बिनधास्त होते. दिवसभर मुलं कुठे तडमडलीत ह्याची फारशी फिकीर न करता निर्धास्त असायचे. आपल्याला पालक म्हणून आज असे जमेल का ह्याची मला तरी शंका वाटते! (खुद के साथ बातां: काळी मैनाच्या आठवणींनी जीभ खवळलीये...कुठे मिळतात का शोधायला पहिजे. कुणाला माहित आहे का कुठे मिळतील?)

प्यारे१ Mon, 05/05/2014 - 14:56
मस्त लेख. आवडला. तुत्या, कैर्‍या, करवंदं, पाडाचे आंबे, चिकू, पेरु झाडावरुन तोडून भरपूर खाल्लेत. - पाचगणीत (वयानं) लहानाचा मोठा झालेला ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे.

माझी बायको-पोलर डिसॉर्डर

उडन खटोला ·

शुचि Wed, 04/30/2014 - 00:57
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
नो प्रॉब्लेम!!

In reply to by शुचि

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 09:31
एक तर दोन धाग्यांचा दुरुनहि संबंध नाही. ट्यार्पि पाई तुम्हाला उगाच गोवलय. पुन्हा जिलबी अशी तेल न तापवता भट्टी न जमवलेली. फसवणुक आहे तुमच नाव यात घुसड्ने. आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला तर ना हे तुमचे यजमान आहेत ना हां धागा स्पष्टपणे बायोकोच्या केंद्रीत कसली ऑर्डर दाखवतो :(

In reply to by आत्मशून्य

ब़जरबट्टू Wed, 04/30/2014 - 11:40
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला अगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(

राजेश घासकडवी Wed, 04/30/2014 - 04:17
पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
अहो पुरुष स्त्रीचा गुलाम नव्हता कधी? रामाचंच उदाहरण बघा. सीतेने हट्ट केला की मला तो कांचनमृग पायजे म्हणजे पायजेच. मग त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला तरी गेलाच ना? मग रावणाने तिला पळवून नेल्यावर तिच्याचसाठी युद्ध लढला ना? पुरुष हे शतकानुशतकं स्त्रीचे गुलाम राहिलेले आहेत. सर्व सत्ता स्त्रियांच्याच हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रीमुक्ती वगैरे करण्यापेक्षा पुरुषमुक्तीच करण्याची गरज आहे. मिपावरती पुरुष विभाग - झालाच पाहिजे. झालाच पाहिजे.... (बाकी शीर्षकावरून हे खरंच विडंबन असेल असं वाटलं होतं. पण जम्या नै हेच खरं - सूड आणि यसवायजींशी सहमत)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 13:18
ही संस्कृती बायकांनी बायकांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे कुणीसे म्हटले आहे ते उगीच नाही!! बाकी यसवायजी अन सूड व गुर्जी यांचेशी सहमत.

In reply to by शुचि

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:23
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा पूजेला पानी मागा हे तर पैसा यांनी करायचं ना, कारण त्यांच्या सुनबैंच नाव पुजा का कायस होत.

In reply to by कंजूस

अजून र्‍हायलं... पिठात..पाणी अंदाजानी घाला...तांब्याचं होल मापात असू द्या. =)) आनी तळताना लक्ष...पाकाच्या पिपात असू द्या! =))

पगला गजोधर Wed, 04/30/2014 - 10:01
'मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?', लेख लिहिला ना आपण ? आता घ्या भोगा ! त्याचा राग, तुमच्या ह्या व पुढील लेखांवरच्या प्रतिक्रियेमागच्या भावनेत, बहुतेक दिसेल आता, काहीजनाकडून.

मृत्युन्जय Wed, 04/30/2014 - 10:39
नाही जमले. आणि कितीही डिस्क्लोजर्स टाकले असतील तरीही विडंबनासाठी चुकीचा धागा निवडला असे म्हणावेसे वाटते आहे. याबाबतीत थोडे तारतम्य दाखवले असते तर बरे झाले असते.

छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना असा काही आजार आहे आणि तुम्ही काय काय उपाय केले आणि आयुष्य वगैरे कसं बदलून गेलं वगैरे असं काही असेल या अपेक्षेने धागा उघडला होता. :( छ्या, च्यायला जमलं नाही. मनकी बाते. : प्राडॉ. या गंभीर विषयावर आलेलं निरर्थक विडंबन आलं तसं डब्बल ब्यारलनं उडवलं असतं तरी चाललं असतं का रे....! -दिलीप बिरुटे

रेवती Wed, 04/30/2014 - 17:09
काय हे? आधीच्या धाग्याची शंभरी पार करून दिली तरी तुम्हाला प्रतिसादांचा मोह पडलाय? अजून जरा बरा विषय तरी निवडायचात! अगदी काही नाही तरी पुणे विरुद्ध कोणतेतरी गाव, लग्नसंस्था स्त्रीयांमुळेच मोडकळीस, जातीयवाद, मोदी आणि गांधी (वेगळ्या काळातले असले म्हणून काय झालं?), मांसाहार श्रेष्ठ की शाकाहार?, पुरुषांची कुचंबणा टाईप विषय म्हणतीये मी! ;) हा धागा म्हणजे मऊ जिलबी खावी की धम्मकलाडू? असा झालाय. स्वारी हां.

रमेश भिडे Wed, 04/30/2014 - 19:32
जिलबी फसली का ? असो असो तुम्हाला काहितरी नवीन सांगायचय , पण ते योग्य शब्दात व्यक्त झाले नाही, इतकेच म्हणेन!

भाते Wed, 04/30/2014 - 20:05
मुळात धाग्याचे शीर्षकच चुकीचे आहे. शुचिताईंनी गंभीर विषयावर इतका छान धागा काढला असताना त्याचे शिर्षक वापरून विडंबन करायची अवदसा कुठून आठवली तुम्हाला? विडंबनासाठी शेकडो धागे पडलेले असताना हाच धागा मिळाला का तुम्हाला? कंजूसकाका आणि गुरुजींशी सहमत.

शुचि Wed, 04/30/2014 - 00:57
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
नो प्रॉब्लेम!!

In reply to by शुचि

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 09:31
एक तर दोन धाग्यांचा दुरुनहि संबंध नाही. ट्यार्पि पाई तुम्हाला उगाच गोवलय. पुन्हा जिलबी अशी तेल न तापवता भट्टी न जमवलेली. फसवणुक आहे तुमच नाव यात घुसड्ने. आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला तर ना हे तुमचे यजमान आहेत ना हां धागा स्पष्टपणे बायोकोच्या केंद्रीत कसली ऑर्डर दाखवतो :(

In reply to by आत्मशून्य

ब़जरबट्टू Wed, 04/30/2014 - 11:40
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला अगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(

राजेश घासकडवी Wed, 04/30/2014 - 04:17
पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
अहो पुरुष स्त्रीचा गुलाम नव्हता कधी? रामाचंच उदाहरण बघा. सीतेने हट्ट केला की मला तो कांचनमृग पायजे म्हणजे पायजेच. मग त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला तरी गेलाच ना? मग रावणाने तिला पळवून नेल्यावर तिच्याचसाठी युद्ध लढला ना? पुरुष हे शतकानुशतकं स्त्रीचे गुलाम राहिलेले आहेत. सर्व सत्ता स्त्रियांच्याच हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रीमुक्ती वगैरे करण्यापेक्षा पुरुषमुक्तीच करण्याची गरज आहे. मिपावरती पुरुष विभाग - झालाच पाहिजे. झालाच पाहिजे.... (बाकी शीर्षकावरून हे खरंच विडंबन असेल असं वाटलं होतं. पण जम्या नै हेच खरं - सूड आणि यसवायजींशी सहमत)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 13:18
ही संस्कृती बायकांनी बायकांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे कुणीसे म्हटले आहे ते उगीच नाही!! बाकी यसवायजी अन सूड व गुर्जी यांचेशी सहमत.

In reply to by शुचि

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:23
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा पूजेला पानी मागा हे तर पैसा यांनी करायचं ना, कारण त्यांच्या सुनबैंच नाव पुजा का कायस होत.

In reply to by कंजूस

अजून र्‍हायलं... पिठात..पाणी अंदाजानी घाला...तांब्याचं होल मापात असू द्या. =)) आनी तळताना लक्ष...पाकाच्या पिपात असू द्या! =))

पगला गजोधर Wed, 04/30/2014 - 10:01
'मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?', लेख लिहिला ना आपण ? आता घ्या भोगा ! त्याचा राग, तुमच्या ह्या व पुढील लेखांवरच्या प्रतिक्रियेमागच्या भावनेत, बहुतेक दिसेल आता, काहीजनाकडून.

मृत्युन्जय Wed, 04/30/2014 - 10:39
नाही जमले. आणि कितीही डिस्क्लोजर्स टाकले असतील तरीही विडंबनासाठी चुकीचा धागा निवडला असे म्हणावेसे वाटते आहे. याबाबतीत थोडे तारतम्य दाखवले असते तर बरे झाले असते.

छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना असा काही आजार आहे आणि तुम्ही काय काय उपाय केले आणि आयुष्य वगैरे कसं बदलून गेलं वगैरे असं काही असेल या अपेक्षेने धागा उघडला होता. :( छ्या, च्यायला जमलं नाही. मनकी बाते. : प्राडॉ. या गंभीर विषयावर आलेलं निरर्थक विडंबन आलं तसं डब्बल ब्यारलनं उडवलं असतं तरी चाललं असतं का रे....! -दिलीप बिरुटे

रेवती Wed, 04/30/2014 - 17:09
काय हे? आधीच्या धाग्याची शंभरी पार करून दिली तरी तुम्हाला प्रतिसादांचा मोह पडलाय? अजून जरा बरा विषय तरी निवडायचात! अगदी काही नाही तरी पुणे विरुद्ध कोणतेतरी गाव, लग्नसंस्था स्त्रीयांमुळेच मोडकळीस, जातीयवाद, मोदी आणि गांधी (वेगळ्या काळातले असले म्हणून काय झालं?), मांसाहार श्रेष्ठ की शाकाहार?, पुरुषांची कुचंबणा टाईप विषय म्हणतीये मी! ;) हा धागा म्हणजे मऊ जिलबी खावी की धम्मकलाडू? असा झालाय. स्वारी हां.

रमेश भिडे Wed, 04/30/2014 - 19:32
जिलबी फसली का ? असो असो तुम्हाला काहितरी नवीन सांगायचय , पण ते योग्य शब्दात व्यक्त झाले नाही, इतकेच म्हणेन!

भाते Wed, 04/30/2014 - 20:05
मुळात धाग्याचे शीर्षकच चुकीचे आहे. शुचिताईंनी गंभीर विषयावर इतका छान धागा काढला असताना त्याचे शिर्षक वापरून विडंबन करायची अवदसा कुठून आठवली तुम्हाला? विडंबनासाठी शेकडो धागे पडलेले असताना हाच धागा मिळाला का तुम्हाला? कंजूसकाका आणि गुरुजींशी सहमत.
डिस्क्लेमर- मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो . तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे - वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली!

अतृप्ती-एक जीवन संघर्ष!

अत्रुप्त आत्मा ·

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 01:20
अतृप्तीची ओढ तृप्तीकडे नेण्याकडेच असते. एकदाची "तृप्ती" भेटली की संघर्ष समाप्त होईल आपला! नाही तर सध्यातरी विनोद खन्नांचा सल्ला घेवू शकता.

In reply to by आयुर्हित

आपल्या संपूर्ण प्रति सादास आमचा सा.न.वि.वि. . . . . . कळावे----लोभ असावा..ही विणंती ============= आपला(च).. तृप्तीकडे धावणारा---अतृप्त

नाखु Wed, 04/30/2014 - 11:02
दर्पण कहलाये या गाण्याची याद आली.. पण अत्रुप्ती ही खर्‍या कलाकारीची जीवन्-संजीवनी असते .

आयुर्हित Wed, 04/30/2014 - 01:20
अतृप्तीची ओढ तृप्तीकडे नेण्याकडेच असते. एकदाची "तृप्ती" भेटली की संघर्ष समाप्त होईल आपला! नाही तर सध्यातरी विनोद खन्नांचा सल्ला घेवू शकता.

In reply to by आयुर्हित

आपल्या संपूर्ण प्रति सादास आमचा सा.न.वि.वि. . . . . . कळावे----लोभ असावा..ही विणंती ============= आपला(च).. तृप्तीकडे धावणारा---अतृप्त

नाखु Wed, 04/30/2014 - 11:02
दर्पण कहलाये या गाण्याची याद आली.. पण अत्रुप्ती ही खर्‍या कलाकारीची जीवन्-संजीवनी असते .
लेखनविषय:
काव्यरस
त्याच काय झालं माहित आहे का??? एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच... नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण! अरे..अरे..अडवा या पोराला त्याची आयो..मागे ओरडत यायची पण..तो कुठला थांबतोय?

रायआवळ्याचे सरबत

अनन्न्या ·

अजया Tue, 04/29/2014 - 21:44
अती झालेले आवळे शेवटी टाकुन दिले! आणि तू सरबताची कृ टाकलीस !! मी आवळे उकडून घेते.आणि गरात आलं,मीठ्,साखर घालुन मिक्सरमध्ये फिरवुन घेते.

In reply to by अजया

शुचि Tue, 04/29/2014 - 21:47
वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

पिंगू Tue, 04/29/2014 - 21:47
आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते. बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

गणपा Tue, 04/29/2014 - 23:29
या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:09
लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते. काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली. सुरेख अनन्न्या!

यशोधरा Wed, 04/30/2014 - 07:48
लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

जागु Wed, 04/30/2014 - 15:53
अनन्या सरबत मस्तच आहे. मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

मदनबाण Wed, 04/30/2014 - 18:36
मस्तच ! :) बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:30
मस्त ग. तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.

अजया Tue, 04/29/2014 - 21:44
अती झालेले आवळे शेवटी टाकुन दिले! आणि तू सरबताची कृ टाकलीस !! मी आवळे उकडून घेते.आणि गरात आलं,मीठ्,साखर घालुन मिक्सरमध्ये फिरवुन घेते.

In reply to by अजया

शुचि Tue, 04/29/2014 - 21:47
वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

पिंगू Tue, 04/29/2014 - 21:47
आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते. बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

गणपा Tue, 04/29/2014 - 23:29
या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:09
लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते. काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली. सुरेख अनन्न्या!

यशोधरा Wed, 04/30/2014 - 07:48
लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

जागु Wed, 04/30/2014 - 15:53
अनन्या सरबत मस्तच आहे. मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

मदनबाण Wed, 04/30/2014 - 18:36
मस्तच ! :) बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:30
मस्त ग. तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.
sarbat साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी. कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे. उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली.

विविधतेतील एकटा

जयनीत ·

In reply to by शुचि

जयनीत Wed, 04/30/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

In reply to by खटपट्या

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:14
एकटा हेच म्हणायचं होतं. भाषेच्या मर्यादेमुळे आलेला एकटेपणा इथे अधोरेखित करायचा आहे.

सुहास.. Wed, 04/30/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

तुमचा अभिषेक Fri, 05/02/2014 - 00:01
मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत Sat, 05/03/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by शुचि

जयनीत Wed, 04/30/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

In reply to by खटपट्या

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:14
एकटा हेच म्हणायचं होतं. भाषेच्या मर्यादेमुळे आलेला एकटेपणा इथे अधोरेखित करायचा आहे.

सुहास.. Wed, 04/30/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

तुमचा अभिषेक Fri, 05/02/2014 - 00:01
मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत Sat, 05/03/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
" तुम्हाला हिंदी येते? " " येते तुटकी फुटकी " " कोकणी येते? " " नाही " " अहिरणी " " अं? " " गोंडी? " " नाही " " तेलगु? " " नाही " " तुळु " " ही कुठली भाषा? " " तमिळ " " नाही " " ओरिया " " नाही " " बांग्ला " " नाही हो नाही " " भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? " " वाटते ना! " " कसची? " " इंग्लिश नाही येत ना त्याची! "

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

आरोही ·

पैसा Tue, 04/29/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Wed, 04/30/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी Tue, 04/29/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे Wed, 04/30/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा गुरुवार, 05/01/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही Tue, 04/29/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी Tue, 04/29/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर Wed, 04/30/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही Wed, 04/30/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु Wed, 04/30/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही Wed, 04/30/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी Wed, 04/30/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

भावना कल्लोळ Fri, 05/02/2014 - 15:23
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?

पैसा Tue, 04/29/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Wed, 04/30/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी Tue, 04/29/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे Wed, 04/30/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा गुरुवार, 05/01/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही Tue, 04/29/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी Tue, 04/29/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर Wed, 04/30/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही Wed, 04/30/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु Wed, 04/30/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही Wed, 04/30/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी Wed, 04/30/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

भावना कल्लोळ Fri, 05/02/2014 - 15:23
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल. साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे . कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत.. 1 एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात . मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता अ