मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

९० डिग्री साऊथ - ४

स्पार्टाकस ·
९० डिग्री साऊथ - ३. अ‍ॅमंडसेनने फ्रिट्झॉफ नॅन्सनलाही तपशीलवार पत्रं लिहून आपल्या योजनेची कल्पना दिली. पेरी आणि कूकने उत्तर धृव पादाक्रांत केल्याच्या आलेल्या बातम्यांमुळे उत्तर धृव गाठण्याच्या मूळ बेताला हादरा बसल्याचं त्याने नमूद केलं. इतक्या तयारीनंतर आता उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवाकडे जाण्याविषयी गत्यंतर नसल्याचं त्याने नॅन्सनला कळवलं. मूळ योजनेतील बदलाविषयी दिलगीरी व्यक्त करण्यासही तो विसरला नाही ! अ‍ॅमंडसेनच्या या बदललेल्या बेताची माहीती नॉर्वेला पोहोचताच एकच गोंधळ उडाला.

पाणी

शब्दानुज ·

In reply to by शब्दानुज

प्यारे१ 05/05/2014 - 19:53
>>> पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या आत्ता ही सुरवात आहे... इथेच शेवट करू नका आपले 'लहान वय' नेमके किती आहे?????????????

पैसा 04/05/2014 - 08:23
जराशी चेष्टा झाली तर जास्त मनाला लावून घेऊ नका! वय काय म्हणालात तुमचं? प्रतिभा ही वयावर अवलंबून नसते. मिपावर स्वागत. भरपूर वाचा आणि लिहीत रहा.

In reply to by शब्दानुज

पैसा 05/05/2014 - 20:07
प्रामाणिकपणे सांगू? कविता ठीकठाक वाटली. कल्पना चांगली आहे, पण विस्तार जरा नीटनेटका हवा होता. मला छंद/वृत्तात एकतर नीट बांधलेल्या किंवा मग संपूर्ण मुक्तछंदात्मक कविता आवडतात. तुम्हाला छंदोबद्ध लिहायचं आहे का याबद्दल जरा गोंधळ वाटला. अजून भरपूर वाचा. हळूहळू नक्की सफाई येईल.

स्पंदना 05/05/2014 - 07:09
शब्दानुज. पाणी मग ते आसवांच्या रुपातल असो वा तिर्थ किंवा चार आश्रमांच् निदर्शक, छान मांडायचा प्रय्त्न केलाय तुम्ही. लिहीत रहा.

शब्दानुज 05/05/2014 - 19:50
पहिल्याच लेखात दम कसा देणार??? ती विनंती होती !!उगाच वाद का??? शेवट वाचा पाणी बाहेर पड्ले तर पाणीपट्टी कसली??

In reply to by शब्दानुज

आणि आधी पाणी मडक्यात भरलं होतं ना? त्याची पाणीपट्टी पडणारच. तुम्ही मडकं फोडून वर पाणीपट्टीत सूट मागतायं.

In reply to by शब्दानुज

प्यारे१ 05/05/2014 - 19:53
>>> पुन्हा सांगतो सांभाळुन घ्या आत्ता ही सुरवात आहे... इथेच शेवट करू नका आपले 'लहान वय' नेमके किती आहे?????????????

पैसा 04/05/2014 - 08:23
जराशी चेष्टा झाली तर जास्त मनाला लावून घेऊ नका! वय काय म्हणालात तुमचं? प्रतिभा ही वयावर अवलंबून नसते. मिपावर स्वागत. भरपूर वाचा आणि लिहीत रहा.

In reply to by शब्दानुज

पैसा 05/05/2014 - 20:07
प्रामाणिकपणे सांगू? कविता ठीकठाक वाटली. कल्पना चांगली आहे, पण विस्तार जरा नीटनेटका हवा होता. मला छंद/वृत्तात एकतर नीट बांधलेल्या किंवा मग संपूर्ण मुक्तछंदात्मक कविता आवडतात. तुम्हाला छंदोबद्ध लिहायचं आहे का याबद्दल जरा गोंधळ वाटला. अजून भरपूर वाचा. हळूहळू नक्की सफाई येईल.

स्पंदना 05/05/2014 - 07:09
शब्दानुज. पाणी मग ते आसवांच्या रुपातल असो वा तिर्थ किंवा चार आश्रमांच् निदर्शक, छान मांडायचा प्रय्त्न केलाय तुम्ही. लिहीत रहा.

शब्दानुज 05/05/2014 - 19:50
पहिल्याच लेखात दम कसा देणार??? ती विनंती होती !!उगाच वाद का??? शेवट वाचा पाणी बाहेर पड्ले तर पाणीपट्टी कसली??

In reply to by शब्दानुज

आणि आधी पाणी मडक्यात भरलं होतं ना? त्याची पाणीपट्टी पडणारच. तुम्ही मडकं फोडून वर पाणीपट्टीत सूट मागतायं.
लेखनविषय:
जलरुपी आसु गालावर ओघळले नवजन्माचे सोहळे साजरे जाहले कधी त्रुप्तीचे माध्यम बनले अत्रुप्तीचे प्रतिक आसवातुन बनले कधी उद्काच्या रुपाने हाती घेतले नवसोबतीस नवआयुष्याचे साक्षीदार बनले अखेर मडक्यातील पाणि बाहेर झेपावले माझ्यासोबत तेही पंचतत्वात विलीन जाहले ----------------------------------------------------------------------------------- टिप== प्रतिक्रिया देताना हा पहिलाच प्रयत्न आहे हे लक्षात घ्या अन्यथा एक भावी कवी इथेच मारला जाईल त्याचबरोबर माझ्या वयाचा विचार करुन सांभाळून घ्यावे

हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते

drsunilahirrao ·

संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते कदाचित इथे मी स्वतःला रिलेट करु शकलो असेन आणि बाकीच्या शेरांमधे दुसरी ओळ प्रभावी झाली नसल्यानं असेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस 07/05/2014 - 18:59
बर्‍याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शीर्षकावरून काहीतरी आलतूफालतू असेल असे वाटले होते त्यामुळे वाचायचंही टाळलं होतं. पण प्रचंड भेदक काव्य आहे. सलाम! मिपावरी येती ढीगभराने जिलब्या नजरेतुनि सहजी ही गज़ल सुटून जाते...

drsunilahirrao 06/05/2014 - 12:15
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा, सूड आभारी आहे. एकदोन ठिकाणी अलामत चुकली आहे. त्यात जमेल तसे बदल करेन. उदा. हा एक शेर बदलून याप्रमाणे प्रेमात नेहमी या तू जिंकतोस मृत्यो माणूस जात साली धर्मावरुन जाते

संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते कदाचित इथे मी स्वतःला रिलेट करु शकलो असेन आणि बाकीच्या शेरांमधे दुसरी ओळ प्रभावी झाली नसल्यानं असेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

एस 07/05/2014 - 18:59
बर्‍याच दिवसांनी चांगलं काव्य आलं बोर्डावर.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शीर्षकावरून काहीतरी आलतूफालतू असेल असे वाटले होते त्यामुळे वाचायचंही टाळलं होतं. पण प्रचंड भेदक काव्य आहे. सलाम! मिपावरी येती ढीगभराने जिलब्या नजरेतुनि सहजी ही गज़ल सुटून जाते...

drsunilahirrao 06/05/2014 - 12:15
संजय क्षीरसागर, अतृप्त आत्मा, सूड आभारी आहे. एकदोन ठिकाणी अलामत चुकली आहे. त्यात जमेल तसे बदल करेन. उदा. हा एक शेर बदलून याप्रमाणे प्रेमात नेहमी या तू जिंकतोस मृत्यो माणूस जात साली धर्मावरुन जाते
लेखनविषय:
हलकेच शिरशिरी मग .. प्रत्येक वाट येथे काट्यावरुन जाते प्रत्येक फूल येथे प्रेतावरुन जाते ! प्रेमात नेहमी या तू जिँकतोस मृत्यू माणूस जात साली जातीवरुन जाते सांभाळ या सुखांना तू जोजवीत गीते माझेच दुःख माझ्या कंठावरुन जाते ! येशील का कधी तू, ते सांग आज राणी सारी तुझी प्रतीक्षा जन्मावरुन जाते जुल्फे तुझी मुलायम करतात गूज गाली हलकेच शिरशिरी मग ओठावरुन जाते संधी अशीच येथे घाईत फार येते घोड्यावरुन येते, थोड्यावरुन जाते आताच त्या सुखाने माझा लिलाव केला सलगी अशी सुखाची अंगावरुन जाते मी कामगार आहे, मजला सुटी कशाला माझी सुटी तशीही घामावरुन जाते भलती मुजोर आहे म्हणतात लोकशाही खुर्चीवरुन येते

भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

विवेकपटाईत ·

आत्मशून्य 03/05/2014 - 22:12
पण स्त्रिवेश हे जुगारातिल अट पूरी करण्यासाठी पत्करला असेल तर ते नाटक ठरते वस्तुस्थिति नाही. अन्यथा बालगंधर्वही किन्नरच. थोडक्यात नाट्य आणि वास्तव यातील फरक जो पुरुष समजतो तो क्रिस्मासला दिवाळी म्हणत नाही. अरे हो मीपण उगा विशष भट्काव्तो आहो, त्यापेक्षा केजरीवाल कोण श्रीकृष्ण का यावर चर्चा अपेक्षित आहे नाही का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 03/05/2014 - 22:48
सात्यकिच्या तोंडी फार चुकीची वाक्ये व तीही चक्क घुसडली आहेत असे वाटते. कारण जर अर्जुन किन्नर असता तर भिष्मासमोर शिखंडीला उभाच करावा लागला नसता, सरळ अर्जुनासमोरच भिष्माने धनुश्य म्यान केले नसते का ? की आणखी काही तर्क आहे भिष्माच्या अर्जुनाशी युध्द करायच्या कृतीचा ?

In reply to by आत्मशून्य

अहो हे भार्तिय राज्कारण आहे ! इथे काय्पण शक्य आहे... एखाद्याला घाणेरडा आहे असे सिद्ध करायला "प्रथम त्याच्या अंगावर बादलीभर घाण उडवायची आणि मग 'बघा तो किती घाणेरडा आहे' असे सतत जपत रहायचे" ;) हाकानाका ! अर्जुन आजच्या जगात असता तर तोच खरा शिखंडी असल्याचे सिद्ध करण्याची पात्रता दाखवणारे लेख / प्रतिसाद मिपावरच काय कमी दिसत आहेत ? ;) :)

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत 05/05/2014 - 19:19
शकुनीला काहीही करून अर्जुनला युद्धा पासून दूर करायचे आहे. पितामह ही कौरवांच्या सभेतील एक प्यादा ते शकुनीच्या विरुद्ध कसे जाणार. अर्जुन किन्नर नाही पण तो स्त्री वेशात काही काळ वावरत होता म्हणून त्याला किन्नर घोषित करून युद्धा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्यीकीचा मित्र कृष्ण ही कमी कुटील नाही, म्हणून सत्यीकीच्या तोंडी हे वाक्य. बाकी शकुनीचे आणि दुर्योधन यांचे कट कारस्थान कितपत साध्य होईल, हे काळच ठरवेल. अर्जुनाला युद्ध लढण्यास अयोग्य ठरविल्या जाईल किंवा युद्धात अर्जुन आपल्या मित्रांच्या सहय्याने सर्वांचा पराभव करेल. लवकर कळेलच.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 05/05/2014 - 20:08
माताय, सर्व प्रथम लेख वाचला तेंव्हा नमो च्या वादग्रस्त पत्रकार परिशद वा विविध गोष्टी ज्यावर न्यायालयींन खटले चालवले गेले त्यानुश्न्गाने उहापोह हां लेख करतोय का हां प्रश्न मणि निर्माण झाहला होतिआ पन त्से धिस्क्लेमर न सापड्ल्य़ाने महाभारत पुन्हा लिहताय का हां प्रश्न मनात आला. इतकच.

आयुर्हित 03/05/2014 - 22:28
यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।७८।। १००% सहमत

आत्मशून्य 03/05/2014 - 22:12
पण स्त्रिवेश हे जुगारातिल अट पूरी करण्यासाठी पत्करला असेल तर ते नाटक ठरते वस्तुस्थिति नाही. अन्यथा बालगंधर्वही किन्नरच. थोडक्यात नाट्य आणि वास्तव यातील फरक जो पुरुष समजतो तो क्रिस्मासला दिवाळी म्हणत नाही. अरे हो मीपण उगा विशष भट्काव्तो आहो, त्यापेक्षा केजरीवाल कोण श्रीकृष्ण का यावर चर्चा अपेक्षित आहे नाही का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 03/05/2014 - 22:48
सात्यकिच्या तोंडी फार चुकीची वाक्ये व तीही चक्क घुसडली आहेत असे वाटते. कारण जर अर्जुन किन्नर असता तर भिष्मासमोर शिखंडीला उभाच करावा लागला नसता, सरळ अर्जुनासमोरच भिष्माने धनुश्य म्यान केले नसते का ? की आणखी काही तर्क आहे भिष्माच्या अर्जुनाशी युध्द करायच्या कृतीचा ?

In reply to by आत्मशून्य

अहो हे भार्तिय राज्कारण आहे ! इथे काय्पण शक्य आहे... एखाद्याला घाणेरडा आहे असे सिद्ध करायला "प्रथम त्याच्या अंगावर बादलीभर घाण उडवायची आणि मग 'बघा तो किती घाणेरडा आहे' असे सतत जपत रहायचे" ;) हाकानाका ! अर्जुन आजच्या जगात असता तर तोच खरा शिखंडी असल्याचे सिद्ध करण्याची पात्रता दाखवणारे लेख / प्रतिसाद मिपावरच काय कमी दिसत आहेत ? ;) :)

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत 05/05/2014 - 19:19
शकुनीला काहीही करून अर्जुनला युद्धा पासून दूर करायचे आहे. पितामह ही कौरवांच्या सभेतील एक प्यादा ते शकुनीच्या विरुद्ध कसे जाणार. अर्जुन किन्नर नाही पण तो स्त्री वेशात काही काळ वावरत होता म्हणून त्याला किन्नर घोषित करून युद्धा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्यीकीचा मित्र कृष्ण ही कमी कुटील नाही, म्हणून सत्यीकीच्या तोंडी हे वाक्य. बाकी शकुनीचे आणि दुर्योधन यांचे कट कारस्थान कितपत साध्य होईल, हे काळच ठरवेल. अर्जुनाला युद्ध लढण्यास अयोग्य ठरविल्या जाईल किंवा युद्धात अर्जुन आपल्या मित्रांच्या सहय्याने सर्वांचा पराभव करेल. लवकर कळेलच.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य 05/05/2014 - 20:08
माताय, सर्व प्रथम लेख वाचला तेंव्हा नमो च्या वादग्रस्त पत्रकार परिशद वा विविध गोष्टी ज्यावर न्यायालयींन खटले चालवले गेले त्यानुश्न्गाने उहापोह हां लेख करतोय का हां प्रश्न मणि निर्माण झाहला होतिआ पन त्से धिस्क्लेमर न सापड्ल्य़ाने महाभारत पुन्हा लिहताय का हां प्रश्न मनात आला. इतकच.

आयुर्हित 03/05/2014 - 22:28
यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।७८।। १००% सहमत
लेखनविषय:
लेखनप्रकार
युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल. स्त्रिया, किन्नर, सेवक हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर कुणी हात ही उचलणार नाही.

साजण / काही चोरोळ्या

विवेकपटाईत ·

In reply to by धर्मराजमुटके

विवेकपटाईत 05/05/2014 - 19:25
चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

सूड 05/05/2014 - 19:39
>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"

In reply to by धर्मराजमुटके

विवेकपटाईत 05/05/2014 - 19:25
चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

सूड 05/05/2014 - 19:39
>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज

मोकल / मोकळी भाजणी

सानिकास्वप्निल ·

सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना 03/05/2014 - 16:42
आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते? मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला. बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा 03/05/2014 - 17:14
भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

छान.....! एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?.. मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते. मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो. मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो. एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते. थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते. बादवे, आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ? संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

In reply to by धर्मराजमुटके

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

In reply to by सानिकास्वप्निल

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

दिपक.कुवेत 04/05/2014 - 00:14
अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१ 05/05/2014 - 10:33
आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात ती मधून मधून हलवावी लागते पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला धन्यवाद

In reply to by Prajakta२१

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते. थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी. असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :) धन्यवाद.

In reply to by बालगंधर्व

सुहासदवन 06/05/2014 - 20:18
तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना! पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले, त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता? ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!
तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

सूड 31/05/2014 - 13:52
ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.

सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना 03/05/2014 - 16:42
आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते? मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला. बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा 03/05/2014 - 17:14
भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

छान.....! एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?.. मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते. मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो. मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो. एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते. थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते. बादवे, आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ? संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

In reply to by धर्मराजमुटके

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

In reply to by सानिकास्वप्निल

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

दिपक.कुवेत 04/05/2014 - 00:14
अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१ 05/05/2014 - 10:33
आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात ती मधून मधून हलवावी लागते पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला धन्यवाद

In reply to by Prajakta२१

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते. थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी. असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :) धन्यवाद.

In reply to by बालगंधर्व

सुहासदवन 06/05/2014 - 20:18
तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना! पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले, त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता? ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!
तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

सूड 31/05/2014 - 13:52
ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.
अजून एक झटपट, पौष्टीक, खमंग पाककृती :) साहित्यः १ वाटी थालीपिठाची भाजणी १ छोटा कांदा बारीक चिरलेला १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून हिंग चिमूट्भर ओवा सजावटीसाठी ओले खोबरे व चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: भाजणीत लाल तिखट, मीठ व थोडे पाणी घालून सरसरीत भिजवावे.

स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)

जागु ·

नंदन 03/05/2014 - 12:24
लेख आवडला. माझी आजी अजूनही माश्यांच्या वाटणासाठी पाटा-वरवंटा वापरते. त्या वाटणाच्या आमटीची चव आणि पोत (त्याला 'दबदबीत' असा खास कोकणी शब्द आहे) काही निराळाच.
मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे.
तंतोतंत! :)

राही 03/05/2014 - 12:49
सकाळी वास्तुरंगमध्ये वाचला तेव्हाच आवडला होता.

अभिनंदन, मजा आली वाचुन. माझी आई डोश्याचे पीठ पाट्यावर वाटुन बनवायची. तीने कितीही डोसे वाढले तरी ते कमीच पडायचे. मग मी आणि माझा भाउ खुप तणतण करायचो. डोसे संपले की आई वरण भाताचा कुकर लावायची तिच्यासाठी आणि बाबांसाठी. एकदा खेळताना पाटा डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला होता. त्या नंतर जवळजवळ महिना भर लंगडत चालत होतो. अजुनही डाव्यापायाचे नख अर्धवटच वाढते. अजुनही तो पाटा वरवंटा आमच्या घरी आहे. पण आता त्याचा वापर क्वचीतच होतो.

अजया 03/05/2014 - 13:31
अप्रतिम लेख! सकाळीच वाचला होता. आजच एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे, इथे पाटा वरवंटा आणि जात्याची पूजा आधी केली. तुझ्या लेखावरुन चर्चा चालली होती. आश्चर्य म्हणजे बर्‍याच मुली निघाल्या पाटा,खल बत्ता वापरणार्‍या !!

जागु 03/05/2014 - 13:59
अजया वाचून खुप आनंद झाला. धन्यवाद. राही, मदनबाण, चा.मे धन्यवाद. ज्ञानोबा चे पैजार मला तर विचार करूनच डोसे किती चविष्ट लागत असतील हे डोळ्यासमोर आले. धन्स.

बालपणीचे दिवस आठवले. सुट्टीचा दिवस, थोरल्या बहिणीच्या ५-६ मैत्रीणींचा ग्रुप, तोडून आणलेली मेंदीची पाने एकत्र करुन चाळिच्या मागच्या बाजुला एका वरवंटा पाट्यावर आळीपाळीने वाटणे, खराट्याच्या टोकदार काडीने एकमेकांच्या हातावर काढलेली ती सुंदर नक्षीकामे..... व्वा. मेंदीला रंग येण्यासाठी त्यात काथ,लिंबूरसाबरोबर चिमणीची वाळलेली विष्ठाही टाकत असे. का ते माहीत नाही परंतू ते काम माझ्याकडे असायचे म्हणून लक्षात राहीले.

स्पंदना 03/05/2014 - 16:52
जागू ताई अगदी तो वरवंट्याचा घस घस आवाज कानात ऐकु येउ लागला. मी पुरण वाटायची या पाट्यावरवंट्यावर. मग पूरण यंत्र आल्यावर त्यातलं पुरण कसं पाट्यासारख होत नाही याचीही चर्चा!!

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 05/05/2014 - 04:30
मी माहेरी अन लहाण असताना वाटायचे. आत्ता नाही काही? ;)

रेवती 03/05/2014 - 18:51
जागु, सुरेख लेख बालपणात घेऊन गेला. पुण्यात एकेठिकाणी रस्त्याकडेला छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते विकायला ठेवलेले बघितले. आता लहानसा तरी नक्की घेणार.

सुंदर लेख ! नजिकच्या भूतकाळातील गावाकडचे घर, त्यातल्या वस्तू आणि घराशेजारचा परिसर यांच्यावर हृद्द्य लेखन हा तुमचा विशेष (ब्रँड) झालाय ! साध्यासाध्या वस्तूंवर इतके मनाला भिडणारे लेखन विरळाच !!

विजुभाऊ 03/05/2014 - 20:28
मस्त लेख. पाटा वरवंटा या सोबत कधीतरी उखळी बद्दल लिहा की. आमच्या जुन्या घरी जमीनीत रोवलेले दगडी उखळ होते. त्यात मसाले , पापड वगैरे व्हायचे. पापडासाठी केळीच्या बुंध्याचा रस काढला जायचा

In reply to by विजुभाऊ

आमच्या कोकणातल्या घरी देखील मुसळाने ठोकण्यासाठीचे जमिनीत घातलेले आणि जमिनीच्या मधे ६ इंच व्यासाचे आणि साधारण फूटभर खोलीचे एक दगडी भोक होते. त्याला वाईल (काही कोकणी लोक वाईन) असे म्हणतात कोकणात. धान्य वाईलात सडायचे तर मुसळाने आणि सुकी चटणी कुठायची तर बत्त्याने. घर उतरवताना हे वाईल उकरुन काढले तेव्हा कळले की हे वाईल म्हणजे एक ३ फूट व्यासाचा एक मोठा दगडी चेंडू होता ज्याच्या मधे वरती सांगितलेल्या आकाराचे भोक तयार केले होते. वाईलाचा वापरायचा भाग म्हण्जे हे छिद्र सोडता संपूर्ण दगडी चेंडू जमिनिच्या पृष्ठभागाखाली होता. बत्ता आणि मुसळ दोन्हीचे तडाखे सोसण्यासाठी इतका प्रचंड दगड वापरला असावा. या व्यतिरिक्त एक लाकडी उखळ (डमरूच्या आकाराचे) होते ज्यात प्रामुख्याने धान्ये भरडली जात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा 05/05/2014 - 14:04
आमच्या घरी पण होते असे पुरलेले वायन. पण ते एवढे मोठे असेल असा कधी विचार केला नाही! वायन एकदम गुळगुळीत असायचे. पण मंगलोरी लोकांचे साधारण असे दिसणारे रगडे मात्र खरबरीत असतात. माझ्याकडे मोठ्या खलबत्त्यासारखा वाटणारा एक चिमुकला रगडा आहे. मात्र त्यावर इडलीचे पीठ वाटणे ही कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आहे. त्यापेक्षा मी तो खलबत्त्यासारखा जास्त वापरते! जेव्हा मिरच्या किंवा लसूण पाकळ्या खरंगटायच्या असतील तेव्हा तो उत्तम!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नंदन 05/05/2014 - 14:31
सावंतवाडीच्या घरात पुरलेले वाइन मीही पाहिले आहे. 'नकाय नकाय सून वाइन चाटी' ही म्हण आठवली :)

पैसा 03/05/2014 - 21:39
माझ्याकडे नेहमीचे पाटे असतात त्याहून अर्ध्या आकाराचा चिमुकला पाटा वरवंटा आणि रगडा आहे. पण वाटायचा उपद्व्याप करायचा जाम कंटाळा येतो!

आयुर्हित 03/05/2014 - 23:45
फार छान लेख आणि माहितीसुद्धा! मलाही लहानपणी उडदाच्या पापडाचे भिजवलेले पीठ पाट्यावर कुटण्याचे काम करावे लागत असे! काही शास्त्रीय कारणे/फायदे: १)बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात: असे करून पाळण्याच्या दोऱ्यांची Tensile strength तपासली जायची का? की पाळण्याची Load Test? २)वाटणाला येणारी चव ही त्या पाट्याच्या दगडातील खनिजांमुळेच येत असते, जी आजकाल मिक्सर वापरून कधीच येत नाही. ३)पाट्याच्या दगडातील उपयुक्त खनिजांमध्ये शिलाजित ही काही प्रमाणात मिळत असावे, ज्यामुळे testosterone boosting supplements चा पुरवठा होत असावा.

In reply to by आयुर्हित

रेवती 05/05/2014 - 17:28
बाळाला आधी नटवून पाळण्याखालून एकीने पलिकडे असलेल्या दुसरीच्या हातात द्यायचे व कोणी गोविंद घ्या (पहिलीने), कोणी गोपाळ घ्या (दुसरीने) म्हणायचे. पाळणा जमीनीपासून योग्य अंतरावर आहे की नाही, अतिरिक्त सजावट (वरवंट्याला)बाळाच्या डोळ्याला, अंगाला खरचटत नाहीये ना, एकेमेकींना सहज हँडल होतेय ना, दृष्ट काढली जाणे याची तपासणी, खात्री करून मग बाळावर तसा प्रयोग ;) करत असत. पाळण्यात वरवंटा ठेवतात की नाही हे आठवत नाही.

कुसुमावती 05/05/2014 - 13:10
सुंदर लेख. माझ्या घरात चटणी आणि खरड्यासाठी अजुनही पाटा वरवंटा वापरतात. पाटा वरवंटा वापरुन केलेल्या पदार्थांची चव न्यारीच लागते.

नंदन 03/05/2014 - 12:24
लेख आवडला. माझी आजी अजूनही माश्यांच्या वाटणासाठी पाटा-वरवंटा वापरते. त्या वाटणाच्या आमटीची चव आणि पोत (त्याला 'दबदबीत' असा खास कोकणी शब्द आहे) काही निराळाच.
मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे.
तंतोतंत! :)

राही 03/05/2014 - 12:49
सकाळी वास्तुरंगमध्ये वाचला तेव्हाच आवडला होता.

अभिनंदन, मजा आली वाचुन. माझी आई डोश्याचे पीठ पाट्यावर वाटुन बनवायची. तीने कितीही डोसे वाढले तरी ते कमीच पडायचे. मग मी आणि माझा भाउ खुप तणतण करायचो. डोसे संपले की आई वरण भाताचा कुकर लावायची तिच्यासाठी आणि बाबांसाठी. एकदा खेळताना पाटा डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला होता. त्या नंतर जवळजवळ महिना भर लंगडत चालत होतो. अजुनही डाव्यापायाचे नख अर्धवटच वाढते. अजुनही तो पाटा वरवंटा आमच्या घरी आहे. पण आता त्याचा वापर क्वचीतच होतो.

अजया 03/05/2014 - 13:31
अप्रतिम लेख! सकाळीच वाचला होता. आजच एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे, इथे पाटा वरवंटा आणि जात्याची पूजा आधी केली. तुझ्या लेखावरुन चर्चा चालली होती. आश्चर्य म्हणजे बर्‍याच मुली निघाल्या पाटा,खल बत्ता वापरणार्‍या !!

जागु 03/05/2014 - 13:59
अजया वाचून खुप आनंद झाला. धन्यवाद. राही, मदनबाण, चा.मे धन्यवाद. ज्ञानोबा चे पैजार मला तर विचार करूनच डोसे किती चविष्ट लागत असतील हे डोळ्यासमोर आले. धन्स.

बालपणीचे दिवस आठवले. सुट्टीचा दिवस, थोरल्या बहिणीच्या ५-६ मैत्रीणींचा ग्रुप, तोडून आणलेली मेंदीची पाने एकत्र करुन चाळिच्या मागच्या बाजुला एका वरवंटा पाट्यावर आळीपाळीने वाटणे, खराट्याच्या टोकदार काडीने एकमेकांच्या हातावर काढलेली ती सुंदर नक्षीकामे..... व्वा. मेंदीला रंग येण्यासाठी त्यात काथ,लिंबूरसाबरोबर चिमणीची वाळलेली विष्ठाही टाकत असे. का ते माहीत नाही परंतू ते काम माझ्याकडे असायचे म्हणून लक्षात राहीले.

स्पंदना 03/05/2014 - 16:52
जागू ताई अगदी तो वरवंट्याचा घस घस आवाज कानात ऐकु येउ लागला. मी पुरण वाटायची या पाट्यावरवंट्यावर. मग पूरण यंत्र आल्यावर त्यातलं पुरण कसं पाट्यासारख होत नाही याचीही चर्चा!!

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना 05/05/2014 - 04:30
मी माहेरी अन लहाण असताना वाटायचे. आत्ता नाही काही? ;)

रेवती 03/05/2014 - 18:51
जागु, सुरेख लेख बालपणात घेऊन गेला. पुण्यात एकेठिकाणी रस्त्याकडेला छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते विकायला ठेवलेले बघितले. आता लहानसा तरी नक्की घेणार.

सुंदर लेख ! नजिकच्या भूतकाळातील गावाकडचे घर, त्यातल्या वस्तू आणि घराशेजारचा परिसर यांच्यावर हृद्द्य लेखन हा तुमचा विशेष (ब्रँड) झालाय ! साध्यासाध्या वस्तूंवर इतके मनाला भिडणारे लेखन विरळाच !!

विजुभाऊ 03/05/2014 - 20:28
मस्त लेख. पाटा वरवंटा या सोबत कधीतरी उखळी बद्दल लिहा की. आमच्या जुन्या घरी जमीनीत रोवलेले दगडी उखळ होते. त्यात मसाले , पापड वगैरे व्हायचे. पापडासाठी केळीच्या बुंध्याचा रस काढला जायचा

In reply to by विजुभाऊ

आमच्या कोकणातल्या घरी देखील मुसळाने ठोकण्यासाठीचे जमिनीत घातलेले आणि जमिनीच्या मधे ६ इंच व्यासाचे आणि साधारण फूटभर खोलीचे एक दगडी भोक होते. त्याला वाईल (काही कोकणी लोक वाईन) असे म्हणतात कोकणात. धान्य वाईलात सडायचे तर मुसळाने आणि सुकी चटणी कुठायची तर बत्त्याने. घर उतरवताना हे वाईल उकरुन काढले तेव्हा कळले की हे वाईल म्हणजे एक ३ फूट व्यासाचा एक मोठा दगडी चेंडू होता ज्याच्या मधे वरती सांगितलेल्या आकाराचे भोक तयार केले होते. वाईलाचा वापरायचा भाग म्हण्जे हे छिद्र सोडता संपूर्ण दगडी चेंडू जमिनिच्या पृष्ठभागाखाली होता. बत्ता आणि मुसळ दोन्हीचे तडाखे सोसण्यासाठी इतका प्रचंड दगड वापरला असावा. या व्यतिरिक्त एक लाकडी उखळ (डमरूच्या आकाराचे) होते ज्यात प्रामुख्याने धान्ये भरडली जात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा 05/05/2014 - 14:04
आमच्या घरी पण होते असे पुरलेले वायन. पण ते एवढे मोठे असेल असा कधी विचार केला नाही! वायन एकदम गुळगुळीत असायचे. पण मंगलोरी लोकांचे साधारण असे दिसणारे रगडे मात्र खरबरीत असतात. माझ्याकडे मोठ्या खलबत्त्यासारखा वाटणारा एक चिमुकला रगडा आहे. मात्र त्यावर इडलीचे पीठ वाटणे ही कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आहे. त्यापेक्षा मी तो खलबत्त्यासारखा जास्त वापरते! जेव्हा मिरच्या किंवा लसूण पाकळ्या खरंगटायच्या असतील तेव्हा तो उत्तम!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नंदन 05/05/2014 - 14:31
सावंतवाडीच्या घरात पुरलेले वाइन मीही पाहिले आहे. 'नकाय नकाय सून वाइन चाटी' ही म्हण आठवली :)

पैसा 03/05/2014 - 21:39
माझ्याकडे नेहमीचे पाटे असतात त्याहून अर्ध्या आकाराचा चिमुकला पाटा वरवंटा आणि रगडा आहे. पण वाटायचा उपद्व्याप करायचा जाम कंटाळा येतो!

आयुर्हित 03/05/2014 - 23:45
फार छान लेख आणि माहितीसुद्धा! मलाही लहानपणी उडदाच्या पापडाचे भिजवलेले पीठ पाट्यावर कुटण्याचे काम करावे लागत असे! काही शास्त्रीय कारणे/फायदे: १)बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात: असे करून पाळण्याच्या दोऱ्यांची Tensile strength तपासली जायची का? की पाळण्याची Load Test? २)वाटणाला येणारी चव ही त्या पाट्याच्या दगडातील खनिजांमुळेच येत असते, जी आजकाल मिक्सर वापरून कधीच येत नाही. ३)पाट्याच्या दगडातील उपयुक्त खनिजांमध्ये शिलाजित ही काही प्रमाणात मिळत असावे, ज्यामुळे testosterone boosting supplements चा पुरवठा होत असावा.

In reply to by आयुर्हित

रेवती 05/05/2014 - 17:28
बाळाला आधी नटवून पाळण्याखालून एकीने पलिकडे असलेल्या दुसरीच्या हातात द्यायचे व कोणी गोविंद घ्या (पहिलीने), कोणी गोपाळ घ्या (दुसरीने) म्हणायचे. पाळणा जमीनीपासून योग्य अंतरावर आहे की नाही, अतिरिक्त सजावट (वरवंट्याला)बाळाच्या डोळ्याला, अंगाला खरचटत नाहीये ना, एकेमेकींना सहज हँडल होतेय ना, दृष्ट काढली जाणे याची तपासणी, खात्री करून मग बाळावर तसा प्रयोग ;) करत असत. पाळण्यात वरवंटा ठेवतात की नाही हे आठवत नाही.

कुसुमावती 05/05/2014 - 13:10
सुंदर लेख. माझ्या घरात चटणी आणि खरड्यासाठी अजुनही पाटा वरवंटा वापरतात. पाटा वरवंटा वापरुन केलेल्या पदार्थांची चव न्यारीच लागते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm... प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न. पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत.

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

आशु जोग ·

सुहास झेले 03/05/2014 - 11:22
क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :) पडघम २०१४

आशु जोग 03/05/2014 - 11:24
>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही इथे याचा काय संबंध नाही कळाले

आशु जोग 12/05/2014 - 22:57
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html

सुहास झेले 03/05/2014 - 11:22
क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :) पडघम २०१४

आशु जोग 03/05/2014 - 11:24
>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही इथे याचा काय संबंध नाही कळाले

आशु जोग 12/05/2014 - 22:57
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे आपण तो अवश्य पहावा https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0 काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८ महायुती - ३०-३२ यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल...

सये...

चिनार ·
लेखनविषय:
सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता. तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता , तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

९० डिग्री साऊथ - ३

स्पार्टाकस ·

स्पार्टाकस 03/05/2014 - 02:20
नॉर्वेतील ऑस्लो इथे फ्राम म्युझीयम मध्ये अ‍ॅमंडसेनने वापरलेलं फ्राम जहाज जतन करुन ठेवण्यात आलं आहे. कॉलीन आर्चरने बांधलेलं फ्राम जहाज तिथे संपूर्णपणे फिरुन पाहता येतं. फ्रिट्झॉफ नॅन्सन, ऑटो स्वेर्ड्रप आणि रोनाल्ड अ‍ॅमंडसेन या तीन नॉर्वेजियन दर्यावर्दींच्या उत्तर-दक्षिण धृवीय मोहीमांची सर्व माहीती इथे संकलीत केलेली आहे.

In reply to by स्पार्टाकस

तो वरचा फोटो आस्लोतल्या फ्राम संग्रहालयातल्या खर्‍या फ्रामचाच आहे. त्याची अजून माहिती इथे मिळेल.

स्पार्टाकस 03/05/2014 - 02:20
नॉर्वेतील ऑस्लो इथे फ्राम म्युझीयम मध्ये अ‍ॅमंडसेनने वापरलेलं फ्राम जहाज जतन करुन ठेवण्यात आलं आहे. कॉलीन आर्चरने बांधलेलं फ्राम जहाज तिथे संपूर्णपणे फिरुन पाहता येतं. फ्रिट्झॉफ नॅन्सन, ऑटो स्वेर्ड्रप आणि रोनाल्ड अ‍ॅमंडसेन या तीन नॉर्वेजियन दर्यावर्दींच्या उत्तर-दक्षिण धृवीय मोहीमांची सर्व माहीती इथे संकलीत केलेली आहे.

In reply to by स्पार्टाकस

तो वरचा फोटो आस्लोतल्या फ्राम संग्रहालयातल्या खर्‍या फ्रामचाच आहे. त्याची अजून माहिती इथे मिळेल.
९० डिग्री साऊथ - २ १९०८ मध्ये जीन बाप्टीस्ट चार्कोटच्या फ्रेंच मोहीमेने अंटार्क्टीकमधील अनेक प्रदेशांचा शोध घेतला. रेनॉड बेटं, मिकेल्सन उपसागर, मार्गारेट उपसागर, जेनी बेट, मिलरँड बेटं अशा अनेक प्रदेशांचे नकाशे फ्रेंचांनी तयार केले. परंतु दक्षिण धृवाच्या दिशेने मजल मारण्यात मात्रं त्यांना अपयशच आलं. १९०४ मध्ये डिस्कव्हरी मोहीमेवरुन परतल्यावर कॅप्टन रॉबर्ट फाल्कन स्कॉटने पुन्हा आपल्या नौदलातील कारकिर्दीला पुन्हा सुरवात केली.