मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

१.६० कोटीचा करणं धोक्याचं आहे कारण त्यात तुमचा हिस्सा ४० लाख असेल. सर्व प्रथम स्वतःचा हिस्सा खरा आणि मर्यादित ठेवा. यात तीन गोष्टी आहेत : १) कोणत्याही प्रकारची वाढीव बिलं घेऊन स्वतःचा हिस्सा त्यातून वसूल करु नका. २) स्वतःचा हिस्सा प्रामाणिक असेल तर कर्जाची रक्कम आवाक्यात राहाते ३) कर्जाची रक्कम आवाक्यात असल्यानं उलाढालीची व्याप्ती, खर्चाचं प्रमाण आणि एकूण व्यावसायिक व्यवहार, संपूर्ण नियंत्रणात राहातात. थोडक्यात धंद्यात (सुरुवातीपासूनच) लफडी होण्याची शक्यता संपते. कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेकडे (पण शक्यतो जिथे तुमचा आजतागायत व्यवहार आहे तिथे, कारण त्यांना तुमची सर्व माहिती असते आणि तुम्हाला फॉलो-अपला त्रास पडत नाही) कर्जाची मागणी करा. माझ्या माहिती प्रमाणे सध्या SEZ सोडता कुठेही सबसिडी वगैरे नाही, त्यात SEZ ला STP रजिस्ट्रेशन लागतं, ते इंजिनिअरींग व्यावसायाला मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच बँक खातं ठेवून, एकूण एक व्यवहार (तुमचं पहिलं कॅपिटल काँट्रिब्यूशन घालण्यापासून) त्यातूनच करा. त्यामुळे सगळे हिशेब व्यवस्थित राहातात (कारण ते बँक खातंच तुमचा सर्व हिशेब दर्शवतं). अकाऊंटस हा धंद्यातला सर्वोच्च महत्त्वाचा (पण सदैव दुर्लक्षित आणि रेंगाळत ठेवला जाणारा) भाग आहे. रोजच्या रोज हिशेब ठेवणं आवश्यक आहे कारण तो धंदा कसा चालला आहे याचा आरसा आहे. अकाऊंटसची माहिती नसेल तर सर्वप्रथम ते काम आग्रक्रमानं करा, नाही तर पैसे कसे आले आणि कुठे गेले याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही कुठल्याही प्रकारची वाढीव बिलं घेणार नाहीये. अकाऊंट्स ची फार माहीती नाही पण तुमचा सल्ला लक्षात घेऊन लवकरचं त्यातही लक्ष घालीन. तुम्ही म्हणताय तसा स्वहिस्सा मर्यादित ठेवायसाठीच कुठली संस्था कमीत कमी स्वहिश्श्यात तेवढी अमाऊंट मान्य करतीये ह्याचाच शोध घेतोय. कारण २५ टक्के (१/४) आणि ३३% (जवळ-जवळ ३३.३३%) स्वहिस्सा उभा करणं माझ्या एकट्यासाठी शक्यचं नाहीये. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा 18/07/2014 - 07:24
मला manufacturing industry बद्दल माहिती नाही पण घरची software कंपनी असल्याने व्यवहार साधारण माहिती आहेत एक तर संजय जी नी सांगितल्याप्रमाणे अकौन्ट्स आधी शिका निदान त्या खात्याचा कारभार कुणा अनुभवी पण विश्वासू माणसाकडे सोपवा. घरचं कुणी असेल तर अगदीच उत्तम. दुसरं म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट १ कोटींचा घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा अनुभव आहे ही एक जमेची बाजू शिवाय तुम्ही तुमचा काही विचार केला असेल. पण that said ही एक फार मोठी जबाबदारी आहे हे मात्र मला नमूद करावसं वाटतं. त्या ही बाबतीत सं . क्षी . शी एकमत. तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात. याचा फायदा हा कि जितके पैसे वापरलं त्यावर च डेली रेडयुसींग व्याज लागतं. तुम्ही ज्या दिवशी जितके पैसे भराल त्यावर तितक्या दिवसांचं व्याज धरून उरलेली रक्कम ठरते. हा पर्याय मला पूर्ण एक कोटी घेऊन ठेवण्यापेक्षा बरा वाटतो. एक कोटीपर्यंत चं कर्ज मंजूर आणि पैसे उचलत नाही तो पर्यंत व्याज नाही हा तसा मानसिक स्वास्थ्य देणारा पर्याय आहे .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा 18/07/2014 - 07:30
व्याज दर निश्चित माहिती नाही पण तुमचा अंदाज बरोबर आहे . हा थोडा चढा असतो पण पर्सनल लोन इतका जास्त नस्तो. तो वाचवणं आपल्या हातात राहतं

In reply to by स्रुजा

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात.
एक लाख भरुन एक कोटी कॅश क्रेडिट देणारी भारतातली फक्त एक बँक सांगा! तुम्ही म्हणाल तितके अर्जदार उभे करतो. न तुम्हाला टर्म लोन आणि कॅश क्रेडिट मधला फरक माहिती, न व्याजाचे दर. तारण कशाला म्हणतात आणि मार्जिन मनी काय असतो याचा काही पत्ता नाही, उगीच सल्ला कशाला देतायं?

In reply to by संजय क्षीरसागर

शैलेन्द्र 20/07/2014 - 00:51
+११ अहो, १५-२० CR चा टर्ण ओव्हर आहे मित्राचा.. त्याला साधी १ CR ची CC नाही मिळत, कारण को लॅटरल नाही..

In reply to by शैलेन्द्र

की एका लाखात एक कोटी मिळतायंत म्हटल्यावर, तिथे दुनिया उलथून पडेल. एका दिवसात बँकेची सगळी लोन लिमीट इक्झॉस्ट होईल, आणि ती खबर लागताच, सगळे ठेवीदार बँक डोक्यावर घेतील... आणि बँकेचं दिवाळं वाजेल! धन्य त्या सदस्या आणि महान त्यांचे सल्ले! त्यावर कडी म्हणजे प्रश्नकर्त्यानं भांडवलासाठी इतकी वणवण (अडीच महिने झालेत) केलीये की किमान त्याच्या तरी लक्षात यायला हवं, पण तो विचारतोयं, व्याजाचा रेट काय? मायला, एक कोटी मिळाल्यावर लोक पॅरिस-बँकॉक-पटायाला जातील का बँकेत व्याज भरायला?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शैलेन्द्र 20/07/2014 - 17:45
ईंटरेस्ट रेट हा बँकेने तुम्हाला कर्ज देताना घेतलेल्या जोखमीच्या समप्रमाणात असतो. जर तुम्ही टर्म लोन घेतले तर त्यावर तारण म्हणुन जी मशीनरी असेल त्याची किंमत, शिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टमधे किती "जोखिम" बँकेला वाटेल त्यानुसार तुमच्या कर्जाचा व्याजदर ठरेल.

वैनतेय 02/05/2014 - 15:05
Angel Investor किंवा Seed Investor यांचा शोध घ्या. नफ्यात भाग असेल पण व्यवसायास आवश्यक ते सर्व सह्कार्य मिळण्याची खात्री (technical expertise ते marketing) बाकी व्यवसायास हार्दिक शुभेच्छा !!!

शैलेन्द्र 05/05/2014 - 13:02
मला दोन मार्ग सुचतात. १) इन्वेस्टर शोधा सिड्बी, बँक इत्यादी तुम्हाला इतके सहज कर्ज देतील असे वाटत नाही. त्यात तुमच्या नावावर अजून एकही व्यवसाय नाही किंवा व्यवसायाचा अनुभव नाही. इतकी मोठी जोखीम वित्तसंस्थेने का घ्यावी? तसेच पब्लीक इश्यु आणूनही काही फायदा होणार नाही, मागचा इतिहास नसताना इतकी मोठी जोखीम भाग धारकांनी का घ्यावी? त्यापेक्षा तुम्ही पुर्ण वित्तीय बाजू सांभाळणारा भागीदार निवडा. त्याला अर्थातच मोठा हिस्सा द्यावा लागेल. पण तुमची जोखीम काहीच असणार नाही. २ करोडच्या प्रोजेक्ट्मध्ये फक्त स्वतःच्या कल्पनेपोटी ३०% भागिदारी मिळाली तरी तुम्ही ६० लाखाचे मालक होता.. उद्योग नीट चालला तर त्या हिश्याची किंमत वाढतच जाईल. २) आउट्सोर्स- तुमच्या मनात जे प्रॉडक्ट आहे ते इतर कोणी बनवतय का? तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्मध्ये काही सुधारणा हव्यात का? शक्य असल्यास सुरवातीला हे प्रॉडक्ट बाहेरुन तयार करून घ्या व तुम्ही फक्त मार्केटींग व विक्री संभाळा. पण हे करताना बिलींग तुमच्या कंपनीच्या नावावरच करा. तुमच्या डिझाईनचा प्रॉडक्ट सदर कारखाण्दार फक्त तुमच्यासाठीच बनवेल असा करार करा. शक्य असेल तर असा प्रॉड्क्ट तीन-चार भागात बनवुन असेंबल तुम्ही करा. ट्रेडिंगमध्ये पैसे जमले की स्वतःच्या कारखान्याचा विचार करा. व्य.नी केलात तर अजुन काही माहितीची देवान घेवाण करता येइल.

In reply to by शैलेन्द्र

आत्मशून्य 05/05/2014 - 14:53
आर्थिक जोखीम मोठी आहे, भले ऑन पेपर सर्व परफेक्ट भासतं असले तरी. तसेच आपल्या अंदाजा पेक्षा वेळ आणी खर्च नेहमीच जरा जास्त जातो.

विकास 07/05/2014 - 00:28
आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा! आपण खर्चाचा अंदाज केला आहे ते समजते. पण गिर्‍हाईकं (कस्टमर्स) कोण आहेत, त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत का आणि जे काही उत्पादन करणार आहात, त्यातून (तुमच्या पगारासकट) सर्व खर्च वगळता किती उत्पन्न (पक्षि: नफा) होईल याची काही ताळेबंदी केली आहेत का? कारण त्यावर बरेच काही अवलंबून राहील...

तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार केला आहे का? नसल्यास पहिल्यांदा तो करणे आवश्यक आहे. काही उदाहरणे हवी असतील तर इथे बघा. https://www.google.com/search?q=business+plan&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a&channel=sb#channel=sb&q=manufacturing+business+plan+sample+pdf&rls=org.mozilla:en-US:official

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

कच्चा आराखडा तयार आहे. काही बदल मला अपेक्षित आहेत त्यावर विचार चालु आहे. अपेक्षित बदल कसे करता येतील हे ठरल्यावर फायनल बिझनेस प्लॅन तयार होईल. :). तुमच्या माहीती आणि दुव्याबद्द्ल आभारी आहे.

पब्लिक लिमिटेड पॅक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडणे सोपे जाईल कारण पब्लिक लिमिटेड मध्ये कमीत कमी सात लोक सहभागी हवेत शिवाय त्यातल्या औपचारिकताही जास्त असतात. पण एकुणातच लिमिटेड कंपनी उघडुन व्यवसाय करणे चांगले कारण त्यात 'लिमिटेड लायबेलिटी' असते, तुमच्या खासगी मालमत्तेवर कधीच टांच येवू शकत नाही. बाकी तुम्हाला सगळ्या औपचारिकता पुर्ण करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची (पुर्ण वेळ नेमण्याची गरज नाही) मदत घेणे सोयीस्कर राहील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि प्रायवेट लिमीटेडची उस्तवार (Cost of Formation, Company Law Procedures & Income Tax implications), तुम्ही माहिती करुन घेतली आहे काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड हा पैसे गोळा करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःची संपती प्रोटेक्ट करण्याचा उपाय आहे. (आणि ती तुमच्याकडे नाही!) शून्य उद्योजक-कारकिर्द असल्यानं तुम्ही पब्लिक लिमीटेड फ्लोट करु शकत नाही. तुम्हाला चुकीचा सल्ला मिळतोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड फॉर्म करणं (पार्टनरशिप पेक्षा) खर्चिक तर आहेच शिवाय कंपनी कायद्याच्या अटी जाचक आहेत, ज्यांची पूर्तता कंपनी सेक्रेटरीच्या मदती शिवाय तुमच्यानं होणं अशक्य आहे. कंपनी अकाऊंट्स आणि टॅक्सेशन यासाठी तज्ञाची मदत लागेल आणि खर्च सतत वाढत जाईल. लक्ष धंद्यावर कमी आणि कायदेशीर पूर्ततांवरच जास्त केंद्रित होईल. परिणामी खर्च वाढीव आणि फायदा शून्य!

माहितगार 19/07/2014 - 10:41
कॅप्टन जॅक स्पॅरो, उद्योग व्यवसाया बद्दल धागा काढला गेला हे निश्चित अभिनंदनीय अशा चर्चा अधिक व्हावयास हव्यात. प्रत्यक्ष व्यवसाय चालू झाल्या नंतर व्यवसायेतर उद्दीष्टासाठी संकेतस्थळांना सातत्यानी भेटी देणे शक्य होत नसणार, तरीही कॅप्टन जॅक स्पॅरो, आणि इतरांनीही आपापले बरे वाईट अनुभाव शेअर करीत राहील्यास बरे पडेल मराठी लोकांना अधीक माहिती मिळेल. कॅप्टन जॅक स्पॅरो यांचा धागा मे महिन्यातला आहे त्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यातील अनुभव ऐकण्यास आवडेल. फायनान्स उभा झाला आहे का अद्याप व्हावयाचा आहे ? एक माणूस जॉब सोडून गेला तर त्याची जागा घेऊ शकणारा माणूस आधीच जसा शोधून ठेवला पाहीजे तसे फायनान्स उभा झालेला जरी असेल तरी कमीत कमी अटी वाला कमीत कमी दराचा रिलायेबल आर्थीक संकटात संयम बाळगणार्‍या फायनान्सचे पर्यायी स्रोतांसाठीचे नेटवर्कींग सातत्याने चालू ठेवावे. जरासे अनाहुत अवांतर: फायनान्सच्या जाहिराती पाहण्यात येतात त्यातील बर्‍याच जाहीरातीत राहत्या जागेवर फायनान्सच्या गप्पा असतात ते मात्र टाळावे. मोठे घर विकून एका खोलीत राहणे ठिक पण डोक्यावरचे छप्पर आपल्या कुटूंबीयांच्या मालकीचे राहील हे पहावे ते गिरवी ठेऊ नये असे आग्रही मत आहे. अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.

In reply to by माहितगार

माहितगार, माझा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आदित्य पानसे (आदुबाळ), मंद्या, पु.पे., संजय क्षिरसागर, विकास, विनायक देशपांडे,वैनतेय, मनिष आणि माझे नाव अधिक आडनावबंधु अन्या दातार ह्यांची अतिशय मोलाची मदत झाली. कोणाचं नाव चुकुन राहुन गेलं असेल तर चु.भु.दे.घे. त्याबद्द्ल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सगळ्यात आधी मी व्यवसाय अहवाल तयार केला, त्यात माझी स्वतःची वर्क प्रोफाईल, अनुभव, ५ वर्षात अपेक्षित असणारी टारगेट्स, बजेट, काम कुठुन आणि किती प्रमाणात मिळु शकेल ह्याचा अंदाज, मशिन्स, इस्ट्रुमेंट्स स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टी टाकल्या. सिडबी च्या नियमाप्रमाणे २५% भांडवल आपलं लागत असल्याने एंजल इन्व्हेस्टर्स चा शोध घ्यावा लागला. ४ ते ५ एन्जल्स शी बोलणी करुन आणि फिसकटवुन पदरात पडलेली माहीती अशी की, गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात ते व्यवसायात स्लिपिंग पार्टनर्स राहाणार. ही अट मला मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. शेवटी १८% रक्कम पुर्ण कर्जाऊ देणारा ईन्व्हेस्टर मिळालाय. त्याला काही % व्याजानी ३ वर्षात सगळे पैसे परत करायचे आहेत. शिवाय तो काही टक्के प्रॉफिटच्या बदल्यात त्याचे वर्क सोर्सेस ओपन करायला तयार आहे. त्याच्याबरोबर लेखी करार करायचा आहे. त्यावर जशी काही प्रगती होत राहील ती इथे टाकीनचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माहितगार 19/07/2014 - 16:32
एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे ही आनंदाची गोष्ट, २५ % तुमची साईडवाल भांडवल अजून रिलॅक्स साईड देणारे पर्याय हाताशी असू द्यावेत, कारण एकुण सारीच रक्कम कर्जावू होते आणि हि बाब बँकेसाठी नव्हे तर किमानस्तराच्या प्रॉफीटॅबिलीटी साठी अंशतः जोखिमीची होते. एकालाच ५० ला. गुंतवायचे म्हटलेतर मराठी माणसासाठी कठीणच दहा वाले २-३ विश्वासातल्या कौटूंबिक मीत्र परिवारातून अधिक कालावधी साठी येऊ शकले तर हात मोकळा राहणे सोपे जाईल. इन एनी केस सर्वात महत्वाची बाब खेळत्या भांडवला बाबत अत्यंत शीस्तबद्ध राहणे सर्व साधारण व्यवसायातही महत्वाचे असते पण व्यक्तीगत भांडवल कमी असेल तर खेळत्या भांडवलाच्या सुयोग्य वापरा बद्दल कमालीची दक्षता घेणे जरूरी आहे त्यात व्यावसायिक-चातुर्याची खरी कसोटी असते. नवागत मराठी लोकांच्या प्रा.लि. साठी पहिले दहा वर्षतरी कंपनी-सेक्रेटरीअल, लिगल आणि अकाऊंटीग सपोर्ट सोपा जावा म्हणून सपोर्ट मेकॅनीझम उपलब्धची असण्याची गरज आहे. बाकी सर्वच स्टेक होल्डर कॉन्फिडन्स साठी प्रालि अधिक चांगली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सोल प्रोप्रायटरशिप कशी सुरु करणार? The Best option for him is Partnership. He has to find a person who can trust him & ready to invest in the Project.

In reply to by संजय क्षीरसागर

एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी फायनल झाली आहेत. लिगल टर्म्स वर काम चालु आहे. मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे. जेणे करुन त्यांचा हिस्सा फिटुन गेल्यावर व्यवसायाचा एकमेव मालक मी असीन. स्लिपिंग पार्टनर (टारगट मि.पा.करांसाठी सुचना, अयोग्य अर्थ काढु नये) परवडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मग वर हा प्रतिसाद कशाला दिलायं ? :
प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता
त्यामुळे निष्कारण चर्चा वाढली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या प्रतिसादांवरून तुमच्या मनात कंपनीचे सुरुवातीचे स्वरूप "सोल प्रोप्रायटरशिप" असे असावे असाच अंदाज होता. आता या प्रतिसादाने ते जरा जास्त स्पष्ट झाले आहे असे वाटते आहे. जरी तुम्ही पार्ट्नर हा शब्द वापरत असलात तरी तुमच्या मनात केवळ "कंपनीच्या सुरुवातीच्या काही काळाकरीता तारणाशिवाय काही अटींवर आणि / किंवा व्याजाने आर्थिक मदत देणारा माणूस / एंटिटी" आहे असे दिसते... त्याला पार्ट्नर म्हणता येणार नाही... कर्जदार म्हणू शकू. 'एंजल इन्व्हेस्टर'ला गुंतवणीबद्दल केवळ 'मुद्दल+व्याज' असा परतावा नाही तर कंपनीच्या 'फायद्यातला + वाढीतला' भाग (बहुतेक समभागांच्या हक्काच्या किंवा इतर काही स्वरुपात) देणे गृहीत असते. आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या कंपनीने खालील दिशेने प्रवास करणे योग्य होईल असे वाटते: सोल प्रोप्रायटरशिप : यात सरकारी नियमांचा व्याप सर्वात कमी असला तरी कंपनीच्या सर्व कर्जांचा {लायेबिलीटिज} बोजा तुमच्या खाजगी मालमत्तेवर असतो हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे ---> प्रायव्हेट लिमीटेड कं : या प्रकारच्या कंपनीसाठी असणार्‍या नियमांचा व्याप सांभाळणे आणि संबंधीत खर्च करणे योग्य वाटेल इतकी कंपनीची उलाढाल वाढल्यावर हे पाउल उचलणे योग्य होईल ---> पब्लिक लिमीटेड कं : कंपनीच्या उलाढालीची व्याप्ती खूप वाढल्यावर आणि तुम्हाला न ओळखणार्‍या लोकांना केवळ तुमच्या कंपनीच्या नावावरूनच तुमच्या कंपनीचे समभाग {शेअर} विकत घेणे फायदेशीर वाटू लागेल तेव्हा हे पाऊल उचलणे योग्य होईल. अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 19/07/2014 - 20:07
कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !
सहमत, विशेषतः एकदा करार-मदार झाले की भांडवल विषयक माहिती शेअर करताना अधीक चोखंदळ असावे. तरी सुद्धा चर्चेही स्वतःचे फायदे असतात नाही असे नाही, ट्रांसपरंसी ने तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होण्यात सोपे जाते हि जमेची बाजू असते, तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला. खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?
एकतर प्रश्नकर्ता स्वतःची ओळख दडवून आहे. दुसरं म्हणजे कुणीही काहीही सल्ला दिला तरी सूज्ञ त्याच्या अक्कल हुशारीनंच काम करतो. कारण इथली मदत मोफत आहे त्यामुळे, (मी सर्व प्रतिसाद जवाबदारीनंच दिलेले आहेत, तरी) तो कुणाला जवाबदार धरु शकत नाही. जिथे प्रश्नकर्त्यानं अर्धवट माहिती दिली होती, तिथे त्याची चूक निदर्शनास आणून दिली गेली आहे. तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. बाकी दुसर्‍या प्रतिसादकांना निव्वळ माहिती गोळा करण्याचा छंद आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांच सगळंच `योग्य' वाटतं आणि विषयातलं काहीही गम्य नसतांना सल्ला द्यावासा वाटतो. त्यात पुन्हा वरती हे :
तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.
आयला, म्हणजे आम्ही इथे गोट्या खेळतो काय? कोणताही मदतीचा धागा काढून पाहा, इथले सर्व सदस्य, इतरांना स्वतःच्या माहितीतून आणि योग्य असेच प्रतिसाद देतात. . आणि वरती हा भंपकपणा :
खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.
एकतर प्रश्नकर्ता अ‍ॅनॉनिमसच आहे आणि त्यात पुन्हा `मित्राचा व्यावसाय' वगैरे फालतूपणा करायला गेला तर फुल फाट्यावर मारला जाईल, धागा आणि आयडी दोन्हीही!

In reply to by संजय क्षीरसागर

मदत कशी ओपनली (थोडक्यात प्रामाणिकपणे!) मागावी, आणि मग सदस्य ती किती मनापासून करतात यासाठी सध्या बोर्डावर असलेला हा धागा उदाहरण म्हणून पाहा : नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

In reply to by संजय क्षीरसागर

१. "नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो. तो फरक सहज कळावा अशी अपेक्षा होती... पण, न कळल्यास हरकत नाही. (ही चर्चा इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !) २. पुरेश्या माहितीशिवाय दिलेल्या आर्थिक (किंवा इतर कोणत्याही) सल्ल्यात अनेक तृटी राहू शकतात आणि त्या नंतर खूप त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा. (ही चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!) ३. एकाच विषयांवर एकापेक्षा जास्त मते असू शकतात अणि त्यातली एकापेक्षा जास्त मते बरोबर असू शकतात. स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे. अर्थात, या बाबतीतही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे मतभेद असू शकतात. पण यावरची चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!!) असो. धागाकर्ता सुज्ञपणे त्याला योग्य ते विचार उचलून योग्य तो निर्णय घेईलच. त्यासाठी शुभेच्छा !

In reply to by संजय क्षीरसागर

तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "...सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल." ऐवजी "...सरळ मनाने वाचल्यास त्याचा अर्थ कळेल." असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नवोद्योजकाला मदत व्हावी म्हणून दिले आहेत. प्रश्नकर्त्यानं त्याबद्दल दोन-तीन वेळा आभार देखिल मानले आहेत. किती माहिती उघड करावी हे प्रश्नकर्त्याला समजतं आहेच. तस्मात, वरचा प्रतिसाद दिला आहे. आपण लिहीलंय :
"नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो.
मदत मागतांना जितक्या गोष्टी सुस्पष्ट व्हाव्या लागतात, तेवढ्याच प्रश्नकर्त्यानं दिल्या आहेत. आणि प्रश्नात सुस्पष्टता नसेल तर मदत मिळण्याची शक्यता शून्य, मग ती नोकरी असो धंदा की इतर काही अडचण.
कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. (प्रश्नकर्त्याचे प्रतिसाद पाहा.)
स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे.
आपली रेष छोटी कशानं झाली? प्रश्नकर्त्याला उपयोग होतोयं आणि रेषांच्या भानगडीत मला काहीएक स्वारस्य नाही. तुमची प्रवास वर्णनं आवडतात तेंव्हा त्यावरही भरभरुन प्रतिसाद दिलेत. आणि हा व्यावसायिक सल्ला आहे, तेव्हा इथेही तितकीच मनापासून मदत केली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.
या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?
१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.
तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.
२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.
असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.
३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.
विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.
४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.
रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.
वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...
ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.
तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.

In reply to by संजय क्षीरसागर

:) मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे... समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते. कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 20/07/2014 - 16:41
मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.
आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१ धन्यवाद

हेमन्त वाघे 08/04/2015 - 09:59
कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल.. हेमंत

१.६० कोटीचा करणं धोक्याचं आहे कारण त्यात तुमचा हिस्सा ४० लाख असेल. सर्व प्रथम स्वतःचा हिस्सा खरा आणि मर्यादित ठेवा. यात तीन गोष्टी आहेत : १) कोणत्याही प्रकारची वाढीव बिलं घेऊन स्वतःचा हिस्सा त्यातून वसूल करु नका. २) स्वतःचा हिस्सा प्रामाणिक असेल तर कर्जाची रक्कम आवाक्यात राहाते ३) कर्जाची रक्कम आवाक्यात असल्यानं उलाढालीची व्याप्ती, खर्चाचं प्रमाण आणि एकूण व्यावसायिक व्यवहार, संपूर्ण नियंत्रणात राहातात. थोडक्यात धंद्यात (सुरुवातीपासूनच) लफडी होण्याची शक्यता संपते. कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेकडे (पण शक्यतो जिथे तुमचा आजतागायत व्यवहार आहे तिथे, कारण त्यांना तुमची सर्व माहिती असते आणि तुम्हाला फॉलो-अपला त्रास पडत नाही) कर्जाची मागणी करा. माझ्या माहिती प्रमाणे सध्या SEZ सोडता कुठेही सबसिडी वगैरे नाही, त्यात SEZ ला STP रजिस्ट्रेशन लागतं, ते इंजिनिअरींग व्यावसायाला मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच बँक खातं ठेवून, एकूण एक व्यवहार (तुमचं पहिलं कॅपिटल काँट्रिब्यूशन घालण्यापासून) त्यातूनच करा. त्यामुळे सगळे हिशेब व्यवस्थित राहातात (कारण ते बँक खातंच तुमचा सर्व हिशेब दर्शवतं). अकाऊंटस हा धंद्यातला सर्वोच्च महत्त्वाचा (पण सदैव दुर्लक्षित आणि रेंगाळत ठेवला जाणारा) भाग आहे. रोजच्या रोज हिशेब ठेवणं आवश्यक आहे कारण तो धंदा कसा चालला आहे याचा आरसा आहे. अकाऊंटसची माहिती नसेल तर सर्वप्रथम ते काम आग्रक्रमानं करा, नाही तर पैसे कसे आले आणि कुठे गेले याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही कुठल्याही प्रकारची वाढीव बिलं घेणार नाहीये. अकाऊंट्स ची फार माहीती नाही पण तुमचा सल्ला लक्षात घेऊन लवकरचं त्यातही लक्ष घालीन. तुम्ही म्हणताय तसा स्वहिस्सा मर्यादित ठेवायसाठीच कुठली संस्था कमीत कमी स्वहिश्श्यात तेवढी अमाऊंट मान्य करतीये ह्याचाच शोध घेतोय. कारण २५ टक्के (१/४) आणि ३३% (जवळ-जवळ ३३.३३%) स्वहिस्सा उभा करणं माझ्या एकट्यासाठी शक्यचं नाहीये. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा 18/07/2014 - 07:24
मला manufacturing industry बद्दल माहिती नाही पण घरची software कंपनी असल्याने व्यवहार साधारण माहिती आहेत एक तर संजय जी नी सांगितल्याप्रमाणे अकौन्ट्स आधी शिका निदान त्या खात्याचा कारभार कुणा अनुभवी पण विश्वासू माणसाकडे सोपवा. घरचं कुणी असेल तर अगदीच उत्तम. दुसरं म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट १ कोटींचा घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा अनुभव आहे ही एक जमेची बाजू शिवाय तुम्ही तुमचा काही विचार केला असेल. पण that said ही एक फार मोठी जबाबदारी आहे हे मात्र मला नमूद करावसं वाटतं. त्या ही बाबतीत सं . क्षी . शी एकमत. तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात. याचा फायदा हा कि जितके पैसे वापरलं त्यावर च डेली रेडयुसींग व्याज लागतं. तुम्ही ज्या दिवशी जितके पैसे भराल त्यावर तितक्या दिवसांचं व्याज धरून उरलेली रक्कम ठरते. हा पर्याय मला पूर्ण एक कोटी घेऊन ठेवण्यापेक्षा बरा वाटतो. एक कोटीपर्यंत चं कर्ज मंजूर आणि पैसे उचलत नाही तो पर्यंत व्याज नाही हा तसा मानसिक स्वास्थ्य देणारा पर्याय आहे .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा 18/07/2014 - 07:30
व्याज दर निश्चित माहिती नाही पण तुमचा अंदाज बरोबर आहे . हा थोडा चढा असतो पण पर्सनल लोन इतका जास्त नस्तो. तो वाचवणं आपल्या हातात राहतं

In reply to by स्रुजा

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात.
एक लाख भरुन एक कोटी कॅश क्रेडिट देणारी भारतातली फक्त एक बँक सांगा! तुम्ही म्हणाल तितके अर्जदार उभे करतो. न तुम्हाला टर्म लोन आणि कॅश क्रेडिट मधला फरक माहिती, न व्याजाचे दर. तारण कशाला म्हणतात आणि मार्जिन मनी काय असतो याचा काही पत्ता नाही, उगीच सल्ला कशाला देतायं?

In reply to by संजय क्षीरसागर

शैलेन्द्र 20/07/2014 - 00:51
+११ अहो, १५-२० CR चा टर्ण ओव्हर आहे मित्राचा.. त्याला साधी १ CR ची CC नाही मिळत, कारण को लॅटरल नाही..

In reply to by शैलेन्द्र

की एका लाखात एक कोटी मिळतायंत म्हटल्यावर, तिथे दुनिया उलथून पडेल. एका दिवसात बँकेची सगळी लोन लिमीट इक्झॉस्ट होईल, आणि ती खबर लागताच, सगळे ठेवीदार बँक डोक्यावर घेतील... आणि बँकेचं दिवाळं वाजेल! धन्य त्या सदस्या आणि महान त्यांचे सल्ले! त्यावर कडी म्हणजे प्रश्नकर्त्यानं भांडवलासाठी इतकी वणवण (अडीच महिने झालेत) केलीये की किमान त्याच्या तरी लक्षात यायला हवं, पण तो विचारतोयं, व्याजाचा रेट काय? मायला, एक कोटी मिळाल्यावर लोक पॅरिस-बँकॉक-पटायाला जातील का बँकेत व्याज भरायला?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शैलेन्द्र 20/07/2014 - 17:45
ईंटरेस्ट रेट हा बँकेने तुम्हाला कर्ज देताना घेतलेल्या जोखमीच्या समप्रमाणात असतो. जर तुम्ही टर्म लोन घेतले तर त्यावर तारण म्हणुन जी मशीनरी असेल त्याची किंमत, शिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टमधे किती "जोखिम" बँकेला वाटेल त्यानुसार तुमच्या कर्जाचा व्याजदर ठरेल.

वैनतेय 02/05/2014 - 15:05
Angel Investor किंवा Seed Investor यांचा शोध घ्या. नफ्यात भाग असेल पण व्यवसायास आवश्यक ते सर्व सह्कार्य मिळण्याची खात्री (technical expertise ते marketing) बाकी व्यवसायास हार्दिक शुभेच्छा !!!

शैलेन्द्र 05/05/2014 - 13:02
मला दोन मार्ग सुचतात. १) इन्वेस्टर शोधा सिड्बी, बँक इत्यादी तुम्हाला इतके सहज कर्ज देतील असे वाटत नाही. त्यात तुमच्या नावावर अजून एकही व्यवसाय नाही किंवा व्यवसायाचा अनुभव नाही. इतकी मोठी जोखीम वित्तसंस्थेने का घ्यावी? तसेच पब्लीक इश्यु आणूनही काही फायदा होणार नाही, मागचा इतिहास नसताना इतकी मोठी जोखीम भाग धारकांनी का घ्यावी? त्यापेक्षा तुम्ही पुर्ण वित्तीय बाजू सांभाळणारा भागीदार निवडा. त्याला अर्थातच मोठा हिस्सा द्यावा लागेल. पण तुमची जोखीम काहीच असणार नाही. २ करोडच्या प्रोजेक्ट्मध्ये फक्त स्वतःच्या कल्पनेपोटी ३०% भागिदारी मिळाली तरी तुम्ही ६० लाखाचे मालक होता.. उद्योग नीट चालला तर त्या हिश्याची किंमत वाढतच जाईल. २) आउट्सोर्स- तुमच्या मनात जे प्रॉडक्ट आहे ते इतर कोणी बनवतय का? तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्मध्ये काही सुधारणा हव्यात का? शक्य असल्यास सुरवातीला हे प्रॉडक्ट बाहेरुन तयार करून घ्या व तुम्ही फक्त मार्केटींग व विक्री संभाळा. पण हे करताना बिलींग तुमच्या कंपनीच्या नावावरच करा. तुमच्या डिझाईनचा प्रॉडक्ट सदर कारखाण्दार फक्त तुमच्यासाठीच बनवेल असा करार करा. शक्य असेल तर असा प्रॉड्क्ट तीन-चार भागात बनवुन असेंबल तुम्ही करा. ट्रेडिंगमध्ये पैसे जमले की स्वतःच्या कारखान्याचा विचार करा. व्य.नी केलात तर अजुन काही माहितीची देवान घेवाण करता येइल.

In reply to by शैलेन्द्र

आत्मशून्य 05/05/2014 - 14:53
आर्थिक जोखीम मोठी आहे, भले ऑन पेपर सर्व परफेक्ट भासतं असले तरी. तसेच आपल्या अंदाजा पेक्षा वेळ आणी खर्च नेहमीच जरा जास्त जातो.

विकास 07/05/2014 - 00:28
आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा! आपण खर्चाचा अंदाज केला आहे ते समजते. पण गिर्‍हाईकं (कस्टमर्स) कोण आहेत, त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत का आणि जे काही उत्पादन करणार आहात, त्यातून (तुमच्या पगारासकट) सर्व खर्च वगळता किती उत्पन्न (पक्षि: नफा) होईल याची काही ताळेबंदी केली आहेत का? कारण त्यावर बरेच काही अवलंबून राहील...

तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार केला आहे का? नसल्यास पहिल्यांदा तो करणे आवश्यक आहे. काही उदाहरणे हवी असतील तर इथे बघा. https://www.google.com/search?q=business+plan&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a&channel=sb#channel=sb&q=manufacturing+business+plan+sample+pdf&rls=org.mozilla:en-US:official

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

कच्चा आराखडा तयार आहे. काही बदल मला अपेक्षित आहेत त्यावर विचार चालु आहे. अपेक्षित बदल कसे करता येतील हे ठरल्यावर फायनल बिझनेस प्लॅन तयार होईल. :). तुमच्या माहीती आणि दुव्याबद्द्ल आभारी आहे.

पब्लिक लिमिटेड पॅक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडणे सोपे जाईल कारण पब्लिक लिमिटेड मध्ये कमीत कमी सात लोक सहभागी हवेत शिवाय त्यातल्या औपचारिकताही जास्त असतात. पण एकुणातच लिमिटेड कंपनी उघडुन व्यवसाय करणे चांगले कारण त्यात 'लिमिटेड लायबेलिटी' असते, तुमच्या खासगी मालमत्तेवर कधीच टांच येवू शकत नाही. बाकी तुम्हाला सगळ्या औपचारिकता पुर्ण करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची (पुर्ण वेळ नेमण्याची गरज नाही) मदत घेणे सोयीस्कर राहील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि प्रायवेट लिमीटेडची उस्तवार (Cost of Formation, Company Law Procedures & Income Tax implications), तुम्ही माहिती करुन घेतली आहे काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड हा पैसे गोळा करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःची संपती प्रोटेक्ट करण्याचा उपाय आहे. (आणि ती तुमच्याकडे नाही!) शून्य उद्योजक-कारकिर्द असल्यानं तुम्ही पब्लिक लिमीटेड फ्लोट करु शकत नाही. तुम्हाला चुकीचा सल्ला मिळतोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड फॉर्म करणं (पार्टनरशिप पेक्षा) खर्चिक तर आहेच शिवाय कंपनी कायद्याच्या अटी जाचक आहेत, ज्यांची पूर्तता कंपनी सेक्रेटरीच्या मदती शिवाय तुमच्यानं होणं अशक्य आहे. कंपनी अकाऊंट्स आणि टॅक्सेशन यासाठी तज्ञाची मदत लागेल आणि खर्च सतत वाढत जाईल. लक्ष धंद्यावर कमी आणि कायदेशीर पूर्ततांवरच जास्त केंद्रित होईल. परिणामी खर्च वाढीव आणि फायदा शून्य!

माहितगार 19/07/2014 - 10:41
कॅप्टन जॅक स्पॅरो, उद्योग व्यवसाया बद्दल धागा काढला गेला हे निश्चित अभिनंदनीय अशा चर्चा अधिक व्हावयास हव्यात. प्रत्यक्ष व्यवसाय चालू झाल्या नंतर व्यवसायेतर उद्दीष्टासाठी संकेतस्थळांना सातत्यानी भेटी देणे शक्य होत नसणार, तरीही कॅप्टन जॅक स्पॅरो, आणि इतरांनीही आपापले बरे वाईट अनुभाव शेअर करीत राहील्यास बरे पडेल मराठी लोकांना अधीक माहिती मिळेल. कॅप्टन जॅक स्पॅरो यांचा धागा मे महिन्यातला आहे त्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यातील अनुभव ऐकण्यास आवडेल. फायनान्स उभा झाला आहे का अद्याप व्हावयाचा आहे ? एक माणूस जॉब सोडून गेला तर त्याची जागा घेऊ शकणारा माणूस आधीच जसा शोधून ठेवला पाहीजे तसे फायनान्स उभा झालेला जरी असेल तरी कमीत कमी अटी वाला कमीत कमी दराचा रिलायेबल आर्थीक संकटात संयम बाळगणार्‍या फायनान्सचे पर्यायी स्रोतांसाठीचे नेटवर्कींग सातत्याने चालू ठेवावे. जरासे अनाहुत अवांतर: फायनान्सच्या जाहिराती पाहण्यात येतात त्यातील बर्‍याच जाहीरातीत राहत्या जागेवर फायनान्सच्या गप्पा असतात ते मात्र टाळावे. मोठे घर विकून एका खोलीत राहणे ठिक पण डोक्यावरचे छप्पर आपल्या कुटूंबीयांच्या मालकीचे राहील हे पहावे ते गिरवी ठेऊ नये असे आग्रही मत आहे. अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.

In reply to by माहितगार

माहितगार, माझा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आदित्य पानसे (आदुबाळ), मंद्या, पु.पे., संजय क्षिरसागर, विकास, विनायक देशपांडे,वैनतेय, मनिष आणि माझे नाव अधिक आडनावबंधु अन्या दातार ह्यांची अतिशय मोलाची मदत झाली. कोणाचं नाव चुकुन राहुन गेलं असेल तर चु.भु.दे.घे. त्याबद्द्ल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सगळ्यात आधी मी व्यवसाय अहवाल तयार केला, त्यात माझी स्वतःची वर्क प्रोफाईल, अनुभव, ५ वर्षात अपेक्षित असणारी टारगेट्स, बजेट, काम कुठुन आणि किती प्रमाणात मिळु शकेल ह्याचा अंदाज, मशिन्स, इस्ट्रुमेंट्स स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टी टाकल्या. सिडबी च्या नियमाप्रमाणे २५% भांडवल आपलं लागत असल्याने एंजल इन्व्हेस्टर्स चा शोध घ्यावा लागला. ४ ते ५ एन्जल्स शी बोलणी करुन आणि फिसकटवुन पदरात पडलेली माहीती अशी की, गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात ते व्यवसायात स्लिपिंग पार्टनर्स राहाणार. ही अट मला मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. शेवटी १८% रक्कम पुर्ण कर्जाऊ देणारा ईन्व्हेस्टर मिळालाय. त्याला काही % व्याजानी ३ वर्षात सगळे पैसे परत करायचे आहेत. शिवाय तो काही टक्के प्रॉफिटच्या बदल्यात त्याचे वर्क सोर्सेस ओपन करायला तयार आहे. त्याच्याबरोबर लेखी करार करायचा आहे. त्यावर जशी काही प्रगती होत राहील ती इथे टाकीनचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माहितगार 19/07/2014 - 16:32
एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे ही आनंदाची गोष्ट, २५ % तुमची साईडवाल भांडवल अजून रिलॅक्स साईड देणारे पर्याय हाताशी असू द्यावेत, कारण एकुण सारीच रक्कम कर्जावू होते आणि हि बाब बँकेसाठी नव्हे तर किमानस्तराच्या प्रॉफीटॅबिलीटी साठी अंशतः जोखिमीची होते. एकालाच ५० ला. गुंतवायचे म्हटलेतर मराठी माणसासाठी कठीणच दहा वाले २-३ विश्वासातल्या कौटूंबिक मीत्र परिवारातून अधिक कालावधी साठी येऊ शकले तर हात मोकळा राहणे सोपे जाईल. इन एनी केस सर्वात महत्वाची बाब खेळत्या भांडवला बाबत अत्यंत शीस्तबद्ध राहणे सर्व साधारण व्यवसायातही महत्वाचे असते पण व्यक्तीगत भांडवल कमी असेल तर खेळत्या भांडवलाच्या सुयोग्य वापरा बद्दल कमालीची दक्षता घेणे जरूरी आहे त्यात व्यावसायिक-चातुर्याची खरी कसोटी असते. नवागत मराठी लोकांच्या प्रा.लि. साठी पहिले दहा वर्षतरी कंपनी-सेक्रेटरीअल, लिगल आणि अकाऊंटीग सपोर्ट सोपा जावा म्हणून सपोर्ट मेकॅनीझम उपलब्धची असण्याची गरज आहे. बाकी सर्वच स्टेक होल्डर कॉन्फिडन्स साठी प्रालि अधिक चांगली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सोल प्रोप्रायटरशिप कशी सुरु करणार? The Best option for him is Partnership. He has to find a person who can trust him & ready to invest in the Project.

In reply to by संजय क्षीरसागर

एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी फायनल झाली आहेत. लिगल टर्म्स वर काम चालु आहे. मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे. जेणे करुन त्यांचा हिस्सा फिटुन गेल्यावर व्यवसायाचा एकमेव मालक मी असीन. स्लिपिंग पार्टनर (टारगट मि.पा.करांसाठी सुचना, अयोग्य अर्थ काढु नये) परवडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मग वर हा प्रतिसाद कशाला दिलायं ? :
प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता
त्यामुळे निष्कारण चर्चा वाढली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या प्रतिसादांवरून तुमच्या मनात कंपनीचे सुरुवातीचे स्वरूप "सोल प्रोप्रायटरशिप" असे असावे असाच अंदाज होता. आता या प्रतिसादाने ते जरा जास्त स्पष्ट झाले आहे असे वाटते आहे. जरी तुम्ही पार्ट्नर हा शब्द वापरत असलात तरी तुमच्या मनात केवळ "कंपनीच्या सुरुवातीच्या काही काळाकरीता तारणाशिवाय काही अटींवर आणि / किंवा व्याजाने आर्थिक मदत देणारा माणूस / एंटिटी" आहे असे दिसते... त्याला पार्ट्नर म्हणता येणार नाही... कर्जदार म्हणू शकू. 'एंजल इन्व्हेस्टर'ला गुंतवणीबद्दल केवळ 'मुद्दल+व्याज' असा परतावा नाही तर कंपनीच्या 'फायद्यातला + वाढीतला' भाग (बहुतेक समभागांच्या हक्काच्या किंवा इतर काही स्वरुपात) देणे गृहीत असते. आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या कंपनीने खालील दिशेने प्रवास करणे योग्य होईल असे वाटते: सोल प्रोप्रायटरशिप : यात सरकारी नियमांचा व्याप सर्वात कमी असला तरी कंपनीच्या सर्व कर्जांचा {लायेबिलीटिज} बोजा तुमच्या खाजगी मालमत्तेवर असतो हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे ---> प्रायव्हेट लिमीटेड कं : या प्रकारच्या कंपनीसाठी असणार्‍या नियमांचा व्याप सांभाळणे आणि संबंधीत खर्च करणे योग्य वाटेल इतकी कंपनीची उलाढाल वाढल्यावर हे पाउल उचलणे योग्य होईल ---> पब्लिक लिमीटेड कं : कंपनीच्या उलाढालीची व्याप्ती खूप वाढल्यावर आणि तुम्हाला न ओळखणार्‍या लोकांना केवळ तुमच्या कंपनीच्या नावावरूनच तुमच्या कंपनीचे समभाग {शेअर} विकत घेणे फायदेशीर वाटू लागेल तेव्हा हे पाऊल उचलणे योग्य होईल. अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 19/07/2014 - 20:07
कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !
सहमत, विशेषतः एकदा करार-मदार झाले की भांडवल विषयक माहिती शेअर करताना अधीक चोखंदळ असावे. तरी सुद्धा चर्चेही स्वतःचे फायदे असतात नाही असे नाही, ट्रांसपरंसी ने तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होण्यात सोपे जाते हि जमेची बाजू असते, तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला. खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?
एकतर प्रश्नकर्ता स्वतःची ओळख दडवून आहे. दुसरं म्हणजे कुणीही काहीही सल्ला दिला तरी सूज्ञ त्याच्या अक्कल हुशारीनंच काम करतो. कारण इथली मदत मोफत आहे त्यामुळे, (मी सर्व प्रतिसाद जवाबदारीनंच दिलेले आहेत, तरी) तो कुणाला जवाबदार धरु शकत नाही. जिथे प्रश्नकर्त्यानं अर्धवट माहिती दिली होती, तिथे त्याची चूक निदर्शनास आणून दिली गेली आहे. तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. बाकी दुसर्‍या प्रतिसादकांना निव्वळ माहिती गोळा करण्याचा छंद आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांच सगळंच `योग्य' वाटतं आणि विषयातलं काहीही गम्य नसतांना सल्ला द्यावासा वाटतो. त्यात पुन्हा वरती हे :
तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.
आयला, म्हणजे आम्ही इथे गोट्या खेळतो काय? कोणताही मदतीचा धागा काढून पाहा, इथले सर्व सदस्य, इतरांना स्वतःच्या माहितीतून आणि योग्य असेच प्रतिसाद देतात. . आणि वरती हा भंपकपणा :
खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.
एकतर प्रश्नकर्ता अ‍ॅनॉनिमसच आहे आणि त्यात पुन्हा `मित्राचा व्यावसाय' वगैरे फालतूपणा करायला गेला तर फुल फाट्यावर मारला जाईल, धागा आणि आयडी दोन्हीही!

In reply to by संजय क्षीरसागर

मदत कशी ओपनली (थोडक्यात प्रामाणिकपणे!) मागावी, आणि मग सदस्य ती किती मनापासून करतात यासाठी सध्या बोर्डावर असलेला हा धागा उदाहरण म्हणून पाहा : नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

In reply to by संजय क्षीरसागर

१. "नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो. तो फरक सहज कळावा अशी अपेक्षा होती... पण, न कळल्यास हरकत नाही. (ही चर्चा इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !) २. पुरेश्या माहितीशिवाय दिलेल्या आर्थिक (किंवा इतर कोणत्याही) सल्ल्यात अनेक तृटी राहू शकतात आणि त्या नंतर खूप त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा. (ही चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!) ३. एकाच विषयांवर एकापेक्षा जास्त मते असू शकतात अणि त्यातली एकापेक्षा जास्त मते बरोबर असू शकतात. स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे. अर्थात, या बाबतीतही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे मतभेद असू शकतात. पण यावरची चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!!) असो. धागाकर्ता सुज्ञपणे त्याला योग्य ते विचार उचलून योग्य तो निर्णय घेईलच. त्यासाठी शुभेच्छा !

In reply to by संजय क्षीरसागर

तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "...सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल." ऐवजी "...सरळ मनाने वाचल्यास त्याचा अर्थ कळेल." असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नवोद्योजकाला मदत व्हावी म्हणून दिले आहेत. प्रश्नकर्त्यानं त्याबद्दल दोन-तीन वेळा आभार देखिल मानले आहेत. किती माहिती उघड करावी हे प्रश्नकर्त्याला समजतं आहेच. तस्मात, वरचा प्रतिसाद दिला आहे. आपण लिहीलंय :
"नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो.
मदत मागतांना जितक्या गोष्टी सुस्पष्ट व्हाव्या लागतात, तेवढ्याच प्रश्नकर्त्यानं दिल्या आहेत. आणि प्रश्नात सुस्पष्टता नसेल तर मदत मिळण्याची शक्यता शून्य, मग ती नोकरी असो धंदा की इतर काही अडचण.
कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. (प्रश्नकर्त्याचे प्रतिसाद पाहा.)
स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे.
आपली रेष छोटी कशानं झाली? प्रश्नकर्त्याला उपयोग होतोयं आणि रेषांच्या भानगडीत मला काहीएक स्वारस्य नाही. तुमची प्रवास वर्णनं आवडतात तेंव्हा त्यावरही भरभरुन प्रतिसाद दिलेत. आणि हा व्यावसायिक सल्ला आहे, तेव्हा इथेही तितकीच मनापासून मदत केली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.
या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?
१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.
तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.
२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.
असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.
३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.
विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.
४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.
रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.
वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...
ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.
तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.

In reply to by संजय क्षीरसागर

:) मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे... समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते. कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार 20/07/2014 - 16:41
मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.
आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१ धन्यवाद

हेमन्त वाघे 08/04/2015 - 09:59
कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल.. हेमंत
नमस्कार मंडळी. लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई.

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

खेडूत ·

बहुगुणी 02/05/2014 - 04:14
धन्यवाद! आपल्याकडे ठिकठिकाणी दिसणारे आणि पैसे घेऊन थातुरमातूर परीक्षा करून (किंवा न करताच!) सर्टिफिकेट देणारे PUC परीक्षक पाहिले आहेत, त्या परीक्षेविषयी काही लिहिणार का? ते नेमकं काय मोजतात?

In reply to by बहुगुणी

सुनील 02/05/2014 - 08:39
मी आजतागायत कधी PUC फेल गेल्याचे स्वतः अनुभवले नाही तसेच कुणाकडून ऐकलेही नाही. प्रत्येकाला PUC मिळतेच मिळते!!

आसिफ 02/05/2014 - 08:09
नव्या नॉर्म्स प्रमाणे जेव्हा ईंजिनात बदल केला जातो तेंव्हा त्या ईजिंन ची परफोर्मर्मन्स टेस्ट केली जाते. ही टेस्ट वर लेखात सांगितल्याप्रमाणे अगदी काटेकोर पणे केली जाते. ह्या टेस्ट चा कालावधी कित्येक तास - दिवस असु शकतो. टेस्ट च्या निष्कर्षवरुन ईंजिनात आणखी बदल हवे असतील तर ते केले जातात.जेंव्हा समाधानकारक रिझल्ट्स मिळ्तात तेंव्हा त्या प्रोटोटाईप ला हिरवा कंदिल दिला जातो खरी गोम ही की माझा एक मित्र ह्या टेस्ट चा ईन्चार्ज म्हणुन एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो. 'त्या' कंपनीमध्ये टेस्ट तर केली जाते पण टेस्ट चे रिझल्ट्स सोयीप्रमाणे बदलले जातात. त्यामुळे त्या टेस्ट काहीच अर्थ उरत नाही. ~आसिफ.

इरसाल 02/05/2014 - 09:37
मधे जेव्हा इंधन जळुन त्यात निर्माण होणारे वातावरणाला धोकादायक असणारे वायु उत्प्रेरकातुन (कॅटॅलिस्ट) वाहिले जावुन वातावरणाला हानी न करणार्‍या वायुत बदलतात ते एका अगोदरच ठरवुन दिलेल्या मानकात बसत आहेत किंवा नाही हे तपासले जाते. कॅटॅलिस्ट्मधे मौल्यवान व मुलभुत धातु/मुलद्रव्य वापरले जातात. ज्यांचा स्वतःचा असा गट असतो आणी प्रत्येकाची एक विशिष्ट अशी गुण्/गुणवत्ता वापरली जाते.

In reply to by आदूबाळ

सहमत. आणि स्पार्टाकस ह्यांच्या लेखांची पण.असे पण सुचवतो. (सुचना करायला आपल्याला काय? बडवला कळफलक आणि दिल्या सुचना.)

धन्या 02/05/2014 - 19:26
माहितीपुर्ण लेख. Catalyst या इंग्रजी शब्दासाठी "उत्प्रेरक" असा शब्द मराठी भाषिक विज्ञानाच्या पाठयपुस्तकांमध्ये वापरला जातो. तुम्ही वापरलेला रासायनिक मध्यस्थ आवडला. गोष्ट आपल्या पीयूसीची. पुण्याच्या परीघावरील भागांमध्ये तपासणी न करताच पावती मिळते.

खेडूत 02/05/2014 - 22:40
आपल्याकडे PUC चेक चा सगळाच खेळ आहे. माहिती अधिकारा मुळे हे तरी कळलं की पैसे घेऊन सरळ कागद देतात. त्याहून गम्मत म्हणजे PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! :)

In reply to by खेडूत

धन्या 03/05/2014 - 14:56
>>PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! हे फक्त कागदोपत्री असावं. प्रत्यक्षात मात्र मामला वेगळा असतो. पीयुसी नसणं हे चिरीमिरी उकळण्याचं हुकमी कारण आहे.

असंका 03/05/2014 - 13:36
"रासायनिक मध्यस्थ ( Catalyst ) म्हणून काही वेळा पेट्रोल गाड्यांमध्ये प्लेटिनम वापरतात, त्यामुळेही ते महाग होतात. म्हणजे उदा. आय-२० घेऊ. जर भारत स्टेज ४ ची समजा -आठ लाखात असेल तर तीच स्टेज- ५ ची दहा लाखाला असू शकेल!" म्हणजे २.०० लाखांचं प्लॅटिनम? चोट्ट्यांची मजा आहे !!!!

इरसाल 03/05/2014 - 16:11
काय कराल ते कॅटॅलिस्ट चोरुन. म्हणजे ते सिरॅमिक हनी कोम्ब ब्लॉक वर कोटींग केलेले असते. तुम्च्या कडे हाय्फाय लॅब हवी ते रिकव्हर करायला. प्लॅटिनमच काय त्याय पॅलॅडियम, र्‍होडियम हे ही असतात.

म.टा. तील खालील बातमी पहा.. मारुती अल्टो ८००, टाटा नॅनो, फोर्ड फिगो, ह्युंदाई आय १०, फोक्सवॅगन पोलो या कारना बाजारपेठेत मागणी चांगली असली, तरी क्रॅश टेस्टमध्ये नापास ठरल्या आहेत. अपघात झाल्यास जीवावर बेतण्याएवढी जोखीम या कारमध्ये असल्याचे निदान 'ग्लोबल एनसीएपी'ने केले आहे भारतात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण कार विक्रीत या कारच्या विक्रीचे प्रमाण वीस टक्के आहे, http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/auto/Alto-800-i10-Nano-and-Figo-have-failed-crash-tests-Global-NCAP/articleshow/29689323.cms

बहुगुणी 02/05/2014 - 04:14
धन्यवाद! आपल्याकडे ठिकठिकाणी दिसणारे आणि पैसे घेऊन थातुरमातूर परीक्षा करून (किंवा न करताच!) सर्टिफिकेट देणारे PUC परीक्षक पाहिले आहेत, त्या परीक्षेविषयी काही लिहिणार का? ते नेमकं काय मोजतात?

In reply to by बहुगुणी

सुनील 02/05/2014 - 08:39
मी आजतागायत कधी PUC फेल गेल्याचे स्वतः अनुभवले नाही तसेच कुणाकडून ऐकलेही नाही. प्रत्येकाला PUC मिळतेच मिळते!!

आसिफ 02/05/2014 - 08:09
नव्या नॉर्म्स प्रमाणे जेव्हा ईंजिनात बदल केला जातो तेंव्हा त्या ईजिंन ची परफोर्मर्मन्स टेस्ट केली जाते. ही टेस्ट वर लेखात सांगितल्याप्रमाणे अगदी काटेकोर पणे केली जाते. ह्या टेस्ट चा कालावधी कित्येक तास - दिवस असु शकतो. टेस्ट च्या निष्कर्षवरुन ईंजिनात आणखी बदल हवे असतील तर ते केले जातात.जेंव्हा समाधानकारक रिझल्ट्स मिळ्तात तेंव्हा त्या प्रोटोटाईप ला हिरवा कंदिल दिला जातो खरी गोम ही की माझा एक मित्र ह्या टेस्ट चा ईन्चार्ज म्हणुन एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो. 'त्या' कंपनीमध्ये टेस्ट तर केली जाते पण टेस्ट चे रिझल्ट्स सोयीप्रमाणे बदलले जातात. त्यामुळे त्या टेस्ट काहीच अर्थ उरत नाही. ~आसिफ.

इरसाल 02/05/2014 - 09:37
मधे जेव्हा इंधन जळुन त्यात निर्माण होणारे वातावरणाला धोकादायक असणारे वायु उत्प्रेरकातुन (कॅटॅलिस्ट) वाहिले जावुन वातावरणाला हानी न करणार्‍या वायुत बदलतात ते एका अगोदरच ठरवुन दिलेल्या मानकात बसत आहेत किंवा नाही हे तपासले जाते. कॅटॅलिस्ट्मधे मौल्यवान व मुलभुत धातु/मुलद्रव्य वापरले जातात. ज्यांचा स्वतःचा असा गट असतो आणी प्रत्येकाची एक विशिष्ट अशी गुण्/गुणवत्ता वापरली जाते.

In reply to by आदूबाळ

सहमत. आणि स्पार्टाकस ह्यांच्या लेखांची पण.असे पण सुचवतो. (सुचना करायला आपल्याला काय? बडवला कळफलक आणि दिल्या सुचना.)

धन्या 02/05/2014 - 19:26
माहितीपुर्ण लेख. Catalyst या इंग्रजी शब्दासाठी "उत्प्रेरक" असा शब्द मराठी भाषिक विज्ञानाच्या पाठयपुस्तकांमध्ये वापरला जातो. तुम्ही वापरलेला रासायनिक मध्यस्थ आवडला. गोष्ट आपल्या पीयूसीची. पुण्याच्या परीघावरील भागांमध्ये तपासणी न करताच पावती मिळते.

खेडूत 02/05/2014 - 22:40
आपल्याकडे PUC चेक चा सगळाच खेळ आहे. माहिती अधिकारा मुळे हे तरी कळलं की पैसे घेऊन सरळ कागद देतात. त्याहून गम्मत म्हणजे PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! :)

In reply to by खेडूत

धन्या 03/05/2014 - 14:56
>>PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! हे फक्त कागदोपत्री असावं. प्रत्यक्षात मात्र मामला वेगळा असतो. पीयुसी नसणं हे चिरीमिरी उकळण्याचं हुकमी कारण आहे.

असंका 03/05/2014 - 13:36
"रासायनिक मध्यस्थ ( Catalyst ) म्हणून काही वेळा पेट्रोल गाड्यांमध्ये प्लेटिनम वापरतात, त्यामुळेही ते महाग होतात. म्हणजे उदा. आय-२० घेऊ. जर भारत स्टेज ४ ची समजा -आठ लाखात असेल तर तीच स्टेज- ५ ची दहा लाखाला असू शकेल!" म्हणजे २.०० लाखांचं प्लॅटिनम? चोट्ट्यांची मजा आहे !!!!

इरसाल 03/05/2014 - 16:11
काय कराल ते कॅटॅलिस्ट चोरुन. म्हणजे ते सिरॅमिक हनी कोम्ब ब्लॉक वर कोटींग केलेले असते. तुम्च्या कडे हाय्फाय लॅब हवी ते रिकव्हर करायला. प्लॅटिनमच काय त्याय पॅलॅडियम, र्‍होडियम हे ही असतात.

म.टा. तील खालील बातमी पहा.. मारुती अल्टो ८००, टाटा नॅनो, फोर्ड फिगो, ह्युंदाई आय १०, फोक्सवॅगन पोलो या कारना बाजारपेठेत मागणी चांगली असली, तरी क्रॅश टेस्टमध्ये नापास ठरल्या आहेत. अपघात झाल्यास जीवावर बेतण्याएवढी जोखीम या कारमध्ये असल्याचे निदान 'ग्लोबल एनसीएपी'ने केले आहे भारतात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण कार विक्रीत या कारच्या विक्रीचे प्रमाण वीस टक्के आहे, http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/auto/Alto-800-i10-Nano-and-Figo-have-failed-crash-tests-Global-NCAP/articleshow/29689323.cms
लेखनविषय:
लेखनप्रकार
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

पडघम २०१४-भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)

क्लिंटन ·

प्रचेतस 01/05/2014 - 22:01
उत्तम विश्लेषण. मावळ बद्दल मात्र असहमत. लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे छुपे आणि पॉवरफुल उमेदवार समजले जातात. पिंपरी चिंचवडमधील ३५ नगरसेवकांची यंत्रणा ही जगतापांच्या मागे होती. राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनी नाकारले नसते तर सरळ लढतीत ते नक्कीच निवडून आले असते. आता मात्र शेकाप व राष्ट्रवादी यांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळेल. तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर फेकली जाईल. तेव्हा माझे मत मावळमध्ये शिवसेना.

In reply to by प्रचेतस

मालोजीराव 07/05/2014 - 14:02
न्हाय र वल्ल्या... यंदा आपल लक्शुमन भाउच येनार... शेकाप+मनसे+राष्ट्रवादी(समदे नगरशेवक)+शिवसेना(बाबर गट)= लक्शुमन भाऊ

भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

शैलेन्द्र 02/05/2014 - 16:33
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.
थोरात आणि विखेंनी मिळून मागच्या वेळी आठवलेंना पाडले, यावेळी, याच दुकलीने, वाकचौरेंना राष्ट्रवादीत पडण्यासाठी पाठवलय. शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार काँग्रेसवाले नक्की पाडणार.. शिर्डीत शिवसेनाच..

या अंदाजांनुसार आघाडीचे वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी नुकसान होईल असे दिसत आहे. असे झाल्यास यंदाच्या विधानसभेत आघाडीचे पारडे जड राहील (२००४ व २००९ च्या लोकसभा वि. विधानसभा निकालांमधील प्रवाहानुसार). तपशीलातील एक चूक - मावळ मतदारसंघात सेनेकडून यावेळी श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. सध्याचे खासदार गजानन बाबर यांना सेनेने यंदा तिकिट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला (लक्ष्मण जगताप) पाठिंबा घोषित केला आहे.

आदूबाळ 01/05/2014 - 22:39
पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं पायगुडे आणि वारे खातील असं वाटतंय. अर्थात ती किती प्रमाणात यावर विश्वजीतचं भवितव्य अवलंबून आहे. पुणे भाजपांतर्गत असलेल्या लाथाळ्या हाही एक फॅक्टर आहे. मुंडेसमर्थक वि गडकरीसमर्थक, मोदी वि अडवानी समर्थक, ब्राह्मण वि ब्राह्मणेतर या लॉब्यांतून उमेदवार निवडतानाच त्यांची दमछाक झाली. तरी शिरोळ्यांच्या रूपाने चांगला समतोल साधला गेला आहे. क्रिकेटमध्ये "टच अँड गो" म्हणतात तशी परिस्थिती आहे. विजेत्याचं मताधिक्य फार थोडं असणार हे नक्की.

In reply to by आदूबाळ

मालोजीराव 07/05/2014 - 14:23
पैशाचा पडलेला पाउस, Faulty वोटिंग मशीन आणि लाखभर बोगस मतदान या पार्श्वभूमीवर शिरोळे निवडून आले तर आश्चर्य नक्कीच वाटेल

विकास 01/05/2014 - 23:28
बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की. या एकोळी अंदाजावरून सिध्द झाले की तुम्ही विश्लेषण न करता अंदाज करत आहात म्हणून! ;) (अर्थात तेथे कुणाला विश्लेषणाची खरच गरज लागत असेल तर काय म्हणणार! जय महाराष्ट्र! :) ) असो. गंमतीचा भाग सोडून देऊयात. विश्लेषण आवडले! आता (आज १ मे आहे) हे १५ दिवस उत्कंठावर्धक राहणार हे नक्की!

In reply to by विकास

बारामतीत काही चमत्कार होईल असे वाटत नाही पण का कोणासठाऊक रासप चे आणि महायुतीचे महादेव जानकर चांगलीच टक्कर देतील असे वाटते. (व्हावा चमत्कार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी स्वतः अडीच वर्षे बारामतीमध्ये राहिलोय. २००४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका त्या दरम्यान होत्या. मधल्या काळात तेथील लोकमत किती बदलले ते ठाऊक नाही पण ते थोड्याफार फरकाने तसेच असेल तर कुठल्याही चमत्काराची आशा वाटत नाही. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार यंदा राष्ट्रवादीचे मताधिक्य कमी होईल असा अंदाज आहे. अवांतर - गेल्या महिन्यातच भारतात परतलेले एक मूळचे बारामतीकर मिपाकर यांनी आपली ताकद कुणामागे उभी केली हे कळल्यास अंदाज वर्तवणे अधिक सोपे होईल ;-).

अन्या दातार 01/05/2014 - 23:40
मावळमधून यंदा सेनेचे गजानन बाबर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेचा रस्ता धरला. सेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बाबर नक्कीच आपली ताकत सेनेच्या विरोधात लावतील (कृष्णकुंजवरुन मिळालेल्या आदेशाबरहुकूम) हातकणंगले: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी (खरंच??) केल्या गेलेल्या आंदोलनातून राजू शेट्टींची ताकत काँग्रेसला खिंडार पाडू शकली. या दरम्यान यंत्रमाग कामगार व व्यावसायिक यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कल्लापाण्णा आवाडेंसारख्या ज्येष्ठ मातब्बरास उमेदवारी दिली. साखर कारखाना लॉबीची ताकतही त्यांच्या मागे आहे. इतके असूनही ऊस उत्पादक व यंत्रमाग व्यावसायिक यांचा कल शेट्टींच्या बाजूनेच जाईल असे वाटते. कोल्हापूरः प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असणारा जिल्हा! राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडीक यांच्या पाठीशी किती नेते खरोखर ताकत लावतात हे बघणे रोचक ठरले. मुन्ना महाडीकांचे काका, आमदार महादेवराव महाडीक यांना कोणत्याच प्रचार सभेत बघितल्याचे/वाचल्याचे आठवत नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना औद्योगिक क्षेत्राकडून तितका सपोर्ट यंदा नाही. मुश्रीफांनी मुन्नाच्या प्रचाराची धुरा वाहिली असे म्हणणे वावगे ठरु नये. (कुठेतरी बोलता बोलता, "मी भोळेपणाने मुन्नांना तिकिट द्यावे असे म्हणालो" असे ऐकल्यामुळे खरंच त्यांचा पाठिंबा मुन्ना महाडिकांना आहे का अशी शंका येते). गृहराज्यमंत्री बंटी पाटील व मुन्ना महाडीक यांच्यात विस्तवही जात नाही हे वास्तव पुसायचा प्रयत्न या निवडणुकीच्या तोंडावर झाला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उत्सुक उमेदवारांच्यात झालेल्या राड्यामुळे मतदारात काय संदेश गेला याची कल्पना करता येईल. ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाल्याने कदाचित मुन्ना महाडिक निवडून येईलही असे काही शिवसैनिकही खासगीत बोलतात. १६ मे रोजीच काय ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

पैसा 02/05/2014 - 00:07
मला फक्त एकच शंका आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे ६० लाख ते ७४ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले गेले. या मतांमुळे सगळेच निकाल उलटेपालटे होण्याची शक्यता आहे.

In reply to by पैसा

ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे (द्वितिय क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या मतांच्या ९८% किंवा अधिक मते मिळणे) अशा मतदारसंघात या कारणाने निकालावर परिणाम होईल याची शक्यता वाटते. अन्यथा मतदारयादीतून नाव गहाळ झालेल्या बहुतांश मतदारांनी त्या ठिकाणच्या द्वितिय क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारालाच मत दिले असते हे गृहितक पटत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 02/05/2014 - 09:24
हे गृहीतक नाही. हा "जर-तर" चा प्रकार आहे. या मतांचा अंदाज करता येणार नाही. २००९ ला एकूण ३ कोटी ६८ लाख मते महाराष्ट्रातून दिली गेली होती. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५०.५% आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी सुमारे १०% नावे गहाळ आहेत. २००९ साली २८ जागी १०% हून कमी मार्जिनने निकाल लागले होते. ही गहाळ झालेली मते कोणत्या दिशेला गेली असती याचा अंदाज लावता येणार नाही. पण "जर" शेवटच्या एका टोकाला गेली "तर" बर्‍याच निकालांवर परिणाम होऊ शकतो. यापैकी १८ जागी तर विजयाचे मार्जिन ५% हून कमी आहे. तिथे काय होऊ शकलं असतं आणि प्रत्यक्षात काय झालं असेल हे १६ मेलाच समजेल.

बॅटमॅन 02/05/2014 - 12:16
सांगलीबद्दल असहमत. प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत अन यावेळी मद्दानास गेलो असताना वातावरण प्रो-भाजप बर्‍यापैकी दिसले, तस्मात सांगलीतून भाजप येणार असे वाटते आहे. बाकी अभ्यासपूर्ण लेख यात शंकाच नाही. घरबसल्या अख्ख्या महाराष्ट्राचेच का, अख्ख्या देशाचे अंदाज वाचायला मिळणे हे लै जबरी काम आहे.

भुमन्यु 02/05/2014 - 12:22
छगन भुजबळ यांना ही निवडणूक वाटली होती तितकी सोपी जाणार नाही. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही त्यांना प्रचारासाठी नासिकच्या बाहेर पडता आलेले नाही यावरूनच अंदाज येतो की त्यांना निवडणूक सोपी जाणार नव्हती. यावेळेस मनसे २००९ सारखी प्रगती निश्चितच करू शकणार नाही . याला कारणीभूत ठरेल ती नाशिक महानगर पालिकेतील निष्क्रियता. २.५ वर्षांपासून सत्ता असूनही नाशिकमध्ये मनसेने काही विशेष कामगिरी केलेली नाही आणि त्याचा फटका निश्चितच बसेल. मोदी लहरीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. छगन भुजबळांना आघाडीतील बिघाडाचा ही फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकमधला सामना रंगतदार झालाय हे निश्चित. त्यामुळे भुजबळांचा विजय सरसकट ग्रुहित धरणे शक्य नाही. राहुल

श्रीगुरुजी 02/05/2014 - 12:35
बराचसा सहमत! काही अंदाज चुकीचे वाटतात. (१) नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव अशक्य वाटतो. (२) कोकणात सिंधुदुर्गमधून साम,दाम,दंड्,भेद इ. सर्व आयुधे वापरून नारायण राणे मुलाला निवडून आणतील. तसेच रायगडमधून सुनील तटकरे नक्की येतील असे वाटते. (३) नागपूरमधून गडकरी येतील असे वाटत नाही. मुळात तिथे भाजप एकदाच निवडून आलेला होता. दरबारी राजकारण करणारे गडकरी नक्कीच पडतील व मुत्तेमवार निवडून येतील. (४) नगर, माढा, मावळ व शिर्डी येथून युतीचे उमेदवार लागतील. एकूण तुमच्या अंदाजातील आकड्याशी सहमत (युती ३१ व आघाडी १६), परंतु जागांच्या निकालाशी संपूर्ण सहमत नाही.

raudransh_27 02/05/2014 - 13:24
सोलापुर : शिन्देना हि निवडणुक अवघड गेलेलि आहे . शहर मधले काहि भाग वगलता सगलिकडे भाजपाला मते गेलि आहेत जरि तगडा उमेदवार नसला तरि (मोदि प्रभाव). जर माननिय ग्रहमन्त्रि पडले तरि आश्च र्य वाटु नये सांगली : संजय पाटील येनार असे मला वाटते. मोदी प्लस घराणेशहि, काँग्रेस विरोधि वातावरण

समीरसूर 02/05/2014 - 14:25
पुण्यात कदम येतील असे वाटते. अशोक चव्हाण, भुजबळ, तटकरे, शिंदे, सुळे ही मातब्बर मंडळी निवडून येतील असे वाटते. उमेदवारांनी किती पैसे वाटले हे अंदाजामध्ये लक्षात घेतले आहे काय? पुण्यात कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचे ऐकले. तशीच परिस्थिती नाशिक आणि इतर बर्‍याच मतदारसंघात असल्याचे ऐकीवात आले आहे. हजार-दोन हजार रुपये एका मताला देऊन मते विकत घेणे आपल्याकडे नवे नाही आणि हा फॅक्टर दुर्लक्षून चालणार नाही. युती ३१ आणि आघाडी १६ हे समीकरण थोडे मोदीलाटेने प्रभावित झाल्यासारखे वाटते. आघाडीची अशी पडझड होईल असे वाटत नाही. आघाडी २०-२१ च्या पुढे नक्कीच जाईल असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या इतका अभ्यास या अंदाजामागे खचितच नाही. त्यामुळे चुकल्यास क्षमस्व! :-)

कपिलमुनी 02/05/2014 - 15:35
मावळ मध्ये धनुष्यबाण चालणार असा अंदाज आहे . १. बाहेरचा राष्ट्रवादीचा उमेदवार .. त्यामुळे गोंधळलेले कार्यकर्ते .. २. जगताप यांना असलेला अंतर्गत विरोध ..आझमभाई पानसरेंनी 'जगताप नको' असा उघड प्रचार केल्या मुळे मुस्लीम मते आणि पानसरे समर्थकांची (शेट्टी इ.) मते जगताप यांना मिळणार नाही.. ३. विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पण जगताप यांना विरोध आहे..त्याचा फटका बसेल. ४. मनसे आणि शेकाप ची घाटावर ताकद खुपच मर्यादित आहे.. ५. गजानन बाबर यांच्यामुळे फार फरक पडेल असा वाटत नाही .. स्वतची ताकद खुप कमी आहे. आणि त्यांच्या सोबत कोणी बाहेर पडले नाही.. ६. दादा पवारांनी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांना एवढा दुखावला आहे की ते जगताप नको आणि कोणी नको असेच म्हणतात. ७. बसप आणि आप , दलीत आणि मुस्लीम ट़क्का घेणार..(१००००-२००००) मतांचा फरक मोठा असणार आहे.. ............. या मतदार संघात खरी मजा घाटाखालच्या वाढलेल्या मतदारांमुळे येणार आहे .. सध्या शेकापची ताकद मर्यादीत आहे..पूर्वी ती बरीच असली तरी नेत्यांच्या कोलांट्या उड्या मुळे ती कमी झाली आहे.. आणि शिवसेनेची ताकद चांगली आहे .. मनसे चा अधिकृत उमेदवार नाही .. त्यामुळे ती मते शिवसेनेला जातील असा अंदाज आहे .. एकूण पैसे आ॑णि पॉवर दोन्हीकडून लावले आहेत.. बारणे आणि जगताप यांच्यात बारणे यांची मत विभागणी कमी आहे ..म्हणून ते येतील असेच वाटते..

विटेकर 02/05/2014 - 15:48
पण आघाडीला जरा जास्त जाग दिल्यात असे वाटते. माझ्या मते युती ३५-३६ वर जाईल. नाशिक - सांगली - मावळ - नगर - शिर्डी या तुमच्या अंदाजापेक्षा माझे अंदाज अगदी उलटे आहेत. बाकी फक्त महाराष्ट्राबद्द्ल बोलायचे झाल्यास युती जि़ंकणार यापेक्षा आघाडी हरणार हे अधिक सत्य आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक युतीला निवडतील. बाकी युतीचे महाराष्ट्रातील कर्तृत्व शून्य आहे. काही नेते हारावेत असे मनापासून वाट्ते - १. गोपीनाथ मुंडे २. सुप्रिया सुळे ३. छगन भुजबळ ४. राणे पुत्र ५. अशोक चव्हाण ६. वंशज - उदयनसिंह राजे ७. वाकचौरे ८. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दगड निवडून आले तरी चालतील. पण हे होणार नाही !

In reply to by विटेकर

raudransh_27 02/05/2014 - 17:36
उदयनमहाराज आणि बाकी नेते यात खुप फरक आहे. गेल्या निवडणुकीत पहिला निकाल सातारा लागला होता, अन् तेही विक्रमी सगळ्यात जास्त आघाडीने, हेच सगळे सांगुन जाते.. भ्रष्टाचार, ऩिधी न वापरणे किंवा सामान्य माणसानां न भेटणे इ. कारणे असल्यास समजु शकतो विरोध पण फक्त छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! असो तुम्ही अन् मी काय, सातारकरच सांगतील..। ।। छञपतीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।।

In reply to by raudransh_27

हाडक्या 03/05/2014 - 20:30
तुमच्या सहीमध्येच तुमचे अंधत्व दिसते आहे. उदयनराजेनी सातार्‍यासाठी काहीही केलेले नाही, हे सातार्‍याचा नागरिक म्हणून सांगू शकतो. वरून संघटित गुंडगिरी आणि विरोधी आवाज काढला की शिवाजी महाराजांचे नाव वापरून भावना दुखावल्याच्या गळा काढणारे, ठोकशाहीला लोकशाही म्हणणारे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमच्यासारखे समर्थक असल्यावर अजून काय होणार ? लेवे खून खटल्याबद्दल सातारकरांना काही सांगण्याची गरज नाही आणि न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे हा तर इथे मोठा विनोद असेल . विरोध करणार्‍यांना ऊचलून घेऊन जायचे आणि ठोकून फेकून द्यायचे नित्याचेच आहे. अगदी डोळ्यासमोर पाहिले आहे. दारु पिऊन दंगा आणि इतर तर्‍हा बाजूलाच ठेऊ.. पण एका तरी समस्येसाठी, सुनियोजित कामासाठी काही केले आहे का त्यांनी ? >> छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! छञपतीचां वशंज म्हणुन, मराठा नेता म्हणुन आदर करण्यासारखे जरातरी वागावे की मग.. कर्तव्यशून्यता कमीत कमी आदर वाटण्यासारख्या व्यक्तिमत्वाने तरी झाकून न्यावी तर ते ही नाही. त्यांच्या अशा वागण्यापेक्षा तुमच्यासारख्या समर्थकांबद्दल कीव येते.. बाकी त्यांना कसे जगायचे तसे त्यांनी जगावे, कमीत कमी शिवाजी महाराजांचे (दत्तक) वारस असलेल्या या मंडळींनी त्यांचे नाव वापरू नये असे वाटते..

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 03/05/2014 - 20:38
जोपर्यंत उदयन भोसलेंना छत्रपती, राजर्षि, महाराज इ. बिरूदे लावणारी मंडळी आहेत, तोपर्यंत त्यांनी काहीही केले किंवा काहीच केले नाही तरी तेच निवडून येणार. अमेठी, रायबरेलीची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. अमेठीत फक्त ७-८ तास वीज असते, बहुतेक रस्ते कच्चे मातीचे रस्ते आहेत. मातीची कच्ची घरे व पोट खपाटीला गेलेले उघडेबंब नागरिक आहेत. तरीसुद्धा आम्ही राहुललाच मत देणार असे अभिमानाने सांगितले जाते. तोच न्याय सातार्‍यातही लागू.

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त 03/05/2014 - 21:00
उदयनराजे निवडून येईपर्यंत पवार, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गुणगान गटात एकदा निवडून आले कि पक्ष बिक्ष गेला चुलीत असली विधाने दारू पिवून करतात.अजित पवारांचा आणि यांचा ३६चा आकडा आहे.युट्यूबवर यांची विनोदी भाषणे उपलब्ध आहेत.मात्र त्यांना लोकांचा बर्यापैकी पाठींबा आहे. महायुतीने(शिवसेनेने)पण मुद्दाम यांच्यासमोर दुबळा उमेदवार दिला आहे.राजे नक्की निवडून येणार.या आधी ते भाजपा, कॉंग्रेस असे फिरून आले आहेत.खासदार झाल्यावर भाजपकडे वळले तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ 07/05/2014 - 15:39
ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत तटकरे गुरुदास कामत परांजपे अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

दुश्यन्त 07/05/2014 - 16:12
अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही. उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. धमकीचे पत्र यांनी स्वतः पाठवले नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र धमकीची पत्रे, फोन वगैरे केले आहे. पद्मसिंह पाटील स्वताच्या मावस भावाच्या (पवनराजे निंबाळकर) खूनप्रकरणात जेलची हवा खावून आले आहेत.केसचा निकाल अजून लागला नाही.मागे अण्णा हजारेनी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने यांचे मंत्रीपद गेले होते. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल पण यांच्यावर आरोप आहे.बहुदा ही पण केस अजून चालू आहे. या निवडणुकीत अण्णा हजारेनी पद्म्सिन्हाविरुद्ध मतदान करा अश्या आशयाची पत्रके वाटली होती.

In reply to by दुश्यन्त

जेपी 07/05/2014 - 18:53
अण्णानां धमकी पत्र जिवनराव गोरे( उ.जि.प चे माजी अध्यक्ष यांच्या लेटरहेडवर पाठवले. यामागे पाटिल नक्कीच आहे. गोरे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पारनेर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:06
मावळमध्ये शिवसेना नक्की येणार. शेकापचा उमेदवार (जगताप) हा मुळचा एनसीपीचा आहे (तिथे एनसीपीने नार्वेकर हा डमी उमेदवार दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ,हाणत होते).एनसीपीचे अनेक कार्यकर्ते दिवसा एनसीपीचा प्रचार आणि रात्री शेकापच्या गोटात जात यावरून खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.पिंची भागात मनपा निवडणुकीत एनसीपीला पडणारी मते विधानसभा आणि लोकसभेला कमी कमी होत जातात असा अनुभव आहे. तेव्हा मावळमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चालणार आणि बारणे निवडून येणार.यंदा सांगलीमध्ये कमळ फुलेल.कोल्हापुरात जोरात चुरस होईल मात्र मांडलिक येतील असेच वाटतेय.माढ्यात एनसीपी येईल मात्र अ'नगर आणि शिर्डीत महायुती आणि कॉंग्रेसला समान संधी आहे. अ'नगर मध्ये यंदा निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना विखे पाटलांचा पाठींबा असल्याचे बोलले जातेय तेव्हा तिथेही तिरंगी लढत होवून भाजपला फायदा होवू शकतो.शिर्डीत वाक्चौरेना जोरात विरोध झाला होता मात्र विखे पाटील त्यांच्या मागे उभे आहेत तरीही निकाल सांगणे अवघड आहे.मराठवाड्यात कॉंग्रेसला नांदेड नंतर लातूर मध्ये पण थोड्याफार आशा आहेत. बाकी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी मध्ये शिवसेना-भाजप महायुती येईल. महायुतीला राज्यात ३५च्या आसपास जागा मिळू शकतील.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:17
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना जिंकेल कारण तिथे राणेंच्या दादागिरीला कंटाळून राष्ट्रवादी (आमदार केसरकर वगैरे ) तसेच कॉंग्रेसचा एक गट (आमदार विजय सावंत) वगैरेनी उघडपणे राणेविरोधात काम केले त्याचा फायदा सेनेच्या विनायक राउतांना होईल. नाशिकमध्ये भुजबळ यांना निवडणूक अजिबात सोपी नव्हती.भुजबळ काठावर निवडून येतील किंवा राज्यातला सर्वात धक्कादायक निकाल तिथे लागून सेना जिंकूही शकते.सोलापुरात मतदानाच्या दिवशी भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कॉंग्रेस हबकून गेली आहे.तेव्हा नाशिक आणि सोलपुर कॉंग्रेस आघाडीला आधी वाटले तेवढे सोप्पे नक्कीच नसणार आहेत.पुण्यात यंदा कमळ फुलणार.कदमांना अपेक्षित असणार्या भागात कमी मतदान झाल्यामुळे तसेच ते पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याने भाजपचे शिरोळे नक्की निवडून येतील.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:33
श्रीरंग_जोशी- २००४ला राज्यात ४८ लोकसभा पैकी युतीकडे २५ तर कॉंग्रेस आघाडी २३ असे चुरशीचे चित्र होते. २००९ मध्ये युतीला २०, कॉंग्रेस आघाडी-२५ , अपक्ष-२ (यांनी नंतर कॉंग्रेसला समर्थन दिले) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी -१ असे चित्र होते. २००९ला मनसेने युतीची जास्त मते खाल्ली होती तसेच दोन्ही वेळेस केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्याने आघाडी जोरात होती. आता युतीमध्ये स्वाभिमानी, रासप, आरपीआय आल्याने महायुती झाली आहे.लोकसभेत जर महायुतीला चांगले यश मिळाले तर विधानसभेला त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात गेली १५ वर्षे कॉंग्रेस आघाडी आहे आणि केंद्रातल्या सरकारपेक्षाही जास्त नाराजी राज्य सरकारबद्दल आहे. अश्या स्थितीत योग्य जागावाटप आणि प्रचार केल्यास २०१४च्य विधानसभेत सेना-भाजप महायुती येवू शकते अर्थात त्याला अजून ६ महिन्याचा अवकाश मोठा आहे.६ महिन्यात बर्याच घडामोडी घडू शकतात मात्र राज्यातला एकंदर कल महायुतीच्या बाजूने आहे.

In reply to by दुश्यन्त

गेल्या दोन्ही वेळी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आघाडी सरकारने युक्त्या प्रयुक्त्या वापरून (जसे शेतकर्‍यांना शुन्य बिले इ.) अन विशेषकरून राष्ट्रवादीने निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन (त्यांना हे लोकसभेपेक्षा विधानसभेत उत्तम जमते) करून विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्याकडे झुकवले होते. गेल्या दोन दिवसांच्या बातम्यांवरून काही महिन्यांसाठी राज्यात टोलमुक्त वातावरण बनेल अशी शक्यता वाटत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबतही होऊ शकते. गेल्या दोन वेळी केंद्रातही संपुआ सरकार होते ते यंदा नसण्याची शक्यता असल्याने तेवढा एक घटक युतीच्या बाजुने आहे. लोकसभेच्या निकालांनंतर त्यांनी फाजिल आत्मविश्वास न बाळगल्यास पुढचे राज्यसरकार त्यांचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

दुश्यन्त 03/05/2014 - 21:17
बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी पूर्ण प्रयत्न करणार मात्र लोक कितपत भुलणार याची शंका आहे.२००४ ला शेतकर्यांचे वीज बिल माफ करू म्हणाले नंतर म्हणाले ती प्रिंटींग मिस्टेक होती अशी अनेक उदाहरणे आहेत.१५ वर्षांची anti incumbency आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मप्र. वगैरे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आश्वासनांचा पावूस पाडून पडून लोक भुलले नाहीत (राजस्थानात सरकार कॉंग्रेसचेच होते). महाराष्ट्रात कॉंग्रेस-एनसीपी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी वगैरेंचे निर्णय घेणार. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात कितपत टिकेल हे माहित नसले तरी निर्णय घेवून मोकळे होतील.उद्या कोर्टाने फटकारले तरी आमच काम आम्ही केल म्हणायला मोकळे आणि पुढचे सरकार कॉंग्रेस आघाडीचे येणार नाही तेव्हा येणारे सरकार काय ते पाहून घेईल असा विचार असू शकतो.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेत कॉंग्रेस आघाडीला मोठे अपयश आले तर कॉंग्रेस आणि एनसीपी एकमेकांवर तोफ डागत राहतील. आघाडी विधानसभा एकत्र लढेल की स्वतंत्र हे पण सांगता येत नाही. खास करून एनसीपीला पक्ष वाढायचा असेल, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचे तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार एनडीएकडे वळनार नाहीतच असे कोणी सांगू शकत नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. १६मेला निकाल लागल्यावर हळूहळू सगळे पक्ष आपले पत्ते उघड करतील.

श्रीगुरुजी 02/05/2014 - 20:42
निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे. गेले अनेक महिने तेच तेच नेते, तीच तीच छापील भाषणे, तेच तेच चर्चेचे गुर्‍हाळ, असभ्य भाषणे इ. चा आता वीट आला आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक लांबलेली निवडणुक आहे (७ अप्रिल ते १६ मे व मतदानाचे एकूण ९ टप्पे). २००९ मध्ये हाच कालावधी १३ एप्रिल ते १६ मे असा होता (एकूण ५ टप्पे). २००४ मध्ये व त्यापूर्वी याहूनही कमी होता. अपवाद १९९१ चा (त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे काही राज्यातील निवडणुक १ महिना पुढे ढकलली होती). १९९९ पर्यंत मतपत्रिका हाताने मोजत असत. तरीसुद्धा मतदानाचे टप्पे व कालावधी कमी होता व मतदानानंतर ३-४ दिवस वाट न बघता लगेच मतमोजणीला सुरूवात होत असे. आता इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे असूनही १२ मे ला मतदान संपल्यावर ४ थ्या दिवशी मतमोजणी आहे. एकंदरीत हा तमाशा लवकर संपुष्टात यावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 06/05/2014 - 09:29
कधी एकदा हा तमाशा संपेल असं झालंय. सामान्यांच्या आयुष्यात कुठलही सरकार आल्याने काही विशेष फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. निवडून आलेले खासदार खर्च केलेले कोट्यवधी रुपये दामदुपटीनं वसूल करण्यासाठी हातात खोरी घेऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारणारच आहेत. ते काही टळणार नाही. सरकार काँग्रेसचं असो अथवा भाजपचं अथवा तिसर्‍या आघाडीचं, आपले प्रश्न तसेच राहणार यात शंका नाही. आपण तमाशा बघून टाळ्या पिटायच्या आणि 'जनतेचे सेवक' 'जनतेचे सेवक' म्हणून नेत्यांनी गुंडगिरी करून शेकडो-हजारो कोटी कमवायचे हे काही आपल्याला नवीन नाही. आयपीएलचा धंदा आणि निवडणूकीचा धंदा काही फार वेगळा नाही. आयपीएलमध्येदेखील खेळाडू, प्रायोजक, संघमालक कोट्यवधी रुपये कमवतात आणि मूर्ख जनता तो फालतू, नीरस, आधीच निर्णय ठरलेला, किळसवाण्या भ्रष्टाचाराने बरबटलेला, सगळी नीतीमत्ता धाब्यावर बसवून नुसत्या छनछन पैशाच्या मागे लागलेला तमाशा आवडीने बघून स्वतःचा अमूल्य वेळ व्यर्थ दवडते. जो सामान्य जनतेला नादी लावू शकतो तो आपल्याकडे अतिश्रीमंत होतो. सामान्य माणूस मात्र तसाच राहतो; टाळ्या पिटणारा आणि घराच्या हप्त्यांखाली दबलेला, झुकलेला. निवडणूक आता तसाच तमाशा झालेला आहे. भ्रष्टाचार हेच एकमेव सूत्र आहे आता राजकारणाचे. नीतीमत्ता, मुल्ये, देशाचा विकास, स्वच्छ प्रशासन, वगैरे बाता आहेत आणि सगळेच पक्ष सारखे आहेत. कुठलाच पक्ष चांगला वगैरे अजिबात नाहीये. सोयीस्कर मतदारसंघ बनवणे, मतदान यंत्रे बिघडवून ठेवणे, मुद्दाम दीड-दोन महिन्याचा कालावधी ठेवणे, मतदारांची नावे गायब करणे, जनतेवर पैशाची खैरात करून मते विकत घेणे, आणि निवडून आल्यावर गळ्यात गळे घालून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करणे याखेरीज आपल्या निवडणुकांमध्ये आणि राजकाराणात दुसरे काही घडत नाही. कंटाळवाणी भाषणे आणि हास्यास्पद असे बालिश आरोप-प्रत्यारोप, तेच तेच पोकळ वादे-इरादे, आणि समाज अस्वस्थ करणारी वक्तव्ये हे सगळे ऐकून कान विटले आहेत हे खरे! :-(

मावळ ला यंदा खुप जास्त मारामारी आहे. बारणे, जगताप आणि नार्वेकर ह्यांच्यामधे खरी चुरस आहे. यंदा भरपुर नावं वगळली गेल्यानी नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यातुन बारणे किंवा जगताप निवडुन यायची शक्यता जास्त आहे.

जेपी 05/05/2014 - 13:28
लातुरमध्ये कांग्रेस भाजपला समान विजयाची संधि आहे. उस्मानाबाद मध्ये कडी टक्कर आहे. रोहन देशमुख मुळे युतिच्या मतात फुट पडलिये.पद्मसिंह पाटलांने भयानक आर्थिक जोर लावलाय.एकुणच युतीसाठी कठिण आहे

In reply to by जेपी

दुश्यन्त 07/05/2014 - 15:22
उस्मानाबादेत गेल्या वेळेस पण काट्याची टक्कर होवून शेवटी पद्मसिंह पाटील थोडक्यात निवडून आले होते. या वेळेस रोहन देशमुख अपक्ष आहेत त्यांचा तोटा शिवसेनेला होईल तसेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सहकार्य न केल्याने त्याचा फटका आघाडीला पण बसेल. बार्शीचे कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राउत महायुतीला मदत कारत होते. गेल्या वेळेस बार्शीत आजी-माजी आमदार आघाडीला मदत करत होते आणि बार्शीमुळे राष्ट्रवादी निवडून आली होती यंदा तशी स्थिती नाही.पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत. त्यात मोदी घटक महायुतीला फायदा करून देईल. लढत अटीतटीची आहे मात्र महायुती येईल असे वाटतेय.२००९ विधानसभेत पद्मिसिन्हाचा मुलगा (राणा जगजितसिंह) सेनेकडून हरला होता. बाकी पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत.तुरुंगाची हवा खावून आले आहेत. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप पण त्यांच्यावर आहे.ते शरद पवारांच्या नात्यातले असले तरी अश्या गुन्हेगारी रेकोर्ड असलेल्याला उमेदवारी द्यायला नको होती.

श्रीगुरुजी 06/05/2014 - 12:32
क्लिंटनराव, १६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? १२ मे ला शेवटचे मतदान संपल्यावर त्याच दिवशी मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्याचे निकाल प्रदर्शित होतील. नवीन धाग्यात काही वाहिन्यांच्या मतदानपूर्व चाचणीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल व तुमचे स्वतःचे अंदाज हे सविस्तर लिहिलेले असावेत. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर तीनही अंदाजांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 06/05/2014 - 22:20
१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? हो तसे करायला नक्कीच आवडेल.पण १६ मे रोजी मला रजा मिळेल याची खात्री नाही.तरीही वेळ मिळेल त्याप्रमाणे निवडणुकांविषयक लिखाण करणारच आहे.गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, छत्तिसगड या राज्यांमधील मतदारसंघनिहाय तर उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील एकूण अंदाज आणि शेवटी पूर्ण देशातील चित्र कसे असेल याचे अंदाज हे लेख अजून लिहायचे आहेत. मतमोजणी १६ ऐवजी १८ मे रोजी असती तर किती बहार आली असती :) आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन 06/05/2014 - 22:15
सर्वांना धन्यवाद. काही मतदारसंघांमधील काही गोष्टी मला माहित नव्हत्या त्या तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून कळल्या. शेवटी मी राहायला मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक सोडून इतर एकही ठिकाण मी बघितलेलेही नाही.त्यामुळे मतदारसंघांमधील ग्राऊंड रिऍलिटी मला कळणे शक्य नाही.विविध वर्तमानपत्रे आणि इतर मिडिया यामध्ये आलेल्या बातम्या आणि गेली अनेक वर्षे राजकारण फॉलो करायच्या सवयीतून काही गोष्टी माहित झाल्या यातून कितपत मते फिरतील हा अंदाज घेऊन हे आडाखे लिहिले आहेत. बघू अंदाज कितपत बरोबर येतात ते. सर्वांना परत एकदा धन्यवाद.

दादा पेंगट 11/05/2014 - 23:15
भंडारा-गोंदियातून भाईजी जिंकून येण्याची शक्यता कमी आहे. ते याआधी पण हरले आहेत, शिशुपाल पटले या नवख्या उमेदवाराने भाजपाच्या तिकिटावर हरवले होते.हां संघ तसा भाजपाचा आहे. श्रीकांत जिचकार पण अनोळखी भाजप उमेदवाराकडुन हरले होते. मागच्या खेपेलासुद्धा प्रफुल्ल पटेलांनी जिंकायला बराच घाम,पैसा आणि दारु गाळली होती. तेव्हा अपक्ष नानाभाऊ पटोले(कांग्रेस चे बंडखोर आमदार) भाजपच्या शिशुपाल पटलेंना तिसर्या क्रमांकावर फेकून दुसरे आले होते. नानाभाऊञ्चा एक मोठा चाहता वर्ग आहे, ती मते आहेत. यंदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. ती मते त्यांना जाणार. त्यांची एकगठ्ठा कुणबी-मराठा मतेही आहेत आणि मोदी factor आणि कांग्रेस विरोध ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर भाईजीचे यंदा कठीण आहे(दोन मोठे उद्योग आणूनही आणि इतर काही विकासकामे करूनही). भंडारा-गोंदिया नानाभाऊ पटोले.

प्रचेतस 01/05/2014 - 22:01
उत्तम विश्लेषण. मावळ बद्दल मात्र असहमत. लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे छुपे आणि पॉवरफुल उमेदवार समजले जातात. पिंपरी चिंचवडमधील ३५ नगरसेवकांची यंत्रणा ही जगतापांच्या मागे होती. राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनी नाकारले नसते तर सरळ लढतीत ते नक्कीच निवडून आले असते. आता मात्र शेकाप व राष्ट्रवादी यांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळेल. तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर फेकली जाईल. तेव्हा माझे मत मावळमध्ये शिवसेना.

In reply to by प्रचेतस

मालोजीराव 07/05/2014 - 14:02
न्हाय र वल्ल्या... यंदा आपल लक्शुमन भाउच येनार... शेकाप+मनसे+राष्ट्रवादी(समदे नगरशेवक)+शिवसेना(बाबर गट)= लक्शुमन भाऊ

भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

शैलेन्द्र 02/05/2014 - 16:33
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.
थोरात आणि विखेंनी मिळून मागच्या वेळी आठवलेंना पाडले, यावेळी, याच दुकलीने, वाकचौरेंना राष्ट्रवादीत पडण्यासाठी पाठवलय. शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार काँग्रेसवाले नक्की पाडणार.. शिर्डीत शिवसेनाच..

या अंदाजांनुसार आघाडीचे वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी नुकसान होईल असे दिसत आहे. असे झाल्यास यंदाच्या विधानसभेत आघाडीचे पारडे जड राहील (२००४ व २००९ च्या लोकसभा वि. विधानसभा निकालांमधील प्रवाहानुसार). तपशीलातील एक चूक - मावळ मतदारसंघात सेनेकडून यावेळी श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. सध्याचे खासदार गजानन बाबर यांना सेनेने यंदा तिकिट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला (लक्ष्मण जगताप) पाठिंबा घोषित केला आहे.

आदूबाळ 01/05/2014 - 22:39
पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं पायगुडे आणि वारे खातील असं वाटतंय. अर्थात ती किती प्रमाणात यावर विश्वजीतचं भवितव्य अवलंबून आहे. पुणे भाजपांतर्गत असलेल्या लाथाळ्या हाही एक फॅक्टर आहे. मुंडेसमर्थक वि गडकरीसमर्थक, मोदी वि अडवानी समर्थक, ब्राह्मण वि ब्राह्मणेतर या लॉब्यांतून उमेदवार निवडतानाच त्यांची दमछाक झाली. तरी शिरोळ्यांच्या रूपाने चांगला समतोल साधला गेला आहे. क्रिकेटमध्ये "टच अँड गो" म्हणतात तशी परिस्थिती आहे. विजेत्याचं मताधिक्य फार थोडं असणार हे नक्की.

In reply to by आदूबाळ

मालोजीराव 07/05/2014 - 14:23
पैशाचा पडलेला पाउस, Faulty वोटिंग मशीन आणि लाखभर बोगस मतदान या पार्श्वभूमीवर शिरोळे निवडून आले तर आश्चर्य नक्कीच वाटेल

विकास 01/05/2014 - 23:28
बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की. या एकोळी अंदाजावरून सिध्द झाले की तुम्ही विश्लेषण न करता अंदाज करत आहात म्हणून! ;) (अर्थात तेथे कुणाला विश्लेषणाची खरच गरज लागत असेल तर काय म्हणणार! जय महाराष्ट्र! :) ) असो. गंमतीचा भाग सोडून देऊयात. विश्लेषण आवडले! आता (आज १ मे आहे) हे १५ दिवस उत्कंठावर्धक राहणार हे नक्की!

In reply to by विकास

बारामतीत काही चमत्कार होईल असे वाटत नाही पण का कोणासठाऊक रासप चे आणि महायुतीचे महादेव जानकर चांगलीच टक्कर देतील असे वाटते. (व्हावा चमत्कार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी स्वतः अडीच वर्षे बारामतीमध्ये राहिलोय. २००४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका त्या दरम्यान होत्या. मधल्या काळात तेथील लोकमत किती बदलले ते ठाऊक नाही पण ते थोड्याफार फरकाने तसेच असेल तर कुठल्याही चमत्काराची आशा वाटत नाही. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार यंदा राष्ट्रवादीचे मताधिक्य कमी होईल असा अंदाज आहे. अवांतर - गेल्या महिन्यातच भारतात परतलेले एक मूळचे बारामतीकर मिपाकर यांनी आपली ताकद कुणामागे उभी केली हे कळल्यास अंदाज वर्तवणे अधिक सोपे होईल ;-).

अन्या दातार 01/05/2014 - 23:40
मावळमधून यंदा सेनेचे गजानन बाबर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेचा रस्ता धरला. सेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बाबर नक्कीच आपली ताकत सेनेच्या विरोधात लावतील (कृष्णकुंजवरुन मिळालेल्या आदेशाबरहुकूम) हातकणंगले: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी (खरंच??) केल्या गेलेल्या आंदोलनातून राजू शेट्टींची ताकत काँग्रेसला खिंडार पाडू शकली. या दरम्यान यंत्रमाग कामगार व व्यावसायिक यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कल्लापाण्णा आवाडेंसारख्या ज्येष्ठ मातब्बरास उमेदवारी दिली. साखर कारखाना लॉबीची ताकतही त्यांच्या मागे आहे. इतके असूनही ऊस उत्पादक व यंत्रमाग व्यावसायिक यांचा कल शेट्टींच्या बाजूनेच जाईल असे वाटते. कोल्हापूरः प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असणारा जिल्हा! राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडीक यांच्या पाठीशी किती नेते खरोखर ताकत लावतात हे बघणे रोचक ठरले. मुन्ना महाडीकांचे काका, आमदार महादेवराव महाडीक यांना कोणत्याच प्रचार सभेत बघितल्याचे/वाचल्याचे आठवत नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना औद्योगिक क्षेत्राकडून तितका सपोर्ट यंदा नाही. मुश्रीफांनी मुन्नाच्या प्रचाराची धुरा वाहिली असे म्हणणे वावगे ठरु नये. (कुठेतरी बोलता बोलता, "मी भोळेपणाने मुन्नांना तिकिट द्यावे असे म्हणालो" असे ऐकल्यामुळे खरंच त्यांचा पाठिंबा मुन्ना महाडिकांना आहे का अशी शंका येते). गृहराज्यमंत्री बंटी पाटील व मुन्ना महाडीक यांच्यात विस्तवही जात नाही हे वास्तव पुसायचा प्रयत्न या निवडणुकीच्या तोंडावर झाला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उत्सुक उमेदवारांच्यात झालेल्या राड्यामुळे मतदारात काय संदेश गेला याची कल्पना करता येईल. ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाल्याने कदाचित मुन्ना महाडिक निवडून येईलही असे काही शिवसैनिकही खासगीत बोलतात. १६ मे रोजीच काय ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

पैसा 02/05/2014 - 00:07
मला फक्त एकच शंका आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे ६० लाख ते ७४ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले गेले. या मतांमुळे सगळेच निकाल उलटेपालटे होण्याची शक्यता आहे.

In reply to by पैसा

ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे (द्वितिय क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या मतांच्या ९८% किंवा अधिक मते मिळणे) अशा मतदारसंघात या कारणाने निकालावर परिणाम होईल याची शक्यता वाटते. अन्यथा मतदारयादीतून नाव गहाळ झालेल्या बहुतांश मतदारांनी त्या ठिकाणच्या द्वितिय क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारालाच मत दिले असते हे गृहितक पटत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा 02/05/2014 - 09:24
हे गृहीतक नाही. हा "जर-तर" चा प्रकार आहे. या मतांचा अंदाज करता येणार नाही. २००९ ला एकूण ३ कोटी ६८ लाख मते महाराष्ट्रातून दिली गेली होती. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५०.५% आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी सुमारे १०% नावे गहाळ आहेत. २००९ साली २८ जागी १०% हून कमी मार्जिनने निकाल लागले होते. ही गहाळ झालेली मते कोणत्या दिशेला गेली असती याचा अंदाज लावता येणार नाही. पण "जर" शेवटच्या एका टोकाला गेली "तर" बर्‍याच निकालांवर परिणाम होऊ शकतो. यापैकी १८ जागी तर विजयाचे मार्जिन ५% हून कमी आहे. तिथे काय होऊ शकलं असतं आणि प्रत्यक्षात काय झालं असेल हे १६ मेलाच समजेल.

बॅटमॅन 02/05/2014 - 12:16
सांगलीबद्दल असहमत. प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत अन यावेळी मद्दानास गेलो असताना वातावरण प्रो-भाजप बर्‍यापैकी दिसले, तस्मात सांगलीतून भाजप येणार असे वाटते आहे. बाकी अभ्यासपूर्ण लेख यात शंकाच नाही. घरबसल्या अख्ख्या महाराष्ट्राचेच का, अख्ख्या देशाचे अंदाज वाचायला मिळणे हे लै जबरी काम आहे.

भुमन्यु 02/05/2014 - 12:22
छगन भुजबळ यांना ही निवडणूक वाटली होती तितकी सोपी जाणार नाही. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही त्यांना प्रचारासाठी नासिकच्या बाहेर पडता आलेले नाही यावरूनच अंदाज येतो की त्यांना निवडणूक सोपी जाणार नव्हती. यावेळेस मनसे २००९ सारखी प्रगती निश्चितच करू शकणार नाही . याला कारणीभूत ठरेल ती नाशिक महानगर पालिकेतील निष्क्रियता. २.५ वर्षांपासून सत्ता असूनही नाशिकमध्ये मनसेने काही विशेष कामगिरी केलेली नाही आणि त्याचा फटका निश्चितच बसेल. मोदी लहरीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. छगन भुजबळांना आघाडीतील बिघाडाचा ही फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकमधला सामना रंगतदार झालाय हे निश्चित. त्यामुळे भुजबळांचा विजय सरसकट ग्रुहित धरणे शक्य नाही. राहुल

श्रीगुरुजी 02/05/2014 - 12:35
बराचसा सहमत! काही अंदाज चुकीचे वाटतात. (१) नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव अशक्य वाटतो. (२) कोकणात सिंधुदुर्गमधून साम,दाम,दंड्,भेद इ. सर्व आयुधे वापरून नारायण राणे मुलाला निवडून आणतील. तसेच रायगडमधून सुनील तटकरे नक्की येतील असे वाटते. (३) नागपूरमधून गडकरी येतील असे वाटत नाही. मुळात तिथे भाजप एकदाच निवडून आलेला होता. दरबारी राजकारण करणारे गडकरी नक्कीच पडतील व मुत्तेमवार निवडून येतील. (४) नगर, माढा, मावळ व शिर्डी येथून युतीचे उमेदवार लागतील. एकूण तुमच्या अंदाजातील आकड्याशी सहमत (युती ३१ व आघाडी १६), परंतु जागांच्या निकालाशी संपूर्ण सहमत नाही.

raudransh_27 02/05/2014 - 13:24
सोलापुर : शिन्देना हि निवडणुक अवघड गेलेलि आहे . शहर मधले काहि भाग वगलता सगलिकडे भाजपाला मते गेलि आहेत जरि तगडा उमेदवार नसला तरि (मोदि प्रभाव). जर माननिय ग्रहमन्त्रि पडले तरि आश्च र्य वाटु नये सांगली : संजय पाटील येनार असे मला वाटते. मोदी प्लस घराणेशहि, काँग्रेस विरोधि वातावरण

समीरसूर 02/05/2014 - 14:25
पुण्यात कदम येतील असे वाटते. अशोक चव्हाण, भुजबळ, तटकरे, शिंदे, सुळे ही मातब्बर मंडळी निवडून येतील असे वाटते. उमेदवारांनी किती पैसे वाटले हे अंदाजामध्ये लक्षात घेतले आहे काय? पुण्यात कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचे ऐकले. तशीच परिस्थिती नाशिक आणि इतर बर्‍याच मतदारसंघात असल्याचे ऐकीवात आले आहे. हजार-दोन हजार रुपये एका मताला देऊन मते विकत घेणे आपल्याकडे नवे नाही आणि हा फॅक्टर दुर्लक्षून चालणार नाही. युती ३१ आणि आघाडी १६ हे समीकरण थोडे मोदीलाटेने प्रभावित झाल्यासारखे वाटते. आघाडीची अशी पडझड होईल असे वाटत नाही. आघाडी २०-२१ च्या पुढे नक्कीच जाईल असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या इतका अभ्यास या अंदाजामागे खचितच नाही. त्यामुळे चुकल्यास क्षमस्व! :-)

कपिलमुनी 02/05/2014 - 15:35
मावळ मध्ये धनुष्यबाण चालणार असा अंदाज आहे . १. बाहेरचा राष्ट्रवादीचा उमेदवार .. त्यामुळे गोंधळलेले कार्यकर्ते .. २. जगताप यांना असलेला अंतर्गत विरोध ..आझमभाई पानसरेंनी 'जगताप नको' असा उघड प्रचार केल्या मुळे मुस्लीम मते आणि पानसरे समर्थकांची (शेट्टी इ.) मते जगताप यांना मिळणार नाही.. ३. विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पण जगताप यांना विरोध आहे..त्याचा फटका बसेल. ४. मनसे आणि शेकाप ची घाटावर ताकद खुपच मर्यादित आहे.. ५. गजानन बाबर यांच्यामुळे फार फरक पडेल असा वाटत नाही .. स्वतची ताकद खुप कमी आहे. आणि त्यांच्या सोबत कोणी बाहेर पडले नाही.. ६. दादा पवारांनी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांना एवढा दुखावला आहे की ते जगताप नको आणि कोणी नको असेच म्हणतात. ७. बसप आणि आप , दलीत आणि मुस्लीम ट़क्का घेणार..(१००००-२००००) मतांचा फरक मोठा असणार आहे.. ............. या मतदार संघात खरी मजा घाटाखालच्या वाढलेल्या मतदारांमुळे येणार आहे .. सध्या शेकापची ताकद मर्यादीत आहे..पूर्वी ती बरीच असली तरी नेत्यांच्या कोलांट्या उड्या मुळे ती कमी झाली आहे.. आणि शिवसेनेची ताकद चांगली आहे .. मनसे चा अधिकृत उमेदवार नाही .. त्यामुळे ती मते शिवसेनेला जातील असा अंदाज आहे .. एकूण पैसे आ॑णि पॉवर दोन्हीकडून लावले आहेत.. बारणे आणि जगताप यांच्यात बारणे यांची मत विभागणी कमी आहे ..म्हणून ते येतील असेच वाटते..

विटेकर 02/05/2014 - 15:48
पण आघाडीला जरा जास्त जाग दिल्यात असे वाटते. माझ्या मते युती ३५-३६ वर जाईल. नाशिक - सांगली - मावळ - नगर - शिर्डी या तुमच्या अंदाजापेक्षा माझे अंदाज अगदी उलटे आहेत. बाकी फक्त महाराष्ट्राबद्द्ल बोलायचे झाल्यास युती जि़ंकणार यापेक्षा आघाडी हरणार हे अधिक सत्य आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक युतीला निवडतील. बाकी युतीचे महाराष्ट्रातील कर्तृत्व शून्य आहे. काही नेते हारावेत असे मनापासून वाट्ते - १. गोपीनाथ मुंडे २. सुप्रिया सुळे ३. छगन भुजबळ ४. राणे पुत्र ५. अशोक चव्हाण ६. वंशज - उदयनसिंह राजे ७. वाकचौरे ८. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दगड निवडून आले तरी चालतील. पण हे होणार नाही !

In reply to by विटेकर

raudransh_27 02/05/2014 - 17:36
उदयनमहाराज आणि बाकी नेते यात खुप फरक आहे. गेल्या निवडणुकीत पहिला निकाल सातारा लागला होता, अन् तेही विक्रमी सगळ्यात जास्त आघाडीने, हेच सगळे सांगुन जाते.. भ्रष्टाचार, ऩिधी न वापरणे किंवा सामान्य माणसानां न भेटणे इ. कारणे असल्यास समजु शकतो विरोध पण फक्त छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! असो तुम्ही अन् मी काय, सातारकरच सांगतील..। ।। छञपतीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।।

In reply to by raudransh_27

हाडक्या 03/05/2014 - 20:30
तुमच्या सहीमध्येच तुमचे अंधत्व दिसते आहे. उदयनराजेनी सातार्‍यासाठी काहीही केलेले नाही, हे सातार्‍याचा नागरिक म्हणून सांगू शकतो. वरून संघटित गुंडगिरी आणि विरोधी आवाज काढला की शिवाजी महाराजांचे नाव वापरून भावना दुखावल्याच्या गळा काढणारे, ठोकशाहीला लोकशाही म्हणणारे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमच्यासारखे समर्थक असल्यावर अजून काय होणार ? लेवे खून खटल्याबद्दल सातारकरांना काही सांगण्याची गरज नाही आणि न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे हा तर इथे मोठा विनोद असेल . विरोध करणार्‍यांना ऊचलून घेऊन जायचे आणि ठोकून फेकून द्यायचे नित्याचेच आहे. अगदी डोळ्यासमोर पाहिले आहे. दारु पिऊन दंगा आणि इतर तर्‍हा बाजूलाच ठेऊ.. पण एका तरी समस्येसाठी, सुनियोजित कामासाठी काही केले आहे का त्यांनी ? >> छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! छञपतीचां वशंज म्हणुन, मराठा नेता म्हणुन आदर करण्यासारखे जरातरी वागावे की मग.. कर्तव्यशून्यता कमीत कमी आदर वाटण्यासारख्या व्यक्तिमत्वाने तरी झाकून न्यावी तर ते ही नाही. त्यांच्या अशा वागण्यापेक्षा तुमच्यासारख्या समर्थकांबद्दल कीव येते.. बाकी त्यांना कसे जगायचे तसे त्यांनी जगावे, कमीत कमी शिवाजी महाराजांचे (दत्तक) वारस असलेल्या या मंडळींनी त्यांचे नाव वापरू नये असे वाटते..

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 03/05/2014 - 20:38
जोपर्यंत उदयन भोसलेंना छत्रपती, राजर्षि, महाराज इ. बिरूदे लावणारी मंडळी आहेत, तोपर्यंत त्यांनी काहीही केले किंवा काहीच केले नाही तरी तेच निवडून येणार. अमेठी, रायबरेलीची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. अमेठीत फक्त ७-८ तास वीज असते, बहुतेक रस्ते कच्चे मातीचे रस्ते आहेत. मातीची कच्ची घरे व पोट खपाटीला गेलेले उघडेबंब नागरिक आहेत. तरीसुद्धा आम्ही राहुललाच मत देणार असे अभिमानाने सांगितले जाते. तोच न्याय सातार्‍यातही लागू.

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त 03/05/2014 - 21:00
उदयनराजे निवडून येईपर्यंत पवार, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गुणगान गटात एकदा निवडून आले कि पक्ष बिक्ष गेला चुलीत असली विधाने दारू पिवून करतात.अजित पवारांचा आणि यांचा ३६चा आकडा आहे.युट्यूबवर यांची विनोदी भाषणे उपलब्ध आहेत.मात्र त्यांना लोकांचा बर्यापैकी पाठींबा आहे. महायुतीने(शिवसेनेने)पण मुद्दाम यांच्यासमोर दुबळा उमेदवार दिला आहे.राजे नक्की निवडून येणार.या आधी ते भाजपा, कॉंग्रेस असे फिरून आले आहेत.खासदार झाल्यावर भाजपकडे वळले तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ 07/05/2014 - 15:39
ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत तटकरे गुरुदास कामत परांजपे अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

दुश्यन्त 07/05/2014 - 16:12
अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही. उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. धमकीचे पत्र यांनी स्वतः पाठवले नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र धमकीची पत्रे, फोन वगैरे केले आहे. पद्मसिंह पाटील स्वताच्या मावस भावाच्या (पवनराजे निंबाळकर) खूनप्रकरणात जेलची हवा खावून आले आहेत.केसचा निकाल अजून लागला नाही.मागे अण्णा हजारेनी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने यांचे मंत्रीपद गेले होते. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल पण यांच्यावर आरोप आहे.बहुदा ही पण केस अजून चालू आहे. या निवडणुकीत अण्णा हजारेनी पद्म्सिन्हाविरुद्ध मतदान करा अश्या आशयाची पत्रके वाटली होती.

In reply to by दुश्यन्त

जेपी 07/05/2014 - 18:53
अण्णानां धमकी पत्र जिवनराव गोरे( उ.जि.प चे माजी अध्यक्ष यांच्या लेटरहेडवर पाठवले. यामागे पाटिल नक्कीच आहे. गोरे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पारनेर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:06
मावळमध्ये शिवसेना नक्की येणार. शेकापचा उमेदवार (जगताप) हा मुळचा एनसीपीचा आहे (तिथे एनसीपीने नार्वेकर हा डमी उमेदवार दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ,हाणत होते).एनसीपीचे अनेक कार्यकर्ते दिवसा एनसीपीचा प्रचार आणि रात्री शेकापच्या गोटात जात यावरून खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.पिंची भागात मनपा निवडणुकीत एनसीपीला पडणारी मते विधानसभा आणि लोकसभेला कमी कमी होत जातात असा अनुभव आहे. तेव्हा मावळमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चालणार आणि बारणे निवडून येणार.यंदा सांगलीमध्ये कमळ फुलेल.कोल्हापुरात जोरात चुरस होईल मात्र मांडलिक येतील असेच वाटतेय.माढ्यात एनसीपी येईल मात्र अ'नगर आणि शिर्डीत महायुती आणि कॉंग्रेसला समान संधी आहे. अ'नगर मध्ये यंदा निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना विखे पाटलांचा पाठींबा असल्याचे बोलले जातेय तेव्हा तिथेही तिरंगी लढत होवून भाजपला फायदा होवू शकतो.शिर्डीत वाक्चौरेना जोरात विरोध झाला होता मात्र विखे पाटील त्यांच्या मागे उभे आहेत तरीही निकाल सांगणे अवघड आहे.मराठवाड्यात कॉंग्रेसला नांदेड नंतर लातूर मध्ये पण थोड्याफार आशा आहेत. बाकी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी मध्ये शिवसेना-भाजप महायुती येईल. महायुतीला राज्यात ३५च्या आसपास जागा मिळू शकतील.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:17
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना जिंकेल कारण तिथे राणेंच्या दादागिरीला कंटाळून राष्ट्रवादी (आमदार केसरकर वगैरे ) तसेच कॉंग्रेसचा एक गट (आमदार विजय सावंत) वगैरेनी उघडपणे राणेविरोधात काम केले त्याचा फायदा सेनेच्या विनायक राउतांना होईल. नाशिकमध्ये भुजबळ यांना निवडणूक अजिबात सोपी नव्हती.भुजबळ काठावर निवडून येतील किंवा राज्यातला सर्वात धक्कादायक निकाल तिथे लागून सेना जिंकूही शकते.सोलापुरात मतदानाच्या दिवशी भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कॉंग्रेस हबकून गेली आहे.तेव्हा नाशिक आणि सोलपुर कॉंग्रेस आघाडीला आधी वाटले तेवढे सोप्पे नक्कीच नसणार आहेत.पुण्यात यंदा कमळ फुलणार.कदमांना अपेक्षित असणार्या भागात कमी मतदान झाल्यामुळे तसेच ते पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याने भाजपचे शिरोळे नक्की निवडून येतील.

दुश्यन्त 02/05/2014 - 16:33
श्रीरंग_जोशी- २००४ला राज्यात ४८ लोकसभा पैकी युतीकडे २५ तर कॉंग्रेस आघाडी २३ असे चुरशीचे चित्र होते. २००९ मध्ये युतीला २०, कॉंग्रेस आघाडी-२५ , अपक्ष-२ (यांनी नंतर कॉंग्रेसला समर्थन दिले) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी -१ असे चित्र होते. २००९ला मनसेने युतीची जास्त मते खाल्ली होती तसेच दोन्ही वेळेस केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्याने आघाडी जोरात होती. आता युतीमध्ये स्वाभिमानी, रासप, आरपीआय आल्याने महायुती झाली आहे.लोकसभेत जर महायुतीला चांगले यश मिळाले तर विधानसभेला त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात गेली १५ वर्षे कॉंग्रेस आघाडी आहे आणि केंद्रातल्या सरकारपेक्षाही जास्त नाराजी राज्य सरकारबद्दल आहे. अश्या स्थितीत योग्य जागावाटप आणि प्रचार केल्यास २०१४च्य विधानसभेत सेना-भाजप महायुती येवू शकते अर्थात त्याला अजून ६ महिन्याचा अवकाश मोठा आहे.६ महिन्यात बर्याच घडामोडी घडू शकतात मात्र राज्यातला एकंदर कल महायुतीच्या बाजूने आहे.

In reply to by दुश्यन्त

गेल्या दोन्ही वेळी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आघाडी सरकारने युक्त्या प्रयुक्त्या वापरून (जसे शेतकर्‍यांना शुन्य बिले इ.) अन विशेषकरून राष्ट्रवादीने निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन (त्यांना हे लोकसभेपेक्षा विधानसभेत उत्तम जमते) करून विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्याकडे झुकवले होते. गेल्या दोन दिवसांच्या बातम्यांवरून काही महिन्यांसाठी राज्यात टोलमुक्त वातावरण बनेल अशी शक्यता वाटत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबतही होऊ शकते. गेल्या दोन वेळी केंद्रातही संपुआ सरकार होते ते यंदा नसण्याची शक्यता असल्याने तेवढा एक घटक युतीच्या बाजुने आहे. लोकसभेच्या निकालांनंतर त्यांनी फाजिल आत्मविश्वास न बाळगल्यास पुढचे राज्यसरकार त्यांचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

दुश्यन्त 03/05/2014 - 21:17
बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी पूर्ण प्रयत्न करणार मात्र लोक कितपत भुलणार याची शंका आहे.२००४ ला शेतकर्यांचे वीज बिल माफ करू म्हणाले नंतर म्हणाले ती प्रिंटींग मिस्टेक होती अशी अनेक उदाहरणे आहेत.१५ वर्षांची anti incumbency आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मप्र. वगैरे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आश्वासनांचा पावूस पाडून पडून लोक भुलले नाहीत (राजस्थानात सरकार कॉंग्रेसचेच होते). महाराष्ट्रात कॉंग्रेस-एनसीपी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी वगैरेंचे निर्णय घेणार. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात कितपत टिकेल हे माहित नसले तरी निर्णय घेवून मोकळे होतील.उद्या कोर्टाने फटकारले तरी आमच काम आम्ही केल म्हणायला मोकळे आणि पुढचे सरकार कॉंग्रेस आघाडीचे येणार नाही तेव्हा येणारे सरकार काय ते पाहून घेईल असा विचार असू शकतो.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेत कॉंग्रेस आघाडीला मोठे अपयश आले तर कॉंग्रेस आणि एनसीपी एकमेकांवर तोफ डागत राहतील. आघाडी विधानसभा एकत्र लढेल की स्वतंत्र हे पण सांगता येत नाही. खास करून एनसीपीला पक्ष वाढायचा असेल, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचे तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार एनडीएकडे वळनार नाहीतच असे कोणी सांगू शकत नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. १६मेला निकाल लागल्यावर हळूहळू सगळे पक्ष आपले पत्ते उघड करतील.

श्रीगुरुजी 02/05/2014 - 20:42
निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे. गेले अनेक महिने तेच तेच नेते, तीच तीच छापील भाषणे, तेच तेच चर्चेचे गुर्‍हाळ, असभ्य भाषणे इ. चा आता वीट आला आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक लांबलेली निवडणुक आहे (७ अप्रिल ते १६ मे व मतदानाचे एकूण ९ टप्पे). २००९ मध्ये हाच कालावधी १३ एप्रिल ते १६ मे असा होता (एकूण ५ टप्पे). २००४ मध्ये व त्यापूर्वी याहूनही कमी होता. अपवाद १९९१ चा (त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे काही राज्यातील निवडणुक १ महिना पुढे ढकलली होती). १९९९ पर्यंत मतपत्रिका हाताने मोजत असत. तरीसुद्धा मतदानाचे टप्पे व कालावधी कमी होता व मतदानानंतर ३-४ दिवस वाट न बघता लगेच मतमोजणीला सुरूवात होत असे. आता इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे असूनही १२ मे ला मतदान संपल्यावर ४ थ्या दिवशी मतमोजणी आहे. एकंदरीत हा तमाशा लवकर संपुष्टात यावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 06/05/2014 - 09:29
कधी एकदा हा तमाशा संपेल असं झालंय. सामान्यांच्या आयुष्यात कुठलही सरकार आल्याने काही विशेष फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. निवडून आलेले खासदार खर्च केलेले कोट्यवधी रुपये दामदुपटीनं वसूल करण्यासाठी हातात खोरी घेऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारणारच आहेत. ते काही टळणार नाही. सरकार काँग्रेसचं असो अथवा भाजपचं अथवा तिसर्‍या आघाडीचं, आपले प्रश्न तसेच राहणार यात शंका नाही. आपण तमाशा बघून टाळ्या पिटायच्या आणि 'जनतेचे सेवक' 'जनतेचे सेवक' म्हणून नेत्यांनी गुंडगिरी करून शेकडो-हजारो कोटी कमवायचे हे काही आपल्याला नवीन नाही. आयपीएलचा धंदा आणि निवडणूकीचा धंदा काही फार वेगळा नाही. आयपीएलमध्येदेखील खेळाडू, प्रायोजक, संघमालक कोट्यवधी रुपये कमवतात आणि मूर्ख जनता तो फालतू, नीरस, आधीच निर्णय ठरलेला, किळसवाण्या भ्रष्टाचाराने बरबटलेला, सगळी नीतीमत्ता धाब्यावर बसवून नुसत्या छनछन पैशाच्या मागे लागलेला तमाशा आवडीने बघून स्वतःचा अमूल्य वेळ व्यर्थ दवडते. जो सामान्य जनतेला नादी लावू शकतो तो आपल्याकडे अतिश्रीमंत होतो. सामान्य माणूस मात्र तसाच राहतो; टाळ्या पिटणारा आणि घराच्या हप्त्यांखाली दबलेला, झुकलेला. निवडणूक आता तसाच तमाशा झालेला आहे. भ्रष्टाचार हेच एकमेव सूत्र आहे आता राजकारणाचे. नीतीमत्ता, मुल्ये, देशाचा विकास, स्वच्छ प्रशासन, वगैरे बाता आहेत आणि सगळेच पक्ष सारखे आहेत. कुठलाच पक्ष चांगला वगैरे अजिबात नाहीये. सोयीस्कर मतदारसंघ बनवणे, मतदान यंत्रे बिघडवून ठेवणे, मुद्दाम दीड-दोन महिन्याचा कालावधी ठेवणे, मतदारांची नावे गायब करणे, जनतेवर पैशाची खैरात करून मते विकत घेणे, आणि निवडून आल्यावर गळ्यात गळे घालून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करणे याखेरीज आपल्या निवडणुकांमध्ये आणि राजकाराणात दुसरे काही घडत नाही. कंटाळवाणी भाषणे आणि हास्यास्पद असे बालिश आरोप-प्रत्यारोप, तेच तेच पोकळ वादे-इरादे, आणि समाज अस्वस्थ करणारी वक्तव्ये हे सगळे ऐकून कान विटले आहेत हे खरे! :-(

मावळ ला यंदा खुप जास्त मारामारी आहे. बारणे, जगताप आणि नार्वेकर ह्यांच्यामधे खरी चुरस आहे. यंदा भरपुर नावं वगळली गेल्यानी नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यातुन बारणे किंवा जगताप निवडुन यायची शक्यता जास्त आहे.

जेपी 05/05/2014 - 13:28
लातुरमध्ये कांग्रेस भाजपला समान विजयाची संधि आहे. उस्मानाबाद मध्ये कडी टक्कर आहे. रोहन देशमुख मुळे युतिच्या मतात फुट पडलिये.पद्मसिंह पाटलांने भयानक आर्थिक जोर लावलाय.एकुणच युतीसाठी कठिण आहे

In reply to by जेपी

दुश्यन्त 07/05/2014 - 15:22
उस्मानाबादेत गेल्या वेळेस पण काट्याची टक्कर होवून शेवटी पद्मसिंह पाटील थोडक्यात निवडून आले होते. या वेळेस रोहन देशमुख अपक्ष आहेत त्यांचा तोटा शिवसेनेला होईल तसेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सहकार्य न केल्याने त्याचा फटका आघाडीला पण बसेल. बार्शीचे कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राउत महायुतीला मदत कारत होते. गेल्या वेळेस बार्शीत आजी-माजी आमदार आघाडीला मदत करत होते आणि बार्शीमुळे राष्ट्रवादी निवडून आली होती यंदा तशी स्थिती नाही.पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत. त्यात मोदी घटक महायुतीला फायदा करून देईल. लढत अटीतटीची आहे मात्र महायुती येईल असे वाटतेय.२००९ विधानसभेत पद्मिसिन्हाचा मुलगा (राणा जगजितसिंह) सेनेकडून हरला होता. बाकी पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत.तुरुंगाची हवा खावून आले आहेत. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप पण त्यांच्यावर आहे.ते शरद पवारांच्या नात्यातले असले तरी अश्या गुन्हेगारी रेकोर्ड असलेल्याला उमेदवारी द्यायला नको होती.

श्रीगुरुजी 06/05/2014 - 12:32
क्लिंटनराव, १६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? १२ मे ला शेवटचे मतदान संपल्यावर त्याच दिवशी मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्याचे निकाल प्रदर्शित होतील. नवीन धाग्यात काही वाहिन्यांच्या मतदानपूर्व चाचणीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल व तुमचे स्वतःचे अंदाज हे सविस्तर लिहिलेले असावेत. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर तीनही अंदाजांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 06/05/2014 - 22:20
१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? हो तसे करायला नक्कीच आवडेल.पण १६ मे रोजी मला रजा मिळेल याची खात्री नाही.तरीही वेळ मिळेल त्याप्रमाणे निवडणुकांविषयक लिखाण करणारच आहे.गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, छत्तिसगड या राज्यांमधील मतदारसंघनिहाय तर उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील एकूण अंदाज आणि शेवटी पूर्ण देशातील चित्र कसे असेल याचे अंदाज हे लेख अजून लिहायचे आहेत. मतमोजणी १६ ऐवजी १८ मे रोजी असती तर किती बहार आली असती :) आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन 06/05/2014 - 22:15
सर्वांना धन्यवाद. काही मतदारसंघांमधील काही गोष्टी मला माहित नव्हत्या त्या तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून कळल्या. शेवटी मी राहायला मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक सोडून इतर एकही ठिकाण मी बघितलेलेही नाही.त्यामुळे मतदारसंघांमधील ग्राऊंड रिऍलिटी मला कळणे शक्य नाही.विविध वर्तमानपत्रे आणि इतर मिडिया यामध्ये आलेल्या बातम्या आणि गेली अनेक वर्षे राजकारण फॉलो करायच्या सवयीतून काही गोष्टी माहित झाल्या यातून कितपत मते फिरतील हा अंदाज घेऊन हे आडाखे लिहिले आहेत. बघू अंदाज कितपत बरोबर येतात ते. सर्वांना परत एकदा धन्यवाद.

दादा पेंगट 11/05/2014 - 23:15
भंडारा-गोंदियातून भाईजी जिंकून येण्याची शक्यता कमी आहे. ते याआधी पण हरले आहेत, शिशुपाल पटले या नवख्या उमेदवाराने भाजपाच्या तिकिटावर हरवले होते.हां संघ तसा भाजपाचा आहे. श्रीकांत जिचकार पण अनोळखी भाजप उमेदवाराकडुन हरले होते. मागच्या खेपेलासुद्धा प्रफुल्ल पटेलांनी जिंकायला बराच घाम,पैसा आणि दारु गाळली होती. तेव्हा अपक्ष नानाभाऊ पटोले(कांग्रेस चे बंडखोर आमदार) भाजपच्या शिशुपाल पटलेंना तिसर्या क्रमांकावर फेकून दुसरे आले होते. नानाभाऊञ्चा एक मोठा चाहता वर्ग आहे, ती मते आहेत. यंदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. ती मते त्यांना जाणार. त्यांची एकगठ्ठा कुणबी-मराठा मतेही आहेत आणि मोदी factor आणि कांग्रेस विरोध ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर भाईजीचे यंदा कठीण आहे(दोन मोठे उद्योग आणूनही आणि इतर काही विकासकामे करूनही). भंडारा-गोंदिया नानाभाऊ पटोले.

आय टी ट्रेनिंग प्रोग्राम- माहिती हवी

arunjoshi123 ·

arunjoshi123 01/05/2014 - 19:29
वैज्ञानिक वैगेरे माहिती नको. म्हणजे एक दोन ओळीचींच. तोच प्रोजेक्ट किती टेक्निकल काँफिगरेशन्सनी केला जाऊ शकतो इतके कळावे इतकीच वैज्ञानिक माहिती. मग प्रोजेक्ट मधे ज्या गोष्टी किंमत, उपलब्धता, मेंटेनन्स, टर्म्स, कंपॅटिबिलिटी, इ इ निकषांवर क्रिटीकल बनतील त्यांचे ते ते निकष घेऊन फोकस करायचा.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 12:25
तुम्ही अश्या गोष्टी आणि प्रोजेक्ट करणार्‍या व्हेंडर ना बोलवुन तुम्हाला काय पाहीजे ते सांगा. त्यांना काय पाहिजे ते प्रश्न विचारा, तुमचे फुकटात आणि बसल्या जागी ट्रेनिंग होईल. त्यांच्याशी काँट्रक्ट फायनल करे पर्यंत तुमचे ज्ञान खुप च वाढले असेल.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 02/05/2014 - 15:24
व्हेंडरशी मिटींग फार तर ३०-४० मिनिटांची असते. ती आमच्या कंपनीचे टेक्निकल लोक लीड करतात. व्हेंडर चा फोकस 'त्याचीच उत्पादने' आणि 'तोच प्रोजेक्ट' असा असतो. त्यातून जितके ज्ञानामृत मिळायचे ते मिळाले आहे. शिवाय तिथे "मूलभूत माहिती विचारणारा प्रश्न" उभा करणे थिल्लर दिसते. त्याउलट एक "इंटरनेट/कनेक्टाविटी" वरचा पेड १-२ दिवसांचा ट्रेनिंग प्रोगाम घ्या. १. तो पहिल्याने थोडक्यात ती कशी काम करते, तिचे प्रकार किती, कोणते (leaseline, broadband, wifi, bluetooth,MPLS), तिचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स काय (speed, reliability, data, compatibility, scalability,), कुठे कुठली वापरली जाते (mobile, comp, devices), तिचे एकूण आय ती प्रोजेक्त मधे कसे स्थान असते, हार्डवेर, सॉफ्टवेर कंपोनंट्स, ओ एस, त्यांची कामे, इ थोडक्यात २. मग भारतात ग्राहकांचे प्रकार कॉर्पोरेटचे उपप्रकार), त्यांच्या गरजांचे स्पेक, त्यांच्या किंमती (Capital cost for a certain project configuration), सेवादाते, ब्रँडची तुलना, पॅकेजेस, ३. ए एम सी, ऑपरेटींग कोस्ट, सीम कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट, डेटा कॉस्ट, स्पीड कॉस्ट, नि जनरली बाजारात ही कशी निगोसिएट होतात. हेवी यूज, मोबिलिटीच्या, जागांची स्प्रेड यांचा परिणाम. टेक्सेस काय आहेत. वहन नि विम्याचे काही वेगळे रूल ४. याची लाईफ किती असते, ३-४ वर्षांनी इतरत्र वापरण्याची शक्यता, सॅल्वेज व्हॅल्यू, स्पेर किती लागतात, ५. यांचे एस एल काय असतात. ६. कोड्स नि स्टँडर्ड्स. ७. बाजारात काय प्रॅक्टीस आहेत. ८. इंटरनॅशनल प्रॅक्टीसेस ९. ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्त मधे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीडची, रिलायेबिलिटीची, स्टोरेजची गरज असते. म्हणून कोणत्याही एक प्रोजेक्ट मधे कनेक्टीव्हीटी कशी साधली गेली याची केस स्टडी. १०. सरकारी कंप्लायंसेस. हे करू शकत नाही, इ इ शिवाय नविन ट्रेनिंना व्हेंडरसमोर बसवता येत नाही. तरीही आपल्या युक्तिसाठी आभारी आहे. असले ट्रेनिंग प्रोग्राम बाजारात नसणार, पण याशी बरेच साधर्म्य दाखवणारे असू शकतात. म्हणून पृच्छा. मला ट्रेनिंग

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:24
आयला, तुमच्या कंपनी मधे टेक्नीकल लोक आहेत तर मग काय काळजी? त्यांच्या कडुनच शिका. तुम्हाला काहीही करुन ट्रेनिंग ला च जायचे असेल तर गोष्ट वेगळी , पण असल्या ट्रेनिंग मधे काही फारसे शिकायला मिळत नाही. अगदीच प्राथमिक असते. ते ज्ञान कुठेही जाता येता मिळेल.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 02/05/2014 - 16:32
मला नेट वर मिळाले नाहीत. कंपनीत २०-२५ जणांना अशी ट्रेनिंग बाहेर द्यावी (म्हणजे नवे ज्ञान मिळेल, इ ) असा विचार आहे. माहिती असेल तर अवश्य कळवा. आगाऊचे आभार.

विनोदी : हे सर्व याच जन्मात करायचे आहे काय ? आणी तुम्हाला एकट्यालाच करायचे आहे काय ? गंभीर : दिल्लीतच राहून करायचे आहे काय ? तिथे उपलब्ध नसेल तर दुसरर्‍या शहरात जायला तयार आहात काय ?

In reply to by धर्मराजमुटके

धन्या 01/05/2014 - 19:50
मलाही अगदी हेच वाटले होते. कामाचा आवाका (आयटीच्या भाषेत स्कोप) प्रचंड मोठा आहे. आम्ही कोडर म्हणजेच आयटी हमाल असल्यामुळे सिस्टीम्स आणि नेटवर्किंगमधील विशेष काही कळत नाही. जाणकार माहिती देतीलच. :)

In reply to by धन्या

arunjoshi123 01/05/2014 - 20:05
बाबांनो, हे सर्व ज्ञान एकूण कामातील खूप लहान हिस्सा आहे. वेगवेगळ्या आयटमच्या किमती काढून, प्रोजेक्टचे काँफिगरेशन करून, वेगवेगळी टेक्निकल ऑप्शन्स पाहून, एकूण चित्र दाखवणारे बहुवर्षीय आर्थिक मॉडेल बनवणे नि वेगवेगळ्या संभावनांचा विचार करणे, कंपिटिशनपेक्षा जास्त चांगले निघणे, इ इ नि मग प्रोजेक्ट नि फायनान्सिंग करार करून "प्रोजेक्ट प्रोजेक्ट टिमच्या हवाली करणे" हा प्रकार आहे. बाकी क्षेत्रात आपण काय विकत घेतोय हे कळते, पण आय टी मधे जरा प्रबोधन लागते. न शिकता या गोष्तींत चूक होऊ शकते.

In reply to by धर्मराजमुटके

arunjoshi123 01/05/2014 - 20:11
मी पुण्याचा आहे, तेव्हा या निमित्ताने मला पुण्यात चकरा मारायला आवडेल. ते प्राधान्य असेल, आवश्यकता नाही. तसा प्रोग्राम जगात कुठेही असला तरी चालेल, पण मग कंटेट पाहून आमचे रिजनेबल हेड संतुष्ट झाले पाहिजेत. दिल्लीत असले तरी आनंदच आहे. मुंबईत टाळायचे आहेत, पण तिथेच असतील तर करावे लागतील.

धन्या 01/05/2014 - 20:45
एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल.

In reply to by धन्या

एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल. घागा अर्धामुर्धा वाचून झाल्यावर हेच सर्वप्रथम मनात आले... यापेक्षा वेगळा प्रयोग करणे फारच धोकादायक आहे. मात्र, कन्सल्टंटच्या विश्वासूपणाची, अनुभवाची आणि क्षमतेची खात्री करावी जे क्लायंटच्या व्यवस्थापनाच्या आवाक्यात असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 02/05/2014 - 15:47
ही सर्व तांत्रिक क्षमता आमच्या कंपनीत आहे. त्याच्यामुळे चिंतेची गरज नाही. तांत्रिक लोकांना वाणिज्यिक गोष्टींचा गंध नसतो नि वाणिज्यिक लोकांना तांत्रिक. पण जे लोक नवे उद्योग मिळवतात, सर्व आर्थिक नि रिस्कचा अभ्यास करून कोट करतात, मग प्रोजेक्टचा करार निगोशिएट करतात, त्यांना दोघांच्या मधे उभे राहावे लागले आहे. मी यापूर्वीही इथे मॉडेल्स नि बीड्स नि करार केले आहेत (काही जिंकले देखिल), पण लोकांनी सांगावे ते काँफिगरेशन ऐकावे, सांगाव्या त्या किमती भराव्या हे रुचत नाही. पूर्वी तेल, गॅस, ऱोड्स मधे काय काय लिहिलं चाललय ते सगळं कळायचं. अर्थात तिथेही टेक्निकल टिम हीच बी ओ एम बनवायची. आम्ही छोटे छोते आक्षेप घ्यायचो. बीड करताना नाजूक स्थिती असते. अगदी शेवटच्या वेळी एका आयटमचा / टायटलचा क्ष क्ष म्हणून गृहित धरलेला खर्च जर थोडाही वाढला, तर बीड इनकंपिटंट होते. अशात आय टी वाले (कशाची किंमत शेवटच्या क्षणी, एका छोट्या स्पेक मुळे) बरीच वर खाली करतात. मला काहीच बोलता येत नाही. आणि बर्‍याचदा त्यात चॅलेंजला स्कोप असतो. उदाहरण देतो. समजा दिल्लीत सगळ्या पार्किंग मधे लाइट लावायला १०० +- २०% रु लागतात इ मला अनुभवाने माहित आहे. नी मॉडेलही तेच सांगते. अचानक कोणी बाबा येऊन अरे कंट्रोलर २० रुचा नाही, ३५ चा आहे म्हणतो. सगळा घोळ होतो. मग आता आम्ही जिंकायची शक्यता उरतच नाही. इथे आम्हाला नि त्या तांत्रिक टिमला ट्रेनिंगची गरज आहे. ती (गरज) प्रत्येक कंपनीत असते. काही कंपन्यांतच ट्रेनिंग डिपार्टमेंट असते. आमच्याकडे नाही, नि असला मसाला जालावर दिसेना, म्हणून विचारले. समजा मी दिलेल्या धाग्यावर १०० एकके टेक्निकल नि २०० एकके व्यापारीय ज्यान अपेक्षित आहे( फॉर ४० प्रोडक्टस नि १० सेक्टर्स) तर यातली १०-२० , १०-२० एकके कवर करणारे प्रोग्राम तरी बाजारात असणारच. नसले तर हा धंदा जबर्‍या चालेल याची गॅरंटी.

In reply to by धन्या

मदनबाण 01/05/2014 - 21:47
+१ हेच म्हणतो. चांगल्या आयटी फर्म्स कडुन यातली सगळी कामे करुन घेता येतील. हे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही. काही वाचनिय दुवे आत्ता देवुन ठेवतो :- ४. स्टोरेज, सॅन Best practices for the SAN Shared Storage Option Large SAN Design Best Practices using MDS 9710 १२.१ नेटवर्किंग, रावटर्स, स्विचेस Midsize Business Solutions cisco ला पर्याय नाही. याचे सीसीएनए,सीसीएनपी इं सर्टिफिकेशन आहे. Training & Certifications १६. क्लाऊड कंप्यूटींग Google Cloud Platform Partner Program Big Data as a Service Top 5 latest trends in cloud computing ३२. व्हर्च्च्यूलायझेशन VMware Hyper-V माझं मत विचाराल तर मी Hyper-V च्या जागी VMware ला पसंती देइन. मी फार थोड्या प्रमाणात VMware वर काम केलं आहे. अमेरिकेच्या एका नामांकित इन्सुरन्स कंपनीसाठी याचा वापर करुन सर्व्हर बील्ट करण्याचे काम करत असे. बाकी तुमच्या विचारणेचा आवाका पाहता तुम्हाला ITIL माहिती सुद्धा असणे गरजेचे वाटते.

In reply to by मदनबाण

arunjoshi123 02/05/2014 - 15:52
मदनबाण, दुव्यांबद्दल धन्यवाद. सावकाश वाचेन. काही वाचलेलेही आहेत. शिवाय हा एकहाती प्रयत्न नाही. माझ्या कंपनीत बर्‍याच लोकांना असे प्रोग्राम कामाला येतील. नि माझा आजचा रोल मी उत्तमरित्या पार पाडतो. त्यात पुढे काही नवे शिकता आले तर पाहणे ( नि मला पक्की खाती आहे कि याचा आमच्या प्रोजेक्ट असेसमेंट वर परिणाम होईल.) (हलक्याने - ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी कि ते हलके फुलके असतात. दिवस कसा जातो ते कळत नाही.)

आत्मशून्य 02/05/2014 - 00:04
आपल्याला कार्यात भरगोस यश मिळावे, माझ्या शुभेच्छा आप्णासोबत आहेत. आपली पार्श्वभूमी काय आहे ?

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 02/05/2014 - 15:58
मी कोणतेही नविन कार्य करत नाहीय. जे चाललं आहे ते अजून जास्त समजून घेऊन करायचं आहे. माझी बाकीची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही, पण २०११ पासून परिवहन क्षेत्रात दर्वर्षी १. आय टी प्रोजेक्टच्या ~ २५ २. नॉन आय टी प्रोजेक्ट ~ ३५ निविदा भरत असेन. पण १ अप्रिल २०१४ पासून (तसे तर २०१५ पासून) मला आय टी ची पण अक्कल असणे अपेक्षित करण्यात आले आहे.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 03/05/2014 - 02:48
या विषयाशी संबंधित टेक मागझिंस सबस्क्राइब करा, नेट वरील साइट्स व प्रोडक्ट फ़ोरम्स वाचा परमेश्वर कृपेने कोणत्याही कोर्सची आवश्यकता नाही.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 03/05/2014 - 12:27
ट्रेनिंग प्रोग्रामची गरज आहे कि नाही यावर चर्चा अपेक्षित नाही. कंपनीत अर्थातच आपण सुचवलेले उपाय चालतात. पण डिपार्टमेंटच्या १०-१५ लोकांना वाचते करणे, सवयी लावणे असंभव आहे. आय टी कंपन्या इतके प्रोजेक्ट करतात. लोक सगळं आत जाऊनच शिकतात का? जसे बँकिग मधे क्रेडीट अप्रेजल बद्दलचे कोर्स चालतात. तसे आय टी त प्रोग्रामिंग लँग्वेज आणि नेटवर्किंग सोडून ट्रेनिंग नसतेच का? शिवाय एच आर वाल्यांना कोणाच्या किती ट्रेनिंगा केल्या त्याचा रिपोर्ट वर्षा अखेर द्यावा लागेल. आता तरी ...

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य 03/05/2014 - 12:50
तर जी माहिती डोळ्यासमोर येइल त्याची contextual प्रिटाउट मारत चला कंपनीत तुम्ही स्वत:च एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरु कराल. कारण संबधित प्रिंटस कोणी वाचल्या क़ी नाही याची खातर जमा करता येइल. त्यावर सेशंन्स ठेवता येतील व एक कलेक्टिव इंटेलिजन्स तयार होइल. अर्थात आपला उद्देश /उद्योग लोकांना कामाला लावणे व ते दाखवणे हां असल्याने अर्थातच आता मी आपल्या कार्याला मौलिक शुभेच्छा देऊन रजा घेतो. धन्यवाद.

खेडूत 02/05/2014 - 15:54
हे सारं एका छत्राखाली देणारी कंपनी नसेलही, पण अनेक कंपन्या आपल्या मापाचं ट्रेनिंग शिवून देतात! माहिती घेऊन मग व्य. नि. करतो. आपण टोलवाल्यांसाठी काम करता असं का बरं वाटतंय?

In reply to by खेडूत

arunjoshi123 02/05/2014 - 16:01
मी अर्बन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करतो. जालावर नको त्या विषयावर माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल. आपल्यापेक्षा तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, ते घेण्यासाठीही संकेतस्थळांचा वापर केला जाऊ शकतो.

In reply to by arunjoshi123

माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल.
हे लवकर लक्षात आलं ते बरं. पण त्यासाठी संकेतस्थळाचा तो एकमेव उपयोग आहे अशी धारणा असलेले संकेतस्थळ बदलेलं बरं. उगीच अंतर्गत बलात्कार करण्यात हशील नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

arunjoshi123 03/05/2014 - 12:22
मला आपण कोणत्या साईटबद्दल काय म्हणता हे कळले नाही, पण मी म्हटले आहे ते म्हणत वर वैवाहिक बलात्कारांचा धागा काढणे "सयुक्तिक" दिसत नाही हे मान्य.

आपली कंपनी एखादे डेटासेंटर किंवा क्लाउड तयार करायच्या विचारात आहे काय? लेखात विचारलेल्या सर्व टेक्नॉलॉजी एकत्र शिकायच्या म्हणजे आक्खा जन्म लागेल, आणि जाणकारांनी वर म्ह्टल्याप्रमाणे ते एका माण्साचे काम नाही. कन्सल्टंसीचा पर्याय आहे पण ते काय सोल्युशन देतात ते समजुन घ्यायला पुन्हा टेक्निकल माहीती हवीच. सरतेशेवटी ही एक आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे आणि त्याला कुठलाही कोर्स उपलब्ध नाही असे माझे मत आहे. मला आवडलेली काही पुस्तक सुचवत आहे. http://www.amazon.in/Demystifying-Computers-Achyut-Godbole/dp/1259028879/ref=sr_1_4/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-4&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Web-Technologies-Internet-Application-Architectures/dp/007047298X/ref=sr_1_6/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-6&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Operating-Systems-Achyut-Godbole/dp/0070702039/ref=sr_1_8/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-8&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Data-Communications-Networks-Achyut-Godbole/dp/0071077707/ref=sr_1_9/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-9&keywords=achyut+godbole+books

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य 07/05/2014 - 05:21
सरळ जाड टाइपात टंकले असते की कंपनीच्या पैशात विवीध प्रदेशात मस्त मस्त हॉटेल मधे टाइमपास करायची संधी(अनेक वचनी) ज्यातुन ज्ञान मिळवीले असे द्रुश्यही निर्माण कसे करता येइल याद्देशने धागा टंकला आहे तर... "-थकलो." म्हणायचे वेळ आली नसती. असो.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 09/05/2014 - 12:24
आता थकवा गेला आहे. पुन्हा उत्तर देतो. मी इतके विषय आणि इतकी क्षेत्रे आहेत ती सिमित करून एकच विषय ठेवतो. कुणाला Electronic Ticketing Machines , Handheld Devices, इ इ ची माहिती असेल तर सांगा. आत्मशून्यजी, मी प्रोफेशनल स्किल्ससाठी (as against soft skills) आजवर २५-२० ट्रेनिंग केल्या आहेत. त्या सगळ्या हॉटेलातच होत्या. सहसा १-२ दिवसाच्या असतील तर त्या हॉटेलात होतात. मला महिना, सहा महिन्याच्या ट्रेनिंगपासून फरक करायचा होता म्हणून मी हॉटेलमधे म्हटले. तसे मला अपरिचित लोकांमधे, एका रूम मधे, ८ तास ताटकळत बसायला आवडत नाही. जेवण देखिल बायकोच्याच हातचे आवडते. पण असा प्रोग्राम जर धारावीच्या झोपडपट्टीत जरी असेल तरी कळवायला हरकत नाही. माझा मतलब कंटेंटशी आहे, स्थानाशी नाही. जगात खूप जास्त खोटारडे लोक पाहिल्यानंतर माणसाची मानसिकता फार निगेटीव होते. आपल्या इथल्या प्रतिसादांचा सुर पाहता आपली मानसिकता देखिल अशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मनाने हे लोक चांगलेच असतात. त्यांना जर हे कळले कि कोणी जर खरोखरीच प्रामाणिकपणे काही म्हणत आहेत तर मग मात्र ते त्या विशिष्ट माणसासाठी वागण्यात अपवाद करतात. माझ्या बाबतीत आपण करावी ही विनंती. मी पुन्हा लिहितो - १. मला स्वतःचे पैसे द्यायला हरकत नाही. २. प्रोग्राम झोपडीत, झाडाखाली, इ इ असला तरी हरकत नाही. ३. माझ्या ऑफिसच्या अगदी शेजारी असला तरी हरकत नाही. हे सगळे जाड टायपात आहे असे माना. आपण केवळ आत्मशून्य आहात, भवत्शून्य, जगत्शून्य, ब्रह्मांडशून्य, सकलजनशून्य, इ इ नाही आहात. तेव्हा आम्हाला आपल्या दृष्टीने काही ना काही अर्थ असणारच. पाहू आपण आत्मनामाला कसे जागता ते. शिवाय या विषयांसाठी मला अख्खा जन्म इ इ लागणार नाही. या सर्व गोष्टींत मला थोडीशी अगोदरच प्राप्त आहे. हे सर्व ज्ञान संकलन करणे, मार्गदर्शनाशिवाय आत्मसात करणे याचे माझ्या कंपनीला थेट आर्थिक तोटे असतील. मी एकच विषय घेऊन, त्यात संबद्ध, असंबद्ध असे बरेच काही वाचून /टाळून माझे ज्ञान बनवू शकतो. पण ते एकांगी असेल. शिवाय अति वेळखाऊ असेल. या विषयात २०-३०% तांत्रिक नि ७०-८०% वाणिज्यिक ज्ञान मला अलरडी आहे, त्यातले काही कन्फर्म करून घ्यायचे आहे, काही अप्डेट घ्यायचे आहेत. हे मॅगॅझिन, वेबसाईट वर मिळत नाही. म्हणून इथे लिहिले आहे. माझ्या या प्रतिसादात कोणता खवचट टोन आहे असे मानू नका. तो नाही हे मी कसे सांगू? पण याउपरही आपण निराशावादी वा हेटाळणीचा प्रतिसाद दिला तर मी माझे भूमिका मांडायचे सारे कौशल्य पणाला लावून आपणांस पुढचा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन. त्यात यश नाही आले तर मी खर्‍या अर्थाने थकलो असे म्हणता येईल.

arunjoshi123 01/05/2014 - 19:29
वैज्ञानिक वैगेरे माहिती नको. म्हणजे एक दोन ओळीचींच. तोच प्रोजेक्ट किती टेक्निकल काँफिगरेशन्सनी केला जाऊ शकतो इतके कळावे इतकीच वैज्ञानिक माहिती. मग प्रोजेक्ट मधे ज्या गोष्टी किंमत, उपलब्धता, मेंटेनन्स, टर्म्स, कंपॅटिबिलिटी, इ इ निकषांवर क्रिटीकल बनतील त्यांचे ते ते निकष घेऊन फोकस करायचा.

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 12:25
तुम्ही अश्या गोष्टी आणि प्रोजेक्ट करणार्‍या व्हेंडर ना बोलवुन तुम्हाला काय पाहीजे ते सांगा. त्यांना काय पाहिजे ते प्रश्न विचारा, तुमचे फुकटात आणि बसल्या जागी ट्रेनिंग होईल. त्यांच्याशी काँट्रक्ट फायनल करे पर्यंत तुमचे ज्ञान खुप च वाढले असेल.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 02/05/2014 - 15:24
व्हेंडरशी मिटींग फार तर ३०-४० मिनिटांची असते. ती आमच्या कंपनीचे टेक्निकल लोक लीड करतात. व्हेंडर चा फोकस 'त्याचीच उत्पादने' आणि 'तोच प्रोजेक्ट' असा असतो. त्यातून जितके ज्ञानामृत मिळायचे ते मिळाले आहे. शिवाय तिथे "मूलभूत माहिती विचारणारा प्रश्न" उभा करणे थिल्लर दिसते. त्याउलट एक "इंटरनेट/कनेक्टाविटी" वरचा पेड १-२ दिवसांचा ट्रेनिंग प्रोगाम घ्या. १. तो पहिल्याने थोडक्यात ती कशी काम करते, तिचे प्रकार किती, कोणते (leaseline, broadband, wifi, bluetooth,MPLS), तिचे महत्त्वाचे स्पेसिफिकेशन्स काय (speed, reliability, data, compatibility, scalability,), कुठे कुठली वापरली जाते (mobile, comp, devices), तिचे एकूण आय ती प्रोजेक्त मधे कसे स्थान असते, हार्डवेर, सॉफ्टवेर कंपोनंट्स, ओ एस, त्यांची कामे, इ थोडक्यात २. मग भारतात ग्राहकांचे प्रकार कॉर्पोरेटचे उपप्रकार), त्यांच्या गरजांचे स्पेक, त्यांच्या किंमती (Capital cost for a certain project configuration), सेवादाते, ब्रँडची तुलना, पॅकेजेस, ३. ए एम सी, ऑपरेटींग कोस्ट, सीम कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट, डेटा कॉस्ट, स्पीड कॉस्ट, नि जनरली बाजारात ही कशी निगोसिएट होतात. हेवी यूज, मोबिलिटीच्या, जागांची स्प्रेड यांचा परिणाम. टेक्सेस काय आहेत. वहन नि विम्याचे काही वेगळे रूल ४. याची लाईफ किती असते, ३-४ वर्षांनी इतरत्र वापरण्याची शक्यता, सॅल्वेज व्हॅल्यू, स्पेर किती लागतात, ५. यांचे एस एल काय असतात. ६. कोड्स नि स्टँडर्ड्स. ७. बाजारात काय प्रॅक्टीस आहेत. ८. इंटरनॅशनल प्रॅक्टीसेस ९. ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्त मधे खूप वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पीडची, रिलायेबिलिटीची, स्टोरेजची गरज असते. म्हणून कोणत्याही एक प्रोजेक्ट मधे कनेक्टीव्हीटी कशी साधली गेली याची केस स्टडी. १०. सरकारी कंप्लायंसेस. हे करू शकत नाही, इ इ शिवाय नविन ट्रेनिंना व्हेंडरसमोर बसवता येत नाही. तरीही आपल्या युक्तिसाठी आभारी आहे. असले ट्रेनिंग प्रोग्राम बाजारात नसणार, पण याशी बरेच साधर्म्य दाखवणारे असू शकतात. म्हणून पृच्छा. मला ट्रेनिंग

In reply to by arunjoshi123

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:24
आयला, तुमच्या कंपनी मधे टेक्नीकल लोक आहेत तर मग काय काळजी? त्यांच्या कडुनच शिका. तुम्हाला काहीही करुन ट्रेनिंग ला च जायचे असेल तर गोष्ट वेगळी , पण असल्या ट्रेनिंग मधे काही फारसे शिकायला मिळत नाही. अगदीच प्राथमिक असते. ते ज्ञान कुठेही जाता येता मिळेल.

In reply to by प्रसाद१९७१

arunjoshi123 02/05/2014 - 16:32
मला नेट वर मिळाले नाहीत. कंपनीत २०-२५ जणांना अशी ट्रेनिंग बाहेर द्यावी (म्हणजे नवे ज्ञान मिळेल, इ ) असा विचार आहे. माहिती असेल तर अवश्य कळवा. आगाऊचे आभार.

विनोदी : हे सर्व याच जन्मात करायचे आहे काय ? आणी तुम्हाला एकट्यालाच करायचे आहे काय ? गंभीर : दिल्लीतच राहून करायचे आहे काय ? तिथे उपलब्ध नसेल तर दुसरर्‍या शहरात जायला तयार आहात काय ?

In reply to by धर्मराजमुटके

धन्या 01/05/2014 - 19:50
मलाही अगदी हेच वाटले होते. कामाचा आवाका (आयटीच्या भाषेत स्कोप) प्रचंड मोठा आहे. आम्ही कोडर म्हणजेच आयटी हमाल असल्यामुळे सिस्टीम्स आणि नेटवर्किंगमधील विशेष काही कळत नाही. जाणकार माहिती देतीलच. :)

In reply to by धन्या

arunjoshi123 01/05/2014 - 20:05
बाबांनो, हे सर्व ज्ञान एकूण कामातील खूप लहान हिस्सा आहे. वेगवेगळ्या आयटमच्या किमती काढून, प्रोजेक्टचे काँफिगरेशन करून, वेगवेगळी टेक्निकल ऑप्शन्स पाहून, एकूण चित्र दाखवणारे बहुवर्षीय आर्थिक मॉडेल बनवणे नि वेगवेगळ्या संभावनांचा विचार करणे, कंपिटिशनपेक्षा जास्त चांगले निघणे, इ इ नि मग प्रोजेक्ट नि फायनान्सिंग करार करून "प्रोजेक्ट प्रोजेक्ट टिमच्या हवाली करणे" हा प्रकार आहे. बाकी क्षेत्रात आपण काय विकत घेतोय हे कळते, पण आय टी मधे जरा प्रबोधन लागते. न शिकता या गोष्तींत चूक होऊ शकते.

In reply to by धर्मराजमुटके

arunjoshi123 01/05/2014 - 20:11
मी पुण्याचा आहे, तेव्हा या निमित्ताने मला पुण्यात चकरा मारायला आवडेल. ते प्राधान्य असेल, आवश्यकता नाही. तसा प्रोग्राम जगात कुठेही असला तरी चालेल, पण मग कंटेट पाहून आमचे रिजनेबल हेड संतुष्ट झाले पाहिजेत. दिल्लीत असले तरी आनंदच आहे. मुंबईत टाळायचे आहेत, पण तिथेच असतील तर करावे लागतील.

धन्या 01/05/2014 - 20:45
एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल.

In reply to by धन्या

एकंदरीत कामाचा आवाका आणि तुमची या क्षेत्राविषयीची अनभिज्ञता पाहता हे काम एखादया कन्सल्टन्सीकडून करुन घेणे जास्त व्यवहार्य ठरेल. घागा अर्धामुर्धा वाचून झाल्यावर हेच सर्वप्रथम मनात आले... यापेक्षा वेगळा प्रयोग करणे फारच धोकादायक आहे. मात्र, कन्सल्टंटच्या विश्वासूपणाची, अनुभवाची आणि क्षमतेची खात्री करावी जे क्लायंटच्या व्यवस्थापनाच्या आवाक्यात असते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

arunjoshi123 02/05/2014 - 15:47
ही सर्व तांत्रिक क्षमता आमच्या कंपनीत आहे. त्याच्यामुळे चिंतेची गरज नाही. तांत्रिक लोकांना वाणिज्यिक गोष्टींचा गंध नसतो नि वाणिज्यिक लोकांना तांत्रिक. पण जे लोक नवे उद्योग मिळवतात, सर्व आर्थिक नि रिस्कचा अभ्यास करून कोट करतात, मग प्रोजेक्टचा करार निगोशिएट करतात, त्यांना दोघांच्या मधे उभे राहावे लागले आहे. मी यापूर्वीही इथे मॉडेल्स नि बीड्स नि करार केले आहेत (काही जिंकले देखिल), पण लोकांनी सांगावे ते काँफिगरेशन ऐकावे, सांगाव्या त्या किमती भराव्या हे रुचत नाही. पूर्वी तेल, गॅस, ऱोड्स मधे काय काय लिहिलं चाललय ते सगळं कळायचं. अर्थात तिथेही टेक्निकल टिम हीच बी ओ एम बनवायची. आम्ही छोटे छोते आक्षेप घ्यायचो. बीड करताना नाजूक स्थिती असते. अगदी शेवटच्या वेळी एका आयटमचा / टायटलचा क्ष क्ष म्हणून गृहित धरलेला खर्च जर थोडाही वाढला, तर बीड इनकंपिटंट होते. अशात आय टी वाले (कशाची किंमत शेवटच्या क्षणी, एका छोट्या स्पेक मुळे) बरीच वर खाली करतात. मला काहीच बोलता येत नाही. आणि बर्‍याचदा त्यात चॅलेंजला स्कोप असतो. उदाहरण देतो. समजा दिल्लीत सगळ्या पार्किंग मधे लाइट लावायला १०० +- २०% रु लागतात इ मला अनुभवाने माहित आहे. नी मॉडेलही तेच सांगते. अचानक कोणी बाबा येऊन अरे कंट्रोलर २० रुचा नाही, ३५ चा आहे म्हणतो. सगळा घोळ होतो. मग आता आम्ही जिंकायची शक्यता उरतच नाही. इथे आम्हाला नि त्या तांत्रिक टिमला ट्रेनिंगची गरज आहे. ती (गरज) प्रत्येक कंपनीत असते. काही कंपन्यांतच ट्रेनिंग डिपार्टमेंट असते. आमच्याकडे नाही, नि असला मसाला जालावर दिसेना, म्हणून विचारले. समजा मी दिलेल्या धाग्यावर १०० एकके टेक्निकल नि २०० एकके व्यापारीय ज्यान अपेक्षित आहे( फॉर ४० प्रोडक्टस नि १० सेक्टर्स) तर यातली १०-२० , १०-२० एकके कवर करणारे प्रोग्राम तरी बाजारात असणारच. नसले तर हा धंदा जबर्‍या चालेल याची गॅरंटी.

In reply to by धन्या

मदनबाण 01/05/2014 - 21:47
+१ हेच म्हणतो. चांगल्या आयटी फर्म्स कडुन यातली सगळी कामे करुन घेता येतील. हे एकट्या दुकट्या माणसाचे काम नाही. काही वाचनिय दुवे आत्ता देवुन ठेवतो :- ४. स्टोरेज, सॅन Best practices for the SAN Shared Storage Option Large SAN Design Best Practices using MDS 9710 १२.१ नेटवर्किंग, रावटर्स, स्विचेस Midsize Business Solutions cisco ला पर्याय नाही. याचे सीसीएनए,सीसीएनपी इं सर्टिफिकेशन आहे. Training & Certifications १६. क्लाऊड कंप्यूटींग Google Cloud Platform Partner Program Big Data as a Service Top 5 latest trends in cloud computing ३२. व्हर्च्च्यूलायझेशन VMware Hyper-V माझं मत विचाराल तर मी Hyper-V च्या जागी VMware ला पसंती देइन. मी फार थोड्या प्रमाणात VMware वर काम केलं आहे. अमेरिकेच्या एका नामांकित इन्सुरन्स कंपनीसाठी याचा वापर करुन सर्व्हर बील्ट करण्याचे काम करत असे. बाकी तुमच्या विचारणेचा आवाका पाहता तुम्हाला ITIL माहिती सुद्धा असणे गरजेचे वाटते.

In reply to by मदनबाण

arunjoshi123 02/05/2014 - 15:52
मदनबाण, दुव्यांबद्दल धन्यवाद. सावकाश वाचेन. काही वाचलेलेही आहेत. शिवाय हा एकहाती प्रयत्न नाही. माझ्या कंपनीत बर्‍याच लोकांना असे प्रोग्राम कामाला येतील. नि माझा आजचा रोल मी उत्तमरित्या पार पाडतो. त्यात पुढे काही नवे शिकता आले तर पाहणे ( नि मला पक्की खाती आहे कि याचा आमच्या प्रोजेक्ट असेसमेंट वर परिणाम होईल.) (हलक्याने - ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी कि ते हलके फुलके असतात. दिवस कसा जातो ते कळत नाही.)

आत्मशून्य 02/05/2014 - 00:04
आपल्याला कार्यात भरगोस यश मिळावे, माझ्या शुभेच्छा आप्णासोबत आहेत. आपली पार्श्वभूमी काय आहे ?

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 02/05/2014 - 15:58
मी कोणतेही नविन कार्य करत नाहीय. जे चाललं आहे ते अजून जास्त समजून घेऊन करायचं आहे. माझी बाकीची पार्श्वभूमी महत्त्वाची नाही, पण २०११ पासून परिवहन क्षेत्रात दर्वर्षी १. आय टी प्रोजेक्टच्या ~ २५ २. नॉन आय टी प्रोजेक्ट ~ ३५ निविदा भरत असेन. पण १ अप्रिल २०१४ पासून (तसे तर २०१५ पासून) मला आय टी ची पण अक्कल असणे अपेक्षित करण्यात आले आहे.

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य 03/05/2014 - 02:48
या विषयाशी संबंधित टेक मागझिंस सबस्क्राइब करा, नेट वरील साइट्स व प्रोडक्ट फ़ोरम्स वाचा परमेश्वर कृपेने कोणत्याही कोर्सची आवश्यकता नाही.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 03/05/2014 - 12:27
ट्रेनिंग प्रोग्रामची गरज आहे कि नाही यावर चर्चा अपेक्षित नाही. कंपनीत अर्थातच आपण सुचवलेले उपाय चालतात. पण डिपार्टमेंटच्या १०-१५ लोकांना वाचते करणे, सवयी लावणे असंभव आहे. आय टी कंपन्या इतके प्रोजेक्ट करतात. लोक सगळं आत जाऊनच शिकतात का? जसे बँकिग मधे क्रेडीट अप्रेजल बद्दलचे कोर्स चालतात. तसे आय टी त प्रोग्रामिंग लँग्वेज आणि नेटवर्किंग सोडून ट्रेनिंग नसतेच का? शिवाय एच आर वाल्यांना कोणाच्या किती ट्रेनिंगा केल्या त्याचा रिपोर्ट वर्षा अखेर द्यावा लागेल. आता तरी ...

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य 03/05/2014 - 12:50
तर जी माहिती डोळ्यासमोर येइल त्याची contextual प्रिटाउट मारत चला कंपनीत तुम्ही स्वत:च एक ट्रेनिंग प्रोग्राम सुरु कराल. कारण संबधित प्रिंटस कोणी वाचल्या क़ी नाही याची खातर जमा करता येइल. त्यावर सेशंन्स ठेवता येतील व एक कलेक्टिव इंटेलिजन्स तयार होइल. अर्थात आपला उद्देश /उद्योग लोकांना कामाला लावणे व ते दाखवणे हां असल्याने अर्थातच आता मी आपल्या कार्याला मौलिक शुभेच्छा देऊन रजा घेतो. धन्यवाद.

खेडूत 02/05/2014 - 15:54
हे सारं एका छत्राखाली देणारी कंपनी नसेलही, पण अनेक कंपन्या आपल्या मापाचं ट्रेनिंग शिवून देतात! माहिती घेऊन मग व्य. नि. करतो. आपण टोलवाल्यांसाठी काम करता असं का बरं वाटतंय?

In reply to by खेडूत

arunjoshi123 02/05/2014 - 16:01
मी अर्बन ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करतो. जालावर नको त्या विषयावर माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल. आपल्यापेक्षा तज्ञ मंडळी आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, ते घेण्यासाठीही संकेतस्थळांचा वापर केला जाऊ शकतो.

In reply to by arunjoshi123

माथापच्ची करून वाटले कि हाच वेळ सदुपयोगी पण लावता येईल.
हे लवकर लक्षात आलं ते बरं. पण त्यासाठी संकेतस्थळाचा तो एकमेव उपयोग आहे अशी धारणा असलेले संकेतस्थळ बदलेलं बरं. उगीच अंतर्गत बलात्कार करण्यात हशील नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

arunjoshi123 03/05/2014 - 12:22
मला आपण कोणत्या साईटबद्दल काय म्हणता हे कळले नाही, पण मी म्हटले आहे ते म्हणत वर वैवाहिक बलात्कारांचा धागा काढणे "सयुक्तिक" दिसत नाही हे मान्य.

आपली कंपनी एखादे डेटासेंटर किंवा क्लाउड तयार करायच्या विचारात आहे काय? लेखात विचारलेल्या सर्व टेक्नॉलॉजी एकत्र शिकायच्या म्हणजे आक्खा जन्म लागेल, आणि जाणकारांनी वर म्ह्टल्याप्रमाणे ते एका माण्साचे काम नाही. कन्सल्टंसीचा पर्याय आहे पण ते काय सोल्युशन देतात ते समजुन घ्यायला पुन्हा टेक्निकल माहीती हवीच. सरतेशेवटी ही एक आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे आणि त्याला कुठलाही कोर्स उपलब्ध नाही असे माझे मत आहे. मला आवडलेली काही पुस्तक सुचवत आहे. http://www.amazon.in/Demystifying-Computers-Achyut-Godbole/dp/1259028879/ref=sr_1_4/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-4&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Web-Technologies-Internet-Application-Architectures/dp/007047298X/ref=sr_1_6/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-6&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Operating-Systems-Achyut-Godbole/dp/0070702039/ref=sr_1_8/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-8&keywords=achyut+godbole+books http://www.amazon.in/Data-Communications-Networks-Achyut-Godbole/dp/0071077707/ref=sr_1_9/278-8023569-9234125?s=books&ie=UTF8&qid=1399120853&sr=1-9&keywords=achyut+godbole+books

In reply to by arunjoshi123

आत्मशून्य 07/05/2014 - 05:21
सरळ जाड टाइपात टंकले असते की कंपनीच्या पैशात विवीध प्रदेशात मस्त मस्त हॉटेल मधे टाइमपास करायची संधी(अनेक वचनी) ज्यातुन ज्ञान मिळवीले असे द्रुश्यही निर्माण कसे करता येइल याद्देशने धागा टंकला आहे तर... "-थकलो." म्हणायचे वेळ आली नसती. असो.

In reply to by आत्मशून्य

arunjoshi123 09/05/2014 - 12:24
आता थकवा गेला आहे. पुन्हा उत्तर देतो. मी इतके विषय आणि इतकी क्षेत्रे आहेत ती सिमित करून एकच विषय ठेवतो. कुणाला Electronic Ticketing Machines , Handheld Devices, इ इ ची माहिती असेल तर सांगा. आत्मशून्यजी, मी प्रोफेशनल स्किल्ससाठी (as against soft skills) आजवर २५-२० ट्रेनिंग केल्या आहेत. त्या सगळ्या हॉटेलातच होत्या. सहसा १-२ दिवसाच्या असतील तर त्या हॉटेलात होतात. मला महिना, सहा महिन्याच्या ट्रेनिंगपासून फरक करायचा होता म्हणून मी हॉटेलमधे म्हटले. तसे मला अपरिचित लोकांमधे, एका रूम मधे, ८ तास ताटकळत बसायला आवडत नाही. जेवण देखिल बायकोच्याच हातचे आवडते. पण असा प्रोग्राम जर धारावीच्या झोपडपट्टीत जरी असेल तरी कळवायला हरकत नाही. माझा मतलब कंटेंटशी आहे, स्थानाशी नाही. जगात खूप जास्त खोटारडे लोक पाहिल्यानंतर माणसाची मानसिकता फार निगेटीव होते. आपल्या इथल्या प्रतिसादांचा सुर पाहता आपली मानसिकता देखिल अशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मनाने हे लोक चांगलेच असतात. त्यांना जर हे कळले कि कोणी जर खरोखरीच प्रामाणिकपणे काही म्हणत आहेत तर मग मात्र ते त्या विशिष्ट माणसासाठी वागण्यात अपवाद करतात. माझ्या बाबतीत आपण करावी ही विनंती. मी पुन्हा लिहितो - १. मला स्वतःचे पैसे द्यायला हरकत नाही. २. प्रोग्राम झोपडीत, झाडाखाली, इ इ असला तरी हरकत नाही. ३. माझ्या ऑफिसच्या अगदी शेजारी असला तरी हरकत नाही. हे सगळे जाड टायपात आहे असे माना. आपण केवळ आत्मशून्य आहात, भवत्शून्य, जगत्शून्य, ब्रह्मांडशून्य, सकलजनशून्य, इ इ नाही आहात. तेव्हा आम्हाला आपल्या दृष्टीने काही ना काही अर्थ असणारच. पाहू आपण आत्मनामाला कसे जागता ते. शिवाय या विषयांसाठी मला अख्खा जन्म इ इ लागणार नाही. या सर्व गोष्टींत मला थोडीशी अगोदरच प्राप्त आहे. हे सर्व ज्ञान संकलन करणे, मार्गदर्शनाशिवाय आत्मसात करणे याचे माझ्या कंपनीला थेट आर्थिक तोटे असतील. मी एकच विषय घेऊन, त्यात संबद्ध, असंबद्ध असे बरेच काही वाचून /टाळून माझे ज्ञान बनवू शकतो. पण ते एकांगी असेल. शिवाय अति वेळखाऊ असेल. या विषयात २०-३०% तांत्रिक नि ७०-८०% वाणिज्यिक ज्ञान मला अलरडी आहे, त्यातले काही कन्फर्म करून घ्यायचे आहे, काही अप्डेट घ्यायचे आहेत. हे मॅगॅझिन, वेबसाईट वर मिळत नाही. म्हणून इथे लिहिले आहे. माझ्या या प्रतिसादात कोणता खवचट टोन आहे असे मानू नका. तो नाही हे मी कसे सांगू? पण याउपरही आपण निराशावादी वा हेटाळणीचा प्रतिसाद दिला तर मी माझे भूमिका मांडायचे सारे कौशल्य पणाला लावून आपणांस पुढचा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन. त्यात यश नाही आले तर मी खर्‍या अर्थाने थकलो असे म्हणता येईल.
अलिकडे आय टी क्षेत्रातल्या प्रोजेक्टचे नवे लचांड अंगावर येऊन पडले आहे. माझ्या कामाचे स्वरुप पाहता मला काही प्रोफेशनल ट्रेनिंग कोर्सेस करायचे आहेत. म्हणजे ते १-२-३ दिवसावाले, सहसा हॉटेलात, इ होणारे, सर्टीफिकेटपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व असणारे नि बर्‍यापैकी मिड लेवल किंवा अ‍ॅडवान्स. येत्या वर्षात मला किमान ५-७ कोर्सेस करावे लागतील असे वाटते. त्यांचे स्वरुप/कंटेट कसे असेल याचा माझा अंदाज मी खाली देत आहे. मी असे कोर्सेस नेटवर शोधले, पण मिळाले नाहीत. म्हणून ते कोणी घडवून आणणार्‍या कंपन्या इ माहित असतील तर सांगा.

९० डिग्री साऊथ - २

स्पार्टाकस ·

arunjoshi123 01/05/2014 - 16:33
छान लेख. आवडला. लहानपणी सगळ्या युरोपीय लोकांनी सगळ्या खंडांत कसाकसा प्रवेश केला त्याचा इतिहास त्याचा एक पुस्तकसंच होता तो वाचला होता. त्याची आठवण आली.

मस्त !! एक सूचना आहे. तुम्ही हे आणि अशा प्रकारचे लेखन "जनातलं मनातलं" या प्रकारात करत जा. भटकंती सर्व जण बघतातच असे नाही.

पैसा 09/05/2014 - 15:10
फोटोंमुळे रंगत येत आहे. प्राण्यांचे हाल वाचून मात्र जरा वाईट वाटलं.

arunjoshi123 01/05/2014 - 16:33
छान लेख. आवडला. लहानपणी सगळ्या युरोपीय लोकांनी सगळ्या खंडांत कसाकसा प्रवेश केला त्याचा इतिहास त्याचा एक पुस्तकसंच होता तो वाचला होता. त्याची आठवण आली.

मस्त !! एक सूचना आहे. तुम्ही हे आणि अशा प्रकारचे लेखन "जनातलं मनातलं" या प्रकारात करत जा. भटकंती सर्व जण बघतातच असे नाही.

पैसा 09/05/2014 - 15:10
फोटोंमुळे रंगत येत आहे. प्राण्यांचे हाल वाचून मात्र जरा वाईट वाटलं.
९० डिग्री साऊथ - १ १८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र ! WeddelSea १८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला.

हाणा! मारा!! ठेचा!!!

स्पंदना ·

एसमाळी 01/05/2014 - 09:58
आयला त्या ठेच्याच्या धाग्याने चांगलीच आग लावलीय. मी पण आताच हिरवे टोमॅटो आणी मिरच्या घेऊन आलोय. आज मस्त पैकी खर्डा आणी भाकरी सोबत जय महाराष्ट्र दिन साजरा करणार.

दिपक.कुवेत 01/05/2014 - 10:48
दिसतोय. हा विकांताला करुन ठेवतोच. बाकि थाई लाल मिरच्या (छोट्या वाल्या) असतात मात्र ठसकेबाज. त्या मानाने वर आहेत त्या नुसत्या रंगाला असतात. असो आपुनको ठेच्याशी मतलब. पाकृ आणि लिखाण ठेच्यासारखचं ठसकेबाज ह्वेसानंल.

यसवायजी 01/05/2014 - 11:17
स्साला ते घाटी लोग हाय ने, ते असलं काय्तरी खर्डा करते.. स्साला बिजा दिन सगला सुपडा साफ होते.. स्स्स..ज्जाळ्ळ.. लै भारी ह्या दोन-तीन दिवसात ठेचा,खर्डा यांनी चैन पडू दिली नाही. शेवटी मेसमधे जाताना एक पाकीट लाल मिरचीचा ठेचा विकत घेतला. दही आणी ठेचा आधाशासारखा हाणला. पुढे पेस्तनकाका म्हणतात त्याप्रमाणे.. ;)

In reply to by नंदन

मस्त ठेचा!!! कोलापूरकरणीला अनेक धन्यवाद!! :) मुद्दाम लॉग्-इन करून प्रतिसाद द्यावासा वाटावा अशी पाककृती!!! जियो!!!

बाबा पाटील 01/05/2014 - 13:01
आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव.

In reply to by बाबा पाटील

सखी 01/05/2014 - 17:30
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही. अपर्णाताई पाकृ एकदम झकास, मागे एकदा भारतात आल्यावर एका मैत्रिणीने जेवायला बोलवले होते, तिची स्वयंपाक करणारी जी बाई होती आम्ही मावशी म्हणतो त्यांनी, त्यांनी शोधुन शोधुन अशाच लाल मिरच्या आणुन ठेचा केला होता बरोबर गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी, सगळया मंडळीनी, बच्चे कंपनीनेसुद्धा असा ताव मारला की बास.

In reply to by सखी

रॉजरमूर 02/05/2014 - 19:48
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.
तसे तर आमच्या येथेही (भारतात) अजून तरी ऑफीस मध्ये मिरच्या किंवा ठेचा विकायला ठेवत नाही त्या आणायला मार्केट मध्येच जावे लागते.

In reply to by रॉजरमूर

सखी 02/05/2014 - 20:08
भावनांको समझा करो - आधीच ही अपर्णाताय, अद्वेय, एकसेएक पाकृ देतात ते सानिका, गपपा आहेतच छ्ळायला - त्यात बाबा पाटीलांनी हे असं म्ह्टल्यावर - आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव. आम्ही हाफीसात बसुन कामात लक्ष कसं लावायचं?

गणपा 01/05/2014 - 13:43
ए १ हाय साला काय कातील फोटो आहे एकदम..

In reply to by सुहास..

कैर्‍यांच्या फोडी कापून त्यात नुसते मीठ मसाला वगैरे चोपडले तरी सणासुदीला केलेल्या गोड्या डाळीच्या जेवणाची रंगत वाढते.

लाल ठेचा, हिरव्या मिर्च्यांचा खर्डा, तीळकूट वगैरे वगैरे छानपैकी तिखट चवीचे आणि तोंडाला लाळ सुटवणारे असले की चार घास नेहमीच जास्त जातात. लोणच्याला मात्र ती करामत नाही तितकीशी साधता येत.

समस्त कोल्हापुरी पैलवानांची आगाऊ माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो, की वर्‍हाडी ठेच्याची सर कोल्हापुरी ठेच्याला येत नाही. जिज्ञासूंनी 'केळकर यांचा वर्‍हाडी ठेचा' आणि तो वरच्या चित्रातला 'प्रवीण' ठेचा आणून स्वतःच शहानिशा करून पहावी. (कदाचित तो ब्रँडच वाईट असू शकतो, मान्य आहे)

In reply to by चिन्मय खंडागळे

सस्नेह 01/05/2014 - 18:30
मुळात कोल्हापुरी 'ठेचा' हा तद्दन बोगस शब्द आहे. कोल्हापुरात होतो तो मऱ्हाटमोळा 'खर्डा' ! अन त्यात भरपूर कांदा अन लसून घातलेला असतो.

In reply to by चिन्मय खंडागळे

स्पंदना 02/05/2014 - 04:31
अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते आहे की कोल्हापुरी ठेचा नसतो. आता म्या गरीबान एकदा तरी हा ठेचा कोल्हापुरी आहे म्हंटल का? नाही. मी फक्त ठेच्याची पाककृती दिली. अन हो कोल्हापुरात हिरव्या मिरचीचा खर्डाच खातात. आम्ही पण खर्डाच खातो. ;)

In reply to by स्पंदना

मैत्र 02/05/2014 - 14:12
हा अपर्णाताईंचा कोल्हापुरी पण लई भारी.. पण लाल मिरचीचा जगात भारी ठेचा वर्‍हाडी.. चिन्मय भौ.. त्या केळकरांच्या ठेचाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 02/05/2014 - 14:16
अपर्णा तैंचा प्रतिसाद वाचून पुढील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. सुज्ञां अधिक सांगणे न लगे ;) सखू, पावनं आल्यात, खर्डा टाक जरा तेंच्या पानात. अवं नगं. का वं? आओ सुवाशिनीनं कुकवाला अन मर्दानं खर्ड्याला न्हाई म्हनू नाई.. अवो पर आमी आमच्या आबाआज्यापासून हिर्व्या मिर्चीचा खर्डाच खातो! अन आमी काय हिर्वा रंग लावल्याला मैदा खातो काय? होऊन जौद्या मग डबल!

In reply to by चिन्मय खंडागळे

इरसाल 02/05/2014 - 09:51
आम्हीही वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणेच प्रविणचा कोल्हापुरी ठेचा घेवुन येतो बरे, परंतु त्याला जास्त काळ टिकविण्यासाठी त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे तो म्हणावा तितुका चांगला लागत नाही. आता मा. संपादकीण्बैनी दिलेल्या पाकृ-बरहुकुम करुन पहावा म्हणतो. एक (कु)शंका ओल्या लाल मिरच्यांच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यातर योग्य तो इफेक्ट येणार नाही का ? (लाल ओल्या मिरच्या मिळत नाहीत इथे)

अर्धवटराव 01/05/2014 - 20:49
च्यायला...खर्डा म्हणा कि ठेचा म्हणा कि अजुनकाहि... जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो हा प्रकार. पाकृ तर काय तुफ्फान जमली आहे. एक नंबर.

Prajakta२१ 01/05/2014 - 21:44
एकापेक्षा एक भारी पाककृतींचा पाऊस पडतोय तेवढीच गरमीतून आणि उकाड्यातून सुटका :-) :-) :-) सगळ्यांना धन्यवाद

स्पंदना 02/05/2014 - 04:33
मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्/आहार कमी होतो. त्यात जरा अस काही गरम नसलेल खायला मिळाली की कोरभर भाकरी चढ जाते. एव्हढंच. सर्वजणांना धन्यवाद. :) तिखट पण चवदार अपर्णा

मृत्युन्जय 02/05/2014 - 09:11
यस हाच ठेचा. पण अद्वेय ने दिलेली पाकृ पण एकदा करुन बघायला हरकत नाही. तिखटाने ज्यांच्या नको तिथे जाळ निघतो त्यांनी तोच ठेचा म्हणुन खावा. बादवे अद्वेयची पाकृ कदाचित खर्डा या प्रकाराच्या जवळपास जावी. ठेचा म्हणजे मात्र हाच पाहिजे,

In reply to by मृत्युन्जय

स्पंदना 03/05/2014 - 16:13
मृत्युंजय जीभेच्या फटकार्‍यापेक्षा जरा कमीच तिखट आहे हा ठेचा. जरुर ट्राय करा. खर सांगते, हल्ली माझ्या लहाण मुलाला सुद्धा या ठेच्याशिवाय जेवण जात नाही. फिर आपके लिये क्या चिज है ठेचा?

समीरसूर 02/05/2014 - 11:44
ठेचा जम्या! ये लाल रंग कब मुझे छोडेगा... खूप छान पाककृती आणि फोटो देखील. बाकी जिभेच्या चवचालपणावर एकमत. काल एका मुंजीला गेलो होतो. त्या कार्यालयातलं जेवण अप्रतिम असतं असं ऐकलं होतं. पुण्यात सगळंच अप्रतिम असतं. मुंजविधी सुरु असतांना माझं लक्ष जेवणाच्या घोषणेकडं लागलं होतं. बरं कुणाला विचारायची सोय नाही; लोकं म्हणतील घरी जेवायला मिळतं की नाही याला. म्हणून चुळबूळ करत बसून राहिलो. चिक्कार गर्दी असूनदेखील विशेष 'बघण्यासारखं' असं काहीच नव्हतं. निदान थोडा वेळ का होईना मनावर थोडा प्रसन्नतेचा शिडकावा होतो. पण आमचं नशीब खोट! बाहेरच्या रणरणत्या उन्हासारखंच कार्यालयातदेखील नुसती रणरणच होती. अचानक एक धमकीवजा सूचना ऐकू आली. "जेवण तयार आहे; सगळ्यांनी जेवणासाठी पहिल्या मजल्यावर जावे". मी लगेच माझ्या सोबतच्या २-३ सोसायटीमित्रांकडे अपेक्षेनं पाहिलं. ते ढिम्म बसून होते. शेवटी मीच "चला जेऊन येऊ या; विधी संपतील तोपर्यंत. मग आल्यावर भेटू; घरी जायला उशीर होईल नाहीतर आणि ऊन तर वाढतच चाललं आहे..." असं बोलून त्यांना घेऊन पहिल्या मजल्यावर कूच केलं. जेवण घेतल्यावर मात्र घोर निराशा पदरी आली. बटाट्याची सुकी भाजी आंबट लागत होती; एक दुसरी भाजी अत्यंत गचाळ होती. त्यात पाणी, चिंच, आणि काहीतरी गिळगिळीत अशी विचित्र चव लागत होती. आम्रखंडापेक्षा फ्लेवर्ड दही बरं लागलं असतं. हराभरा कबाब खरंच चांगले होते पण त्यासोबत दुसरं काही असलं तर त्याची मजा. छ्या, फारच रसभंग झाला. :-( एनीवे, भाकरी टाका तव्यावर; आम्ही आलोच. ;-)

In reply to by यशोधरा

समीरसूर 02/05/2014 - 14:03
पण खास पुणेरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे हे कार्यालय. केवढ्या आशेने गेलो होतो मी. सब पचका कर दिया... :-( भूक लागलेली असल्याने ७-८ पुर्‍या, ४-५ हरेभरे कबाब, थोडा मसाले भात असे व्यवस्थित जेवलो मी. अन्नाला नावे ठेवू नये या मताचा मी आहे पण अपेक्षांचे मनोरे ढासळल्यावर थोडे दु:ख होतेच ना! :-( शिवाय सगळ्या अन्नाचा वाढपींनी ताबा घेतला होता. बुफे जेवण होते पण ते वाढतील तेवढेच घ्यायचे...आणि ते वाढणार सुक्या बटाट्याच्या भाजीच्या मोजून ४ फोडी, १ पुरी, अर्धा डाव भरून भाजी...

In reply to by समीरसूर

मैत्र 02/05/2014 - 14:12
धमकीवजा सूचना -- भरपूर पाट्या होत्या का कार्यालयात :)ओळखीचं वाटतंय. इतकं वाईट नसतं जेवण. एखादा दिवस असतो असा..

In reply to by मैत्र

समीरसूर 02/05/2014 - 14:52
पाट्या नव्ह्त्या. आणि सूचना ज्याची मुंज होती त्याच्याच एखाद्या आत्या-मावशीकडून आली होती. कार्यालयातल्या कर्मचार्‍यांची नव्हती. :-) हो त्यादिवशी कदाचित मूड नसेल स्वयंपाकी मंडळींचा, मालकाने एप्रिल महिन्याचा पगार दिला नसेल किंवा उकाड्यामुळे हैराण झाले असतील बिचारे, काल मरणाचे ऊन होते...चालायचेच...

In reply to by समीरसूर

मैत्र 02/05/2014 - 18:51
धमकीवजा सूचना .. असंख्य पाट्या आणि उत्तम पुणेरी जेवण असं एक कार्यालय आहे प्रसिद्ध.. अस्सल पुणेकर ओळखतीलच त्यामुळे उगाच थेट नाव द्यायची गरज नाही.. (तरीही हिंट -- सारसबागेजवळ आहे हे :) असो ठेचाच्या धाग्यावर फार अवांतर होतंय..

In reply to by समीरसूर

यशोधरा 02/05/2014 - 14:32
बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या ४ तरी फोडी कशाला हव्या म्हणते मी! :P असो. गंम्मत सोडली तर थोडेफार जेवण तरी तुम्ही व्यवस्थित जेवू शकलात हे बरे झाले. भूकेची वेळ होती.

In reply to by यशोधरा

समीरसूर 02/05/2014 - 14:48
भुकेची वेळ होती आणि जेवणही तयार होते. मी यातच खुश होतो. :-) भूक लागल्यावर लगेच अन्न मिळणे हे सुख काही औरच. भूक लागल्यावर भाजी कसली आहे, पोळ्या कच्च्या आहेत का वगैरे न बघता ताट स्वच्छ केल्याशिवाय उठणे सव्भावातच बसत नाही. कालची बटाट्याची भाजी उन्हामुळे नासली आणि म्हणून आंबट लागत होती अशी कुजबूज सुरू असतांनादेखील पानातली सगळी भाजी संपवली. अन्न वाया घालवणे अजिबात पटत नाही. कदाचित लहानपणी कित्येक लोकांची दोन वेळचे अन्न मिळवण्याची मारामार, लढाई जवळून पाहिल्याने अन्नाइतके मुल्यवान मला काहीच वाटत नाही. आणि दुसरे पाणी! बाकी रुपया, सोना, और हवेली तो आते जाते रहते है...भुकेच्या वेळी अन्न मिळाले नाही तर सारी दुनिया, सारी खुदाई झूठ लगती है. एक-एक रुपयाचे दूध घेऊन त्यात दिवसभराचा ४-५ लोकांचा चहा करून पिणारी कुटुंबे पाहिली आहेत मी. कदाचित तेव्हापासूनच हे नको, ती भाजी आवडत नाही; पोळ्यांच्या कडा कच्च्या आहेत; डब्यातली पोळी संपली, नुसती भाजी कशी खाणार, डब्यातली भाजी संपली, नुसती पोळी कशी खाणार.. हे अगदी १००% बंद आहे. जे पानात असेल ते सगळे संपवायचे अशीच सवय लागली आहे.

त्रिवेणी 02/05/2014 - 14:26
अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ. पण माझा आपला ओल्या लाल मिरच्या, बचकाभर लसूण(सालासहीत), मीठ आणि जिरं बाकी काहीच नको. खाताना ठेच्यावर कच्च तेल आणि बाजरीची शिळी भाकरी आणि नाचणीचा चुलीवर भाजलेला पापड. माझ्यासाठी पंचपक्वान्न.

पिंगू 02/05/2014 - 14:30
हा ठेचा खाल्ल्यानंतर बाथरुमच्या बाजूलाच ठाण मांडून बसायला लागेल.. असो ह्यावरुन मितानच्या तिखटीची पाककृती आठवली..

कुसुमावती 02/05/2014 - 14:52
फोटो लई भारी. अपर्णाताई तुमची पाकृ सांगायची पद्धत रसाळ आहे, अगदी तुमच्याशी गप्पा मारतेय अस वाटल.

मिरचीच्या एकाहून एक लै भारी पाकृ येत आहेत. त्या पाहूनच तोंडात लाळ आणि पोटात जाळ झाला आहे. :) भारतियांचे मिरचीशिवाय इतके "पान" हलणार नाही या भविष्याची कोलंबसला थोडीतरी कल्पना असती तर तो भारताबरोबर मिरचीचा व्यापार सुरू करून गडगंज झाला असता... पुढच्या सगळ्या वसाहतवादाच्या उपद्व्यापाची गरजच पडली नसती. ;)

लेख अगदी पाक्रु सारखाच ठसकेबाज . डोंबिवलीत फडके रोड वर काळे यांचे शमी गृह उद्योग नावाचे एक दुकान २५/३० वर्षे आहे. त्यांच्याकडे खर्डा नावाचा एक लाल भडक जाळ प्रकार मिळतो. सांगली येथून ते मागवतात (त्यांच्या एका नातेवाईकाचा उद्योग आहे) गेली २५ वर्षे तीच चव टिकून आहे. एकदा खाऊन बघा. व्हराडी,कोल्हापुरी, प्रवीण सर्व विसरून जाल. या खरड्याची महती श्री काळे यांच्या तोंडून ऐकणे हा सुद्धा एक छान अनुभव आहे.

In reply to by बॅटमॅन

आँं, तुम्हाला "शमी" माहीत आहे? बघा, बघा, खूद्द गोथॅम वासियांना पण डोंबिवलीतील फडके रोड आणि शमी माहीत आहे. उगाच नाही, डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 03/05/2014 - 00:02
अहो माहिती अष्णारच. त्यांचं माईनमुळा लोणचं मिरजेतच तयार व्हायचं त्यामुळं मिरजेत सगळीकडं मिळायचं. रॉ मट्रियल तिकडचंच, त्यामुळं तसं होणारच. अवांतरः माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो हे पाहून आश्चर्य वाटलं होतं.

In reply to by बॅटमॅन

योग्य.. मला पण हा प्रकार, चिपळूणला समजला. बाकी, शमी मध्ये कांदा-लसूण तिखट पण बर्‍यापैकी मिळते. (सही बदलावी काय? "आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्नीर करू शकतो." किंवा " धाग्याचे काश्मीर करणे, हा आमचा मिपासिद्ध अधिकार आहे.")

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 03/05/2014 - 16:17
अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून माहीत असुन काय फायदा? बाकी जगाला कोठे हा माईन मुळा ठावुक आहे? नुसत्या आठवणीने मरायला होतयं. बाकी काय व्युतपत्ती असावी या माईन मुळ्याची? अस का नाव आहे? हा मुळचा भारतिय की आणि कुठला?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 03/05/2014 - 23:13
व्युत्पत्ती काय की. अन भारतीय असावा, कारण सांगलीकोल्लापूर सोडून अन्य कुठे दिसला नाही मला हा प्रकार. कर्नाटकी असावा म्हटले तर धारवाडकडच्या आमच्या नातलगांना ठौक नव्हता. मुवि म्हंटात चिपळुणात मिळतो तर मग २-४ जिल्ह्यांतच होत असावा हा प्रकार. लै जीवघेणा बगा. त्याचं लोणचं पुरेसं मुरलं की त्याची साल लगेच निघते, ती तशीच खायची-तिच्यातही थोडा मसाला इ. उतरलेला असतो. मग तो मऊ अन ओलसर माईनमुळा घ्यायचा, अन त्याचा लहानसा तुकडा तोडून तोंडाने त्याचा सर्व रस शोषून घ्यायचा. असे करत करत तो माईनमुळा संपवायचा. प्रत्येक तुकडा शोषून घेताना जी किक बसते तिची बरोबरी एखादी व्हिस्की पिल्यावर बसणार्‍या किकइतकीच इण्टेन्स असते असे म्हणावयास हर्कत नसावी. (कट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्टर माईनमुळाप्रेमी) बॅटमॅन.

In reply to by यशोधरा

पण मिरजेतल्या वस्तूंना उठाव तर आमचे डोंबोलीच देतं. थोडक्यात काय, तर असली गुण-ग्राहक मंडळी डोंबोलीत असल्याने आमचे डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by यशोधरा

बॅटमॅन 03/05/2014 - 23:05
आई शप्पथ, यशोधराजी ने क्या बात बोली है ! बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!! या सत्य प्रतिसादासाठी तुम्हांला एक दुर्वांकुरी थाळी माझ्याकडून.

In reply to by बॅटमॅन

आता ह्यातून एकच सिद्ध होते, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण... (ज्यासी असती विरोधक अनेक तोची राजा ओळखावा, असे कुठेतरी वाचले आहे.)

In reply to by बॅटमॅन

कसं दिसतं वो ते तुमचं माइनमुळा ? तेचं एक फोटू टाका की हितं. आमी जाळ्यात शोदलं तर हे फोटू मिळालं...  *shok* *dash1*

एसमाळी 01/05/2014 - 09:58
आयला त्या ठेच्याच्या धाग्याने चांगलीच आग लावलीय. मी पण आताच हिरवे टोमॅटो आणी मिरच्या घेऊन आलोय. आज मस्त पैकी खर्डा आणी भाकरी सोबत जय महाराष्ट्र दिन साजरा करणार.

दिपक.कुवेत 01/05/2014 - 10:48
दिसतोय. हा विकांताला करुन ठेवतोच. बाकि थाई लाल मिरच्या (छोट्या वाल्या) असतात मात्र ठसकेबाज. त्या मानाने वर आहेत त्या नुसत्या रंगाला असतात. असो आपुनको ठेच्याशी मतलब. पाकृ आणि लिखाण ठेच्यासारखचं ठसकेबाज ह्वेसानंल.

यसवायजी 01/05/2014 - 11:17
स्साला ते घाटी लोग हाय ने, ते असलं काय्तरी खर्डा करते.. स्साला बिजा दिन सगला सुपडा साफ होते.. स्स्स..ज्जाळ्ळ.. लै भारी ह्या दोन-तीन दिवसात ठेचा,खर्डा यांनी चैन पडू दिली नाही. शेवटी मेसमधे जाताना एक पाकीट लाल मिरचीचा ठेचा विकत घेतला. दही आणी ठेचा आधाशासारखा हाणला. पुढे पेस्तनकाका म्हणतात त्याप्रमाणे.. ;)

In reply to by नंदन

मस्त ठेचा!!! कोलापूरकरणीला अनेक धन्यवाद!! :) मुद्दाम लॉग्-इन करून प्रतिसाद द्यावासा वाटावा अशी पाककृती!!! जियो!!!

बाबा पाटील 01/05/2014 - 13:01
आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव.

In reply to by बाबा पाटील

सखी 01/05/2014 - 17:30
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही. अपर्णाताई पाकृ एकदम झकास, मागे एकदा भारतात आल्यावर एका मैत्रिणीने जेवायला बोलवले होते, तिची स्वयंपाक करणारी जी बाई होती आम्ही मावशी म्हणतो त्यांनी, त्यांनी शोधुन शोधुन अशाच लाल मिरच्या आणुन ठेचा केला होता बरोबर गरमगरम ज्वारीची भाकरी आणि भरली वांगी, सगळया मंडळीनी, बच्चे कंपनीनेसुद्धा असा ताव मारला की बास.

In reply to by सखी

रॉजरमूर 02/05/2014 - 19:48
ओ नका हो अजुन आठवणी काढु, इथे ऑफिसमधे का$$$$ही मिळत नाही.
तसे तर आमच्या येथेही (भारतात) अजून तरी ऑफीस मध्ये मिरच्या किंवा ठेचा विकायला ठेवत नाही त्या आणायला मार्केट मध्येच जावे लागते.

In reply to by रॉजरमूर

सखी 02/05/2014 - 20:08
भावनांको समझा करो - आधीच ही अपर्णाताय, अद्वेय, एकसेएक पाकृ देतात ते सानिका, गपपा आहेतच छ्ळायला - त्यात बाबा पाटीलांनी हे असं म्ह्टल्यावर - आणी चुलीत भाजलेल वांग.बरोबर गरम गरम बाजरीची भाकरी,कांद्याची पात्,आणी कैरीच लोणच,सांडगे आणी पापड्,आणी वरती ग्लासभर गोड ताक.समाधी लागती राव. आम्ही हाफीसात बसुन कामात लक्ष कसं लावायचं?

गणपा 01/05/2014 - 13:43
ए १ हाय साला काय कातील फोटो आहे एकदम..

In reply to by सुहास..

कैर्‍यांच्या फोडी कापून त्यात नुसते मीठ मसाला वगैरे चोपडले तरी सणासुदीला केलेल्या गोड्या डाळीच्या जेवणाची रंगत वाढते.

लाल ठेचा, हिरव्या मिर्च्यांचा खर्डा, तीळकूट वगैरे वगैरे छानपैकी तिखट चवीचे आणि तोंडाला लाळ सुटवणारे असले की चार घास नेहमीच जास्त जातात. लोणच्याला मात्र ती करामत नाही तितकीशी साधता येत.

समस्त कोल्हापुरी पैलवानांची आगाऊ माफी मागून नम्रपणे नमूद करू इच्छितो, की वर्‍हाडी ठेच्याची सर कोल्हापुरी ठेच्याला येत नाही. जिज्ञासूंनी 'केळकर यांचा वर्‍हाडी ठेचा' आणि तो वरच्या चित्रातला 'प्रवीण' ठेचा आणून स्वतःच शहानिशा करून पहावी. (कदाचित तो ब्रँडच वाईट असू शकतो, मान्य आहे)

In reply to by चिन्मय खंडागळे

सस्नेह 01/05/2014 - 18:30
मुळात कोल्हापुरी 'ठेचा' हा तद्दन बोगस शब्द आहे. कोल्हापुरात होतो तो मऱ्हाटमोळा 'खर्डा' ! अन त्यात भरपूर कांदा अन लसून घातलेला असतो.

In reply to by चिन्मय खंडागळे

स्पंदना 02/05/2014 - 04:31
अहो चिन्मय स्नेहांकिता म्हणते आहे की कोल्हापुरी ठेचा नसतो. आता म्या गरीबान एकदा तरी हा ठेचा कोल्हापुरी आहे म्हंटल का? नाही. मी फक्त ठेच्याची पाककृती दिली. अन हो कोल्हापुरात हिरव्या मिरचीचा खर्डाच खातात. आम्ही पण खर्डाच खातो. ;)

In reply to by स्पंदना

मैत्र 02/05/2014 - 14:12
हा अपर्णाताईंचा कोल्हापुरी पण लई भारी.. पण लाल मिरचीचा जगात भारी ठेचा वर्‍हाडी.. चिन्मय भौ.. त्या केळकरांच्या ठेचाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद..

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 02/05/2014 - 14:16
अपर्णा तैंचा प्रतिसाद वाचून पुढील दृश्य डोळ्यांसमोर तरळले. सुज्ञां अधिक सांगणे न लगे ;) सखू, पावनं आल्यात, खर्डा टाक जरा तेंच्या पानात. अवं नगं. का वं? आओ सुवाशिनीनं कुकवाला अन मर्दानं खर्ड्याला न्हाई म्हनू नाई.. अवो पर आमी आमच्या आबाआज्यापासून हिर्व्या मिर्चीचा खर्डाच खातो! अन आमी काय हिर्वा रंग लावल्याला मैदा खातो काय? होऊन जौद्या मग डबल!

In reply to by चिन्मय खंडागळे

इरसाल 02/05/2014 - 09:51
आम्हीही वरील चित्रात दर्शविल्याप्रमाणेच प्रविणचा कोल्हापुरी ठेचा घेवुन येतो बरे, परंतु त्याला जास्त काळ टिकविण्यासाठी त्यावर केलेल्या प्रक्रियेमुळे तो म्हणावा तितुका चांगला लागत नाही. आता मा. संपादकीण्बैनी दिलेल्या पाकृ-बरहुकुम करुन पहावा म्हणतो. एक (कु)शंका ओल्या लाल मिरच्यांच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या वापरल्यातर योग्य तो इफेक्ट येणार नाही का ? (लाल ओल्या मिरच्या मिळत नाहीत इथे)

अर्धवटराव 01/05/2014 - 20:49
च्यायला...खर्डा म्हणा कि ठेचा म्हणा कि अजुनकाहि... जिभेला कातिलाना झटके देण्याचं काम चोख बजावतो हा प्रकार. पाकृ तर काय तुफ्फान जमली आहे. एक नंबर.

Prajakta२१ 01/05/2014 - 21:44
एकापेक्षा एक भारी पाककृतींचा पाऊस पडतोय तेवढीच गरमीतून आणि उकाड्यातून सुटका :-) :-) :-) सगळ्यांना धन्यवाद

स्पंदना 02/05/2014 - 04:33
मंडळी आधीच उन्हाळ्याने जेवण्/आहार कमी होतो. त्यात जरा अस काही गरम नसलेल खायला मिळाली की कोरभर भाकरी चढ जाते. एव्हढंच. सर्वजणांना धन्यवाद. :) तिखट पण चवदार अपर्णा

मृत्युन्जय 02/05/2014 - 09:11
यस हाच ठेचा. पण अद्वेय ने दिलेली पाकृ पण एकदा करुन बघायला हरकत नाही. तिखटाने ज्यांच्या नको तिथे जाळ निघतो त्यांनी तोच ठेचा म्हणुन खावा. बादवे अद्वेयची पाकृ कदाचित खर्डा या प्रकाराच्या जवळपास जावी. ठेचा म्हणजे मात्र हाच पाहिजे,

In reply to by मृत्युन्जय

स्पंदना 03/05/2014 - 16:13
मृत्युंजय जीभेच्या फटकार्‍यापेक्षा जरा कमीच तिखट आहे हा ठेचा. जरुर ट्राय करा. खर सांगते, हल्ली माझ्या लहाण मुलाला सुद्धा या ठेच्याशिवाय जेवण जात नाही. फिर आपके लिये क्या चिज है ठेचा?

समीरसूर 02/05/2014 - 11:44
ठेचा जम्या! ये लाल रंग कब मुझे छोडेगा... खूप छान पाककृती आणि फोटो देखील. बाकी जिभेच्या चवचालपणावर एकमत. काल एका मुंजीला गेलो होतो. त्या कार्यालयातलं जेवण अप्रतिम असतं असं ऐकलं होतं. पुण्यात सगळंच अप्रतिम असतं. मुंजविधी सुरु असतांना माझं लक्ष जेवणाच्या घोषणेकडं लागलं होतं. बरं कुणाला विचारायची सोय नाही; लोकं म्हणतील घरी जेवायला मिळतं की नाही याला. म्हणून चुळबूळ करत बसून राहिलो. चिक्कार गर्दी असूनदेखील विशेष 'बघण्यासारखं' असं काहीच नव्हतं. निदान थोडा वेळ का होईना मनावर थोडा प्रसन्नतेचा शिडकावा होतो. पण आमचं नशीब खोट! बाहेरच्या रणरणत्या उन्हासारखंच कार्यालयातदेखील नुसती रणरणच होती. अचानक एक धमकीवजा सूचना ऐकू आली. "जेवण तयार आहे; सगळ्यांनी जेवणासाठी पहिल्या मजल्यावर जावे". मी लगेच माझ्या सोबतच्या २-३ सोसायटीमित्रांकडे अपेक्षेनं पाहिलं. ते ढिम्म बसून होते. शेवटी मीच "चला जेऊन येऊ या; विधी संपतील तोपर्यंत. मग आल्यावर भेटू; घरी जायला उशीर होईल नाहीतर आणि ऊन तर वाढतच चाललं आहे..." असं बोलून त्यांना घेऊन पहिल्या मजल्यावर कूच केलं. जेवण घेतल्यावर मात्र घोर निराशा पदरी आली. बटाट्याची सुकी भाजी आंबट लागत होती; एक दुसरी भाजी अत्यंत गचाळ होती. त्यात पाणी, चिंच, आणि काहीतरी गिळगिळीत अशी विचित्र चव लागत होती. आम्रखंडापेक्षा फ्लेवर्ड दही बरं लागलं असतं. हराभरा कबाब खरंच चांगले होते पण त्यासोबत दुसरं काही असलं तर त्याची मजा. छ्या, फारच रसभंग झाला. :-( एनीवे, भाकरी टाका तव्यावर; आम्ही आलोच. ;-)

In reply to by यशोधरा

समीरसूर 02/05/2014 - 14:03
पण खास पुणेरी जेवणासाठी प्रसिद्ध आहे हे कार्यालय. केवढ्या आशेने गेलो होतो मी. सब पचका कर दिया... :-( भूक लागलेली असल्याने ७-८ पुर्‍या, ४-५ हरेभरे कबाब, थोडा मसाले भात असे व्यवस्थित जेवलो मी. अन्नाला नावे ठेवू नये या मताचा मी आहे पण अपेक्षांचे मनोरे ढासळल्यावर थोडे दु:ख होतेच ना! :-( शिवाय सगळ्या अन्नाचा वाढपींनी ताबा घेतला होता. बुफे जेवण होते पण ते वाढतील तेवढेच घ्यायचे...आणि ते वाढणार सुक्या बटाट्याच्या भाजीच्या मोजून ४ फोडी, १ पुरी, अर्धा डाव भरून भाजी...

In reply to by समीरसूर

मैत्र 02/05/2014 - 14:12
धमकीवजा सूचना -- भरपूर पाट्या होत्या का कार्यालयात :)ओळखीचं वाटतंय. इतकं वाईट नसतं जेवण. एखादा दिवस असतो असा..

In reply to by मैत्र

समीरसूर 02/05/2014 - 14:52
पाट्या नव्ह्त्या. आणि सूचना ज्याची मुंज होती त्याच्याच एखाद्या आत्या-मावशीकडून आली होती. कार्यालयातल्या कर्मचार्‍यांची नव्हती. :-) हो त्यादिवशी कदाचित मूड नसेल स्वयंपाकी मंडळींचा, मालकाने एप्रिल महिन्याचा पगार दिला नसेल किंवा उकाड्यामुळे हैराण झाले असतील बिचारे, काल मरणाचे ऊन होते...चालायचेच...

In reply to by समीरसूर

मैत्र 02/05/2014 - 18:51
धमकीवजा सूचना .. असंख्य पाट्या आणि उत्तम पुणेरी जेवण असं एक कार्यालय आहे प्रसिद्ध.. अस्सल पुणेकर ओळखतीलच त्यामुळे उगाच थेट नाव द्यायची गरज नाही.. (तरीही हिंट -- सारसबागेजवळ आहे हे :) असो ठेचाच्या धाग्यावर फार अवांतर होतंय..

In reply to by समीरसूर

यशोधरा 02/05/2014 - 14:32
बघा आता! आंबट बटाटा भाजीच्या ४ तरी फोडी कशाला हव्या म्हणते मी! :P असो. गंम्मत सोडली तर थोडेफार जेवण तरी तुम्ही व्यवस्थित जेवू शकलात हे बरे झाले. भूकेची वेळ होती.

In reply to by यशोधरा

समीरसूर 02/05/2014 - 14:48
भुकेची वेळ होती आणि जेवणही तयार होते. मी यातच खुश होतो. :-) भूक लागल्यावर लगेच अन्न मिळणे हे सुख काही औरच. भूक लागल्यावर भाजी कसली आहे, पोळ्या कच्च्या आहेत का वगैरे न बघता ताट स्वच्छ केल्याशिवाय उठणे सव्भावातच बसत नाही. कालची बटाट्याची भाजी उन्हामुळे नासली आणि म्हणून आंबट लागत होती अशी कुजबूज सुरू असतांनादेखील पानातली सगळी भाजी संपवली. अन्न वाया घालवणे अजिबात पटत नाही. कदाचित लहानपणी कित्येक लोकांची दोन वेळचे अन्न मिळवण्याची मारामार, लढाई जवळून पाहिल्याने अन्नाइतके मुल्यवान मला काहीच वाटत नाही. आणि दुसरे पाणी! बाकी रुपया, सोना, और हवेली तो आते जाते रहते है...भुकेच्या वेळी अन्न मिळाले नाही तर सारी दुनिया, सारी खुदाई झूठ लगती है. एक-एक रुपयाचे दूध घेऊन त्यात दिवसभराचा ४-५ लोकांचा चहा करून पिणारी कुटुंबे पाहिली आहेत मी. कदाचित तेव्हापासूनच हे नको, ती भाजी आवडत नाही; पोळ्यांच्या कडा कच्च्या आहेत; डब्यातली पोळी संपली, नुसती भाजी कशी खाणार, डब्यातली भाजी संपली, नुसती पोळी कशी खाणार.. हे अगदी १००% बंद आहे. जे पानात असेल ते सगळे संपवायचे अशीच सवय लागली आहे.

त्रिवेणी 02/05/2014 - 14:26
अपर्णा ताई लय भारी ठेचा बघ. पण माझा आपला ओल्या लाल मिरच्या, बचकाभर लसूण(सालासहीत), मीठ आणि जिरं बाकी काहीच नको. खाताना ठेच्यावर कच्च तेल आणि बाजरीची शिळी भाकरी आणि नाचणीचा चुलीवर भाजलेला पापड. माझ्यासाठी पंचपक्वान्न.

पिंगू 02/05/2014 - 14:30
हा ठेचा खाल्ल्यानंतर बाथरुमच्या बाजूलाच ठाण मांडून बसायला लागेल.. असो ह्यावरुन मितानच्या तिखटीची पाककृती आठवली..

कुसुमावती 02/05/2014 - 14:52
फोटो लई भारी. अपर्णाताई तुमची पाकृ सांगायची पद्धत रसाळ आहे, अगदी तुमच्याशी गप्पा मारतेय अस वाटल.

मिरचीच्या एकाहून एक लै भारी पाकृ येत आहेत. त्या पाहूनच तोंडात लाळ आणि पोटात जाळ झाला आहे. :) भारतियांचे मिरचीशिवाय इतके "पान" हलणार नाही या भविष्याची कोलंबसला थोडीतरी कल्पना असती तर तो भारताबरोबर मिरचीचा व्यापार सुरू करून गडगंज झाला असता... पुढच्या सगळ्या वसाहतवादाच्या उपद्व्यापाची गरजच पडली नसती. ;)

लेख अगदी पाक्रु सारखाच ठसकेबाज . डोंबिवलीत फडके रोड वर काळे यांचे शमी गृह उद्योग नावाचे एक दुकान २५/३० वर्षे आहे. त्यांच्याकडे खर्डा नावाचा एक लाल भडक जाळ प्रकार मिळतो. सांगली येथून ते मागवतात (त्यांच्या एका नातेवाईकाचा उद्योग आहे) गेली २५ वर्षे तीच चव टिकून आहे. एकदा खाऊन बघा. व्हराडी,कोल्हापुरी, प्रवीण सर्व विसरून जाल. या खरड्याची महती श्री काळे यांच्या तोंडून ऐकणे हा सुद्धा एक छान अनुभव आहे.

In reply to by बॅटमॅन

आँं, तुम्हाला "शमी" माहीत आहे? बघा, बघा, खूद्द गोथॅम वासियांना पण डोंबिवलीतील फडके रोड आणि शमी माहीत आहे. उगाच नाही, डोंबिवलीला मध्यवर्ती ठिकाण म्हणत.

In reply to by मुक्त विहारि

बॅटमॅन 03/05/2014 - 00:02
अहो माहिती अष्णारच. त्यांचं माईनमुळा लोणचं मिरजेतच तयार व्हायचं त्यामुळं मिरजेत सगळीकडं मिळायचं. रॉ मट्रियल तिकडचंच, त्यामुळं तसं होणारच. अवांतरः माईनमुळा हा प्रकारच कैक मराठी लोकांनाही ठौक नसतो हे पाहून आश्चर्य वाटलं होतं.

In reply to by बॅटमॅन

योग्य.. मला पण हा प्रकार, चिपळूणला समजला. बाकी, शमी मध्ये कांदा-लसूण तिखट पण बर्‍यापैकी मिळते. (सही बदलावी काय? "आम्ही कुठल्याही धाग्याचे काश्नीर करू शकतो." किंवा " धाग्याचे काश्मीर करणे, हा आमचा मिपासिद्ध अधिकार आहे.")

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 03/05/2014 - 16:17
अहो आम्हाला अगदी लहाणपणीपासून माहीत असुन काय फायदा? बाकी जगाला कोठे हा माईन मुळा ठावुक आहे? नुसत्या आठवणीने मरायला होतयं. बाकी काय व्युतपत्ती असावी या माईन मुळ्याची? अस का नाव आहे? हा मुळचा भारतिय की आणि कुठला?

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 03/05/2014 - 23:13
व्युत्पत्ती काय की. अन भारतीय असावा, कारण सांगलीकोल्लापूर सोडून अन्य कुठे दिसला नाही मला हा प्रकार. कर्नाटकी असावा म्हटले तर धारवाडकडच्या आमच्या नातलगांना ठौक नव्हता. मुवि म्हंटात चिपळुणात मिळतो तर मग २-४ जिल्ह्यांतच होत असावा हा प्रकार. लै जीवघेणा बगा. त्याचं लोणचं पुरेसं मुरलं की त्याची साल लगेच निघते, ती तशीच खायची-तिच्यातही थोडा मसाला इ. उतरलेला असतो. मग तो मऊ अन ओलसर माईनमुळा घ्यायचा, अन त्याचा लहानसा तुकडा तोडून तोंडाने त्याचा सर्व रस शोषून घ्यायचा. असे करत करत तो माईनमुळा संपवायचा. प्रत्येक तुकडा शोषून घेताना जी किक बसते तिची बरोबरी एखादी व्हिस्की पिल्यावर बसणार्‍या किकइतकीच इण्टेन्स असते असे म्हणावयास हर्कत नसावी. (कट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्टर माईनमुळाप्रेमी) बॅटमॅन.

In reply to by यशोधरा

पण मिरजेतल्या वस्तूंना उठाव तर आमचे डोंबोलीच देतं. थोडक्यात काय, तर असली गुण-ग्राहक मंडळी डोंबोलीत असल्याने आमचे डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण.

In reply to by यशोधरा

बॅटमॅन 03/05/2014 - 23:05
आई शप्पथ, यशोधराजी ने क्या बात बोली है ! बोली है तो ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!! या सत्य प्रतिसादासाठी तुम्हांला एक दुर्वांकुरी थाळी माझ्याकडून.

In reply to by बॅटमॅन

आता ह्यातून एकच सिद्ध होते, की डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण... (ज्यासी असती विरोधक अनेक तोची राजा ओळखावा, असे कुठेतरी वाचले आहे.)

In reply to by बॅटमॅन

कसं दिसतं वो ते तुमचं माइनमुळा ? तेचं एक फोटू टाका की हितं. आमी जाळ्यात शोदलं तर हे फोटू मिळालं...  *shok* *dash1*
http://www.misalpav.com/node/27742 अन http://www.misalpav.com/node/27744 वाचल्यावर आपले घरात बनणारे साधे सुधे प्रकारच जीभेला कसे गुलाम बनवतात याची सहज कल्पना यावी. कितीही देशी विदेशी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखली तरी अनिवार ईच्छा म्हणता येइल ती, अश्या अनवट पदार्थांचीच होते. अन एकदा का जीभेला त्या चवीची आठवण झाली की मग आपलं काही म्हणता काही चालत नाही त्यापुढे! नाही कां? तशी ही जीभ एक महाभयानक प्रकरण आहे.

विद्या कॉमर्स लायब्ररी

माहितगार ·

जयनीत 02/05/2014 - 16:34
''''आयुष्यात कोण कशा साठी लढतो तर कोण कशा साठी प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही.''''' मोजक्या शब्दात खुप काही बोललात.

आदूबाळ 02/05/2014 - 18:25
तुम्हाला कन्या शाळेसमोरची "विद्या कॉमर्स लायब्ररी" अभिप्रेत आहे का? त्याच्या मालकांचं नाव "आठवले". काकांचे चिरंजीव आमोद आठवले काही वर्षं चालवत असत. रस्तारुंदीकरणात लायब्ररीची जागा गेली बहुदा. मी विद्यार्थीदशेत अनेक वर्षं मेंबर होतो. काकांना स्वतःला चांगलीच माहिती होती. एखाद्या विषयावरचं एखादं पुस्तक झेपलं नाही तर काका दुसरं काढून द्यायचे. काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार 02/05/2014 - 21:19
"विद्या कॉमर्स लायब्ररी" नावांबद्दल धन्यवाद मला विश्वास होता कुणी न कुणी बरोबर नावाची आठवण देईल असा विश्वास होता. मला केवळ त्यांची कायद्याच शि़क्षण मराठीतून उपलब्ध असाव हि तळमळच तेवढी लक्षात राहिली आणि मी त्या वाचनालयाच नाव अशा 'महाराष्ट्र लॉ हाऊस' आडपाट पद्धतीने लक्षात ठेवलं :) (मी धाग्याचे नाव बदल करण्याची संपादकांना विनंती करतो आहे.)
काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.
होयना त्यांना जे वाटत होत ते वीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच मनमोकळ करून मलाही नीटस कळल नव्हत. मी त्या काळात आजच्या एवढा मराठी मराठी करत नसे. तरी पण त्यानंतर जेव्हा केव्हा संयुक्त महाराष्ट्र हे शब्द ऐकले ऐकताना बर्‍याचदा पोकळ वाटले. म्हणून या लेखाचे लेखन अंशतः तट्स्थ ठेवण्याचा प्रयास केला आहे

माहितगार 22/11/2014 - 12:16
मुंबई उच्चन्यायालयाने कायद्याची पुस्तके मराठीतून कधी? हा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे . पण सरकार आणि जनतेकडे उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी विचारावेत का ? हाच प्रश्न आहे.

जयनीत 02/05/2014 - 16:34
''''आयुष्यात कोण कशा साठी लढतो तर कोण कशा साठी प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही.''''' मोजक्या शब्दात खुप काही बोललात.

आदूबाळ 02/05/2014 - 18:25
तुम्हाला कन्या शाळेसमोरची "विद्या कॉमर्स लायब्ररी" अभिप्रेत आहे का? त्याच्या मालकांचं नाव "आठवले". काकांचे चिरंजीव आमोद आठवले काही वर्षं चालवत असत. रस्तारुंदीकरणात लायब्ररीची जागा गेली बहुदा. मी विद्यार्थीदशेत अनेक वर्षं मेंबर होतो. काकांना स्वतःला चांगलीच माहिती होती. एखाद्या विषयावरचं एखादं पुस्तक झेपलं नाही तर काका दुसरं काढून द्यायचे. काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.

In reply to by आदूबाळ

माहितगार 02/05/2014 - 21:19
"विद्या कॉमर्स लायब्ररी" नावांबद्दल धन्यवाद मला विश्वास होता कुणी न कुणी बरोबर नावाची आठवण देईल असा विश्वास होता. मला केवळ त्यांची कायद्याच शि़क्षण मराठीतून उपलब्ध असाव हि तळमळच तेवढी लक्षात राहिली आणि मी त्या वाचनालयाच नाव अशा 'महाराष्ट्र लॉ हाऊस' आडपाट पद्धतीने लक्षात ठेवलं :) (मी धाग्याचे नाव बदल करण्याची संपादकांना विनंती करतो आहे.)
काकांच्या कार्याविषयी आदर बाळगूनही मला असं वाटतं की कायद्याचं "शिक्षण" इंग्रजीतच हवं. कायद्यांची ओळख / वाविप्र हे मराठीतून अथवा अन्य भाषांतून असायला हरकत नाही.
होयना त्यांना जे वाटत होत ते वीस वर्षापूर्वी त्यांनी त्यांच मनमोकळ करून मलाही नीटस कळल नव्हत. मी त्या काळात आजच्या एवढा मराठी मराठी करत नसे. तरी पण त्यानंतर जेव्हा केव्हा संयुक्त महाराष्ट्र हे शब्द ऐकले ऐकताना बर्‍याचदा पोकळ वाटले. म्हणून या लेखाचे लेखन अंशतः तट्स्थ ठेवण्याचा प्रयास केला आहे

माहितगार 22/11/2014 - 12:16
मुंबई उच्चन्यायालयाने कायद्याची पुस्तके मराठीतून कधी? हा प्रश्न विचारल्याचे वृत्त आहे . पण सरकार आणि जनतेकडे उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी विचारावेत का ? हाच प्रश्न आहे.
लेखनविषय:
या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे, अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन. आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव.

कलगीतुरा - पूर्वार्ध २

बबन ताम्बे ·

शुचि 30/04/2014 - 21:54
खूप च मजा येतेय. पवार साहेब आर कॉलींग .... :D .. :D .. :D

चौथा कोनाडा 01/05/2014 - 07:36
मजा येतेय वाचायला ! तुमचे कॅरेक्टरायझेन झकास आहे. डोळ्यापुढे पात्रं उभी राहतायत ! पुढील भागाची उत्सुकता वाढलीय ! टाका लवकर पुढचा भाग !

शुचि 30/04/2014 - 21:54
खूप च मजा येतेय. पवार साहेब आर कॉलींग .... :D .. :D .. :D

चौथा कोनाडा 01/05/2014 - 07:36
मजा येतेय वाचायला ! तुमचे कॅरेक्टरायझेन झकास आहे. डोळ्यापुढे पात्रं उभी राहतायत ! पुढील भागाची उत्सुकता वाढलीय ! टाका लवकर पुढचा भाग !
लेखनप्रकार
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा - पूर्वार्ध कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले. मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.

युरोप ,आंबे आणि आम्ही

रमेश भिडे ·

स्पंदना 02/05/2014 - 06:42
रमेश भिडे अगदी खरं सांगु? निदान आता तुम्ही येथे बोलताय तरी या विषयावर. पण आपण सगळेच फार म्हणजे फार उदासिन आहोत या सगळ्या बाबतीत. सगळ सरकारन करावं हे खर आहे, पण जर सरकारने केलं नाही तर काय? तुम्ही आम्ही कितपत आवाज उठवतो या बाबतीत. जाउ दे मरु दे हा आपला दृष्टीकोणच या सगळ्याला जबाबदार आहे. निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु. या हापुस प्रकरणाने भारताची नाचक्की झाली हे मात्र खरं.

In reply to by स्पंदना

'' निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु.'' १००% सहमत हा प्रतिसाद '' सामान्य अ सामान्य '' ला मिळाला असता तरी योग्य ठरला असता कारण असेच निष्कर्ष निघावेत हा त्याचा उद्देश होता .

In reply to by कंजूस

स्पंदना 02/05/2014 - 07:53
फॉर शॉर्ट टर्म, म्हणजे आता पुरते व्यापार्‍यांचे. पण मग जर मालाचे पैसे दिले नस्तील तर आणि पुढे माल न उचलल्याने शेतकर्‍याचे. :(

चित्रगुप्त 02/05/2014 - 08:48
या प्रश्नाची माझ्या अनुभवातील आणखी एक बाजू अशी, की खुद्द पॅरिस शहरात चिनी दुकानदारांची जी फळांची दुकाने आहेत, त्यात मिळणार्‍या फळांमधे नक्कीच काहीतरी हानिकारक रसायने असतात. माझ्या मुलाने अश्या दुकानातून फळे न घेण्याबद्दल सांगितलेले असूनही एकदा खूप मोठी छान अंजिरे दिसल्याने मला मोह आवरता आला नाही, आणि मी आठ-दहा अंजिरे खरेदी केली. मात्र एक अंजिर अर्धे -मुर्धे खाल्ल्याबरोबर कसेतरी होऊ लागले, आणि त्या अंजिराचा गाभा अगदी विचित्र अनैसर्गिक लालसर रंगाचा होता. अर्थातच ती सगळी अंजिरे टाकून दिली, आणि पुनश्च त्या दुकानाकडे वळलो नाही. आज ही गोष्ट अचानक आठवली. आता प्रश्न असा, की या चिनी दुकानातील मालावर कसलेही निर्बंध नाहीत, आणि ते हानिकारक खाद्यपदार्थ खुशाल विकत आहेत, हे कसे? यात वरच्या पातळीवरील भ्रष्टाचार असावा, आणि भारतीय आंब्यांवर आणलेली बंदी, ही सुद्धा त्याचाच एक भाग असावा.

In reply to by चित्रगुप्त

स्पंदना 02/05/2014 - 08:52
अहो आज चायना इज हॅपनींग यु नो? चायनाच सगळ चांगल. अन त्याच कारण म्हणजे त्यांनी लक्ष देउन वाढवलेलं आरनारी ठाणी आणि पॉवर गेम. ऑस्ट्रेलियात प्रत्येक चायनिज इमीग्रंट हा त्यांच्या सरकार कडुन बॅकिंग घेउन येतो. ब्राझील मधल्या बर्‍याच खाणी काही चायनीज लोकांनी विकत घेतल्या. पण खरी गोष्ट अशी होती की ते सगळे पेपर्स चाय्ना सरकारच्या हातात होते, अन त्या माणसांना नुसत नावापुरत तेथे बाहुल बनवुन ठेवल आहे. मग त्या बदल्यात ब्राझीलला एक मोठठ फुटबॉल स्टेडियम बांधुन दिल गेलं. आता मॉरीशसला एक अद्यावत विमानतळ बांधुन दिलं गेलय चायना कडुन. भेट म्हणुन.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:29
सर्वांवर सारखी नियंत्रणे आहेत. चीनी माल पण सर्व निर्बंध पाळुन च येतो. तुम्हाला जो अनुभव आला तसा बाकी कोणाला च येत नसणार, किंवा आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी कसे तरी होयला लागले असेल. अशी हानीकारक फळ विकुन पॅरिस कींवा जर्मनी, युके मधे दुकाने फार काळ चालवता येणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 04/05/2014 - 07:29
मला अंजिर खाताना जो त्रास झाला, तो 'आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी' नक्कीच नव्हता, तर हानिकारक रसायनाच्या प्रभावाने झाला हे निश्चित. मी त्यावेळी त्या दुकानापासून खूप दूर गेलेलो असल्याने, त्याखेरीज फ्रेंच आणि चिनी भाषांच्या ज्ञानाअभावी मला तक्रार करता आली नाही. मला आला, तसा 'अनुभव बाकी कोणाला च येत नसणार' असे असते, तर माझ्या मुलाने तिथून फळे घेत जाऊ नका' असे आधीच का बरे सांगितले असते? युरोप अमेरिकेत आपल्याइकडल्यासारखा भ्रष्टाचार अनुभवास येत नाही, याचा अर्थ तिथे तो नाहीच, असे म्हणता येत नाही. अमेरिकेत सर्व फळे, भाज्या इ. राक्षसी आकाराच्या असतात, त्या खाण्याचे दुष्परिणाम (उदा. लठ्ठपणा इ.) जाणवू लागल्यानंतर आता तथाकथित 'बायो' पदार्थ वापरण्याकडे लोकांचा वाढता कल काय दर्शवतो?

In reply to by चित्रगुप्त

मी एके ठिकाणी असं वाचलं की भारतीय कस्टम्सनी मध्यंतरी बरीचं युरोपियन वाईन कंटेंट नं छापल्याच्या नावाखाली अडवुन ठेवली आहे. ती सोडवुन मार्केट मधे आणायसाठी युरोपिअन व्यापार युनिअन नं भारतावर दबाव टाकण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल असु शकतं म्हणुन.

शून्य 02/05/2014 - 11:13
याबाबतीत इतर बाजूंचा हि विचार करत होतो. कुठतरी वाचल्याचं आठवतंय,एखादा प्रदेश हा काही किट्क, कीड वा माश्या यांच्या अस्तिवा साठी तयार नसतो. परिणामी अशा किट्क, किड वा माश्या यांनी त्यात प्रवेश केला तर त्यांची संख्या अतिवेगाने वाढून त्या इतर शेतमाल व तत्सम उत्पादनांवर परीणाम करु शकतात. They may create ecological imbalance in that region. तज्ञच यावर जास्त सांगू शकतील.

कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे फळे व भाज्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळे तेथील पर्यावरण्ही दूषित होते असे युरोपला वाटत असेल तर ते कारण योग्य आहे. फळमाशीबाबतचा निर्णय योग्य वाटत नाही. कारण निर्या़तक्षम आंबा लासलगावमधील (नाशिक) बीआरसीमध्ये विकिरण प्रक्रियेसाठी पाठवला जातो, ह्या प्रक्रियेमुळे फळमाशीची वाढ १०० % रोखली जाते. हाच आंबा अमेरिकेतही निर्यात केला जातो व यंदा ३०० मेट्रिक टन निर्यात केली जाणार आहे. आपल्या जनतेच्या आरोग्याबाबत सरकाबरोबर जनताही तितकीच जबाब्दार आहे. शेतकरी किडनियंत्रनासाठी वेसुमार हलक्या दर्जाची विषारी किटकनाशके वापरतो. आपणही फळे व भाज्या तितक्या काळजीपुर्वक धूत नाही. बालपणी तेल दे तूप दे असे म्हणत उंबर गोलाकार दाबून आतील किड्यांसकट खात असे.फार गोड लागायचे. रायवळ आंबे चोखूनच खायचो, बाठी चोखताना कधीकधी बाठीच्या आतून अळी डोकवायची परंतू कधीही आरोग्य बिघडले नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:31
तसे काय हो आफ्रिकेत आळ्या , मूंग्या चविनी खाणारी लोक आहेत. स्वताच्या मुलाला द्याल का आळी असलेला आंबा? तुम्ही असे च आंबे शोधुन आणत जा, खुप स्वस्तात मिळतील.

आयुर्हित 02/05/2014 - 15:41
युरोप या विषयावर गेल्या तीन वर्षापासून बंदी आणणार असे सांगत होताच. मग आपले कृषीमंत्री आणि वाणिज्यमंत्री काय करत होते इतकी वर्षे? भारताचा तोटा तर झालाच पण ३०० कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळाले नाही. देशांतर्गत बाजारात प्रमाणापेक्षा जास्त आंबे आल्याने सर्व आंब्यांचे भावही (२००० रुपयावरून ६०० रुपये पेटी)गडगडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झाले आहे.

In reply to by आयुर्हित

ह्या वर्षी आम्हाला आंबा खाता येणार नाही म्हणून वाईट वाटले. भारताला अजून एका हरित क्रांतीची गरज आहे. निर्यात प्रधान शेती ह्या विषयवार भारतात अजून बरेच काही व्हायचे आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी प्रधान असून जगात दिवसेंदिवस खाणारी तोंड वाढल्याने कृषी मालाला योग्य तो भाव हमखास मिळणार , मात्र योग्य त्या वेळी योग्य तो शेती माल योग्य त्या वेळेत उपलब्ध करता आला पाहिजे. युरोपने आंबे नाकारले म्हणून उर्वरीत जगात आंबे खपवायचे नाही असा काही नियम नव्हे, हापूस आंबा जगात गुणवत्तेत वरचा दर्जा राखून आहे. त्याला जगभरात पोहोचवले पाहिजे. उदासीन सरकार कडून ह्याची अपेक्षा नाही नवीन सरकार काहीतरी सकारात्मक करू शकेल. नमो नमः

नगरीनिरंजन 06/05/2014 - 04:01
नाक दाबून तोंड उघडण्याचे हे प्रकार आहेत. युरोप-इंडिया "फ्री ट्रेड"च्या वाटाघाटी काही वर्षे पडद्याआड चालू आहेत. त्यात युरोपियन डेअरी व इतर शेतीजन्य मालाला भारतात शिरकाव मिळावा म्हणून प्रयत्न चालू असतातच. भारत सरकारने आपल्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला की अशी कोंडी करायचा प्रयत्न होतो.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना 06/05/2014 - 07:51
ह अँगल लक्षातच नाही आला. हो त्यांचे डेअरी प्रॉडक्टस आपल्या येथे आणावेत म्हणुन चाललेला प्रय्त्न आठवतोय साधारण. मरु देत!

In reply to by नगरीनिरंजन

पैसा 06/05/2014 - 09:59
तिकडच्या वस्तू (शेती उत्पादने, दुग्धजन्य उत्पादने) जेनेटिकली मॉडिफाईड असतात ना? ते आपण का म्हणून स्वीकारावे? खरे तर शेतीमाल सबसिड्या देऊन एक्सपोर्ट कशाला करायला पाहिजे? भारतात उत्तम दर्जाचे आंबे, कोलंबी मिळत नाही. लोक पैसे मोजायला तयार असले तरीही. भारतातच एवढे मोठे प्रचंड मार्केट उपलब्ध असताना हे एक्सपोर्टचे नाटक कशाला पाहिजे? डॉलर्स मिळवायला टाटा वगैरे मंडळी समर्थ आहेत. मला इथला एक मोठा काजूगर एक्सपोर्टर माहिती आहे. तो तर आफ्रिकेतले काजूगर इम्पोर्ट करतो आणि तेच 'भारतीय ऑरगॅनिक काजूगर' म्हणून लेबले लावून परत एक्सपोर्ट करतो. वरनं सरकारी सबसिडी, बँकांकडून खास व्याजदर सगळे फायदे आहेतच. ही सगळी नाटके कशासाठी?

In reply to by पैसा

नगरीनिरंजन 06/05/2014 - 12:52
युरोप-अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना मिळते त्यापुढे आपल्या शेतकर्‍यांची सबसिडी म्हणजे चणे-फुटाण्यासारखी आहे. सामान्य माणसाला मिळतं की नाही याची काळजी कोणाला असते? आपल्या मालाने इतर मार्केट्स काबीज करू पाहणे हे प्रत्येक देशातल्या श्रीमंत सत्ताधारी वर्गाचे (यात अतिश्रीमंत कॉर्पोरेट्स प्रामुख्याने येतात) एकप्रकारचे आर्थिक युद्ध सतत चालू आहे (आण्विक परवडणार नाही म्हणून). म्हणूनच मुबलक अन्न निर्माण होऊन ४०-५०% वाया जाते आणि अब्जावधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी राहतात; पण सत्ता आणि संपत्तीचे खेळ खेळणार्‍यांना त्याचे काय?

निनाद 06/05/2014 - 04:47
  • आम्ही भारतातच का नाही असे उच्च दर्जा राखण्याचे नियम आणू शकत?
  • आमचा दर्जा इतका उंच का नाही, की ज्यावरून जगाने आपला संदर्भ घ्यावा.
  • आपला माल असा का नाही की जो जगाने डोळे मिटून स्विकारावा.
  • आमच्या किटक निवारण पद्धती चांगल्या का नाहीत?
जगाच्या कोणत्या भागात फळे आयातीचे काय कायदे आहेत आणि त्यासाठी काटेकोरपणे काय केले पाहिजे याची अद्यावत माहिती शेतकरी आणि वितरक यांना सरकार का देत नाही? या आधी युरोपने असा प्रश्न येतो आहे असे कळवले होते त्यावर काहीही उपाय सरकारने केला नाही. आता आंबे नाकारल्यावर बोंब मारण्यात काय हशील? काढा पैसे या वृत्तीने 'लोटलेला माल' परत आला आहे. परिस्थिती पाहता हताश वाटण्या पलिकडे काय आहे आपल्या हातात?

माझ्यामते शेती ही मध्यमवर्गाच्या करातून सबसिडी मिळवणाऱ्या व तरीही काही कारणास्तव गरीब अर्धपोटी राहणाऱ्या शेतकऱ्यापासून कोर्पोरेट जगताला चालविण्यासाठी परवानगी द्यावी. टाटा उत्कृष्ट चहा ,मीठ बनवतो आज भारतातून मोठ्या कंपन्यांचे बासमती युरोपात सर्वत्र विकला जातो तेव्हाच भारतात डाळी बाहेरून आयात कराव्या लागतात. भारतातील काही उद्योजकांनी शेवटी आफ्रिकेत शेतजमीन विकत घेऊन शेती चालू केली. शेतीकडे धंदा म्हणून पहिले व शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षित करून त्यांना काम देण्यास कोर्पोरेट जगताला अटी घातल्या तर जागतिक दर्जाची कृषी उत्पादने टाटा सारखे जगविख्यात ब्रेंड जगात भारतीय फळे व भाज्यांचा बोलबोला करतील. आम्हाला युरोपात भारतीय भाज्या ,फळे खायला मिळतील. भारतीय फळांची चव युरोपात उर्वरीत जगातून आयात होऊन येणाऱ्या फळांच्या १०० पट चांगली आहे हे माझ्या पत्नीने ह्या भारतभेटीत सगळ्यांना आवर्जून सांगितले व आज युरोपात हापूस मिळणार नाही म्हणून वाईट वाटले. ता.क यंदाच्या भारतभेटीत एप्रिल मध्ये आंबे खायचा आमच्या मोहामुळे कुत्रिम रीत्या पिकवले आंबे खाऊन माझ्या १४ महिन्याच्या मुलीला थोडा त्रास झाला.

मोक्षदा 08/05/2014 - 19:57
हा लेख वाचला ,लेख चांगला आहे खालील प्रतिक्रिया वाचल्यावर काही गोष्टीची आठवण झाली म्हणून लिहिले आहे हे माझे वयक्तिक मत आहे मागच्या वर्षी FDA (अन्न आणि औषध प्रशासन) या विभागाने अनेक ठिकाणी आंबे कृत्रिम रित्या पिकवतात त्या त्या ठिकाणी छापे घालून माल पकडून सर्व सामन्याच्या जीवाला त्या पावडरीत पिकलेल्या आंब्यान पासून काय धोके आहेत त्यावर सर्वकष अभ्यास करून कोणाचेही नुकसान होणार नाही याचा विचार करून निर्णय घेतला त्या मुले जनता जागृत झाली ,या वरून नक्कीच प्रशासनाला काळजी आहे हे दिसून येते ,मी स्वतः आंबे घेताना काळजी घेतली जितक्या लोकांना जागृत करता आले तेवढ्यांना केले

स्पंदना 02/05/2014 - 06:42
रमेश भिडे अगदी खरं सांगु? निदान आता तुम्ही येथे बोलताय तरी या विषयावर. पण आपण सगळेच फार म्हणजे फार उदासिन आहोत या सगळ्या बाबतीत. सगळ सरकारन करावं हे खर आहे, पण जर सरकारने केलं नाही तर काय? तुम्ही आम्ही कितपत आवाज उठवतो या बाबतीत. जाउ दे मरु दे हा आपला दृष्टीकोणच या सगळ्याला जबाबदार आहे. निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु. या हापुस प्रकरणाने भारताची नाचक्की झाली हे मात्र खरं.

In reply to by स्पंदना

'' निदान आज जे रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी हे काम हातात घेतल पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करायला सुरवात केली तर खरच आपण काहीतरी बदल घडवु शकु.'' १००% सहमत हा प्रतिसाद '' सामान्य अ सामान्य '' ला मिळाला असता तरी योग्य ठरला असता कारण असेच निष्कर्ष निघावेत हा त्याचा उद्देश होता .

In reply to by कंजूस

स्पंदना 02/05/2014 - 07:53
फॉर शॉर्ट टर्म, म्हणजे आता पुरते व्यापार्‍यांचे. पण मग जर मालाचे पैसे दिले नस्तील तर आणि पुढे माल न उचलल्याने शेतकर्‍याचे. :(

चित्रगुप्त 02/05/2014 - 08:48
या प्रश्नाची माझ्या अनुभवातील आणखी एक बाजू अशी, की खुद्द पॅरिस शहरात चिनी दुकानदारांची जी फळांची दुकाने आहेत, त्यात मिळणार्‍या फळांमधे नक्कीच काहीतरी हानिकारक रसायने असतात. माझ्या मुलाने अश्या दुकानातून फळे न घेण्याबद्दल सांगितलेले असूनही एकदा खूप मोठी छान अंजिरे दिसल्याने मला मोह आवरता आला नाही, आणि मी आठ-दहा अंजिरे खरेदी केली. मात्र एक अंजिर अर्धे -मुर्धे खाल्ल्याबरोबर कसेतरी होऊ लागले, आणि त्या अंजिराचा गाभा अगदी विचित्र अनैसर्गिक लालसर रंगाचा होता. अर्थातच ती सगळी अंजिरे टाकून दिली, आणि पुनश्च त्या दुकानाकडे वळलो नाही. आज ही गोष्ट अचानक आठवली. आता प्रश्न असा, की या चिनी दुकानातील मालावर कसलेही निर्बंध नाहीत, आणि ते हानिकारक खाद्यपदार्थ खुशाल विकत आहेत, हे कसे? यात वरच्या पातळीवरील भ्रष्टाचार असावा, आणि भारतीय आंब्यांवर आणलेली बंदी, ही सुद्धा त्याचाच एक भाग असावा.

In reply to by चित्रगुप्त

स्पंदना 02/05/2014 - 08:52
अहो आज चायना इज हॅपनींग यु नो? चायनाच सगळ चांगल. अन त्याच कारण म्हणजे त्यांनी लक्ष देउन वाढवलेलं आरनारी ठाणी आणि पॉवर गेम. ऑस्ट्रेलियात प्रत्येक चायनिज इमीग्रंट हा त्यांच्या सरकार कडुन बॅकिंग घेउन येतो. ब्राझील मधल्या बर्‍याच खाणी काही चायनीज लोकांनी विकत घेतल्या. पण खरी गोष्ट अशी होती की ते सगळे पेपर्स चाय्ना सरकारच्या हातात होते, अन त्या माणसांना नुसत नावापुरत तेथे बाहुल बनवुन ठेवल आहे. मग त्या बदल्यात ब्राझीलला एक मोठठ फुटबॉल स्टेडियम बांधुन दिल गेलं. आता मॉरीशसला एक अद्यावत विमानतळ बांधुन दिलं गेलय चायना कडुन. भेट म्हणुन.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:29
सर्वांवर सारखी नियंत्रणे आहेत. चीनी माल पण सर्व निर्बंध पाळुन च येतो. तुम्हाला जो अनुभव आला तसा बाकी कोणाला च येत नसणार, किंवा आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी कसे तरी होयला लागले असेल. अशी हानीकारक फळ विकुन पॅरिस कींवा जर्मनी, युके मधे दुकाने फार काळ चालवता येणार नाहीत.

In reply to by प्रसाद१९७१

चित्रगुप्त 04/05/2014 - 07:29
मला अंजिर खाताना जो त्रास झाला, तो 'आपण चीनी फळ खातोय ह्या विचारानी' नक्कीच नव्हता, तर हानिकारक रसायनाच्या प्रभावाने झाला हे निश्चित. मी त्यावेळी त्या दुकानापासून खूप दूर गेलेलो असल्याने, त्याखेरीज फ्रेंच आणि चिनी भाषांच्या ज्ञानाअभावी मला तक्रार करता आली नाही. मला आला, तसा 'अनुभव बाकी कोणाला च येत नसणार' असे असते, तर माझ्या मुलाने तिथून फळे घेत जाऊ नका' असे आधीच का बरे सांगितले असते? युरोप अमेरिकेत आपल्याइकडल्यासारखा भ्रष्टाचार अनुभवास येत नाही, याचा अर्थ तिथे तो नाहीच, असे म्हणता येत नाही. अमेरिकेत सर्व फळे, भाज्या इ. राक्षसी आकाराच्या असतात, त्या खाण्याचे दुष्परिणाम (उदा. लठ्ठपणा इ.) जाणवू लागल्यानंतर आता तथाकथित 'बायो' पदार्थ वापरण्याकडे लोकांचा वाढता कल काय दर्शवतो?

In reply to by चित्रगुप्त

मी एके ठिकाणी असं वाचलं की भारतीय कस्टम्सनी मध्यंतरी बरीचं युरोपियन वाईन कंटेंट नं छापल्याच्या नावाखाली अडवुन ठेवली आहे. ती सोडवुन मार्केट मधे आणायसाठी युरोपिअन व्यापार युनिअन नं भारतावर दबाव टाकण्यासाठी उचललेलं हे एक पाऊल असु शकतं म्हणुन.

शून्य 02/05/2014 - 11:13
याबाबतीत इतर बाजूंचा हि विचार करत होतो. कुठतरी वाचल्याचं आठवतंय,एखादा प्रदेश हा काही किट्क, कीड वा माश्या यांच्या अस्तिवा साठी तयार नसतो. परिणामी अशा किट्क, किड वा माश्या यांनी त्यात प्रवेश केला तर त्यांची संख्या अतिवेगाने वाढून त्या इतर शेतमाल व तत्सम उत्पादनांवर परीणाम करु शकतात. They may create ecological imbalance in that region. तज्ञच यावर जास्त सांगू शकतील.

कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे फळे व भाज्यांचा दर्जा खालावतो. त्यामुळे तेथील पर्यावरण्ही दूषित होते असे युरोपला वाटत असेल तर ते कारण योग्य आहे. फळमाशीबाबतचा निर्णय योग्य वाटत नाही. कारण निर्या़तक्षम आंबा लासलगावमधील (नाशिक) बीआरसीमध्ये विकिरण प्रक्रियेसाठी पाठवला जातो, ह्या प्रक्रियेमुळे फळमाशीची वाढ १०० % रोखली जाते. हाच आंबा अमेरिकेतही निर्यात केला जातो व यंदा ३०० मेट्रिक टन निर्यात केली जाणार आहे. आपल्या जनतेच्या आरोग्याबाबत सरकाबरोबर जनताही तितकीच जबाब्दार आहे. शेतकरी किडनियंत्रनासाठी वेसुमार हलक्या दर्जाची विषारी किटकनाशके वापरतो. आपणही फळे व भाज्या तितक्या काळजीपुर्वक धूत नाही. बालपणी तेल दे तूप दे असे म्हणत उंबर गोलाकार दाबून आतील किड्यांसकट खात असे.फार गोड लागायचे. रायवळ आंबे चोखूनच खायचो, बाठी चोखताना कधीकधी बाठीच्या आतून अळी डोकवायची परंतू कधीही आरोग्य बिघडले नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

प्रसाद१९७१ 02/05/2014 - 16:31
तसे काय हो आफ्रिकेत आळ्या , मूंग्या चविनी खाणारी लोक आहेत. स्वताच्या मुलाला द्याल का आळी असलेला आंबा? तुम्ही असे च आंबे शोधुन आणत जा, खुप स्वस्तात मिळतील.

आयुर्हित 02/05/2014 - 15:41
युरोप या विषयावर गेल्या तीन वर्षापासून बंदी आणणार असे सांगत होताच. मग आपले कृषीमंत्री आणि वाणिज्यमंत्री काय करत होते इतकी वर्षे? भारताचा तोटा तर झालाच पण ३०० कोटी रुपयांचे परकीय चलनही मिळाले नाही. देशांतर्गत बाजारात प्रमाणापेक्षा जास्त आंबे आल्याने सर्व आंब्यांचे भावही (२००० रुपयावरून ६०० रुपये पेटी)गडगडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झाले आहे.

In reply to by आयुर्हित

ह्या वर्षी आम्हाला आंबा खाता येणार नाही म्हणून वाईट वाटले. भारताला अजून एका हरित क्रांतीची गरज आहे. निर्यात प्रधान शेती ह्या विषयवार भारतात अजून बरेच काही व्हायचे आहे. आपली अर्थव्यवस्था कृषी प्रधान असून जगात दिवसेंदिवस खाणारी तोंड वाढल्याने कृषी मालाला योग्य तो भाव हमखास मिळणार , मात्र योग्य त्या वेळी योग्य तो शेती माल योग्य त्या वेळेत उपलब्ध करता आला पाहिजे. युरोपने आंबे नाकारले म्हणून उर्वरीत जगात आंबे खपवायचे नाही असा काही नियम नव्हे, हापूस आंबा जगात गुणवत्तेत वरचा दर्जा राखून आहे. त्याला जगभरात पोहोचवले पाहिजे. उदासीन सरकार कडून ह्याची अपेक्षा नाही नवीन सरकार काहीतरी सकारात्मक करू शकेल. नमो नमः

नगरीनिरंजन 06/05/2014 - 04:01
नाक दाबून तोंड उघडण्याचे हे प्रकार आहेत. युरोप-इंडिया "फ्री ट्रेड"च्या वाटाघाटी काही वर्षे पडद्याआड चालू आहेत. त्यात युरोपियन डेअरी व इतर शेतीजन्य मालाला भारतात शिरकाव मिळावा म्हणून प्रयत्न चालू असतातच. भारत सरकारने आपल्या शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला की अशी कोंडी करायचा प्रयत्न होतो.

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना 06/05/2014 - 07:51
ह अँगल लक्षातच नाही आला. हो त्यांचे डेअरी प्रॉडक्टस आपल्या येथे आणावेत म्हणुन चाललेला प्रय्त्न आठवतोय साधारण. मरु देत!

In reply to by नगरीनिरंजन

पैसा 06/05/2014 - 09:59
तिकडच्या वस्तू (शेती उत्पादने, दुग्धजन्य उत्पादने) जेनेटिकली मॉडिफाईड असतात ना? ते आपण का म्हणून स्वीकारावे? खरे तर शेतीमाल सबसिड्या देऊन एक्सपोर्ट कशाला करायला पाहिजे? भारतात उत्तम दर्जाचे आंबे, कोलंबी मिळत नाही. लोक पैसे मोजायला तयार असले तरीही. भारतातच एवढे मोठे प्रचंड मार्केट उपलब्ध असताना हे एक्सपोर्टचे नाटक कशाला पाहिजे? डॉलर्स मिळवायला टाटा वगैरे मंडळी समर्थ आहेत. मला इथला एक मोठा काजूगर एक्सपोर्टर माहिती आहे. तो तर आफ्रिकेतले काजूगर इम्पोर्ट करतो आणि तेच 'भारतीय ऑरगॅनिक काजूगर' म्हणून लेबले लावून परत एक्सपोर्ट करतो. वरनं सरकारी सबसिडी, बँकांकडून खास व्याजदर सगळे फायदे आहेतच. ही सगळी नाटके कशासाठी?

In reply to by पैसा

नगरीनिरंजन 06/05/2014 - 12:52
युरोप-अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना मिळते त्यापुढे आपल्या शेतकर्‍यांची सबसिडी म्हणजे चणे-फुटाण्यासारखी आहे. सामान्य माणसाला मिळतं की नाही याची काळजी कोणाला असते? आपल्या मालाने इतर मार्केट्स काबीज करू पाहणे हे प्रत्येक देशातल्या श्रीमंत सत्ताधारी वर्गाचे (यात अतिश्रीमंत कॉर्पोरेट्स प्रामुख्याने येतात) एकप्रकारचे आर्थिक युद्ध सतत चालू आहे (आण्विक परवडणार नाही म्हणून). म्हणूनच मुबलक अन्न निर्माण होऊन ४०-५०% वाया जाते आणि अब्जावधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी राहतात; पण सत्ता आणि संपत्तीचे खेळ खेळणार्‍यांना त्याचे काय?

निनाद 06/05/2014 - 04:47
  • आम्ही भारतातच का नाही असे उच्च दर्जा राखण्याचे नियम आणू शकत?
  • आमचा दर्जा इतका उंच का नाही, की ज्यावरून जगाने आपला संदर्भ घ्यावा.
  • आपला माल असा का नाही की जो जगाने डोळे मिटून स्विकारावा.
  • आमच्या किटक निवारण पद्धती चांगल्या का नाहीत?
जगाच्या कोणत्या भागात फळे आयातीचे काय कायदे आहेत आणि त्यासाठी काटेकोरपणे काय केले पाहिजे याची अद्यावत माहिती शेतकरी आणि वितरक यांना सरकार का देत नाही? या आधी युरोपने असा प्रश्न येतो आहे असे कळवले होते त्यावर काहीही उपाय सरकारने केला नाही. आता आंबे नाकारल्यावर बोंब मारण्यात काय हशील? काढा पैसे या वृत्तीने 'लोटलेला माल' परत आला आहे. परिस्थिती पाहता हताश वाटण्या पलिकडे काय आहे आपल्या हातात?

माझ्यामते शेती ही मध्यमवर्गाच्या करातून सबसिडी मिळवणाऱ्या व तरीही काही कारणास्तव गरीब अर्धपोटी राहणाऱ्या शेतकऱ्यापासून कोर्पोरेट जगताला चालविण्यासाठी परवानगी द्यावी. टाटा उत्कृष्ट चहा ,मीठ बनवतो आज भारतातून मोठ्या कंपन्यांचे बासमती युरोपात सर्वत्र विकला जातो तेव्हाच भारतात डाळी बाहेरून आयात कराव्या लागतात. भारतातील काही उद्योजकांनी शेवटी आफ्रिकेत शेतजमीन विकत घेऊन शेती चालू केली. शेतीकडे धंदा म्हणून पहिले व शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षित करून त्यांना काम देण्यास कोर्पोरेट जगताला अटी घातल्या तर जागतिक दर्जाची कृषी उत्पादने टाटा सारखे जगविख्यात ब्रेंड जगात भारतीय फळे व भाज्यांचा बोलबोला करतील. आम्हाला युरोपात भारतीय भाज्या ,फळे खायला मिळतील. भारतीय फळांची चव युरोपात उर्वरीत जगातून आयात होऊन येणाऱ्या फळांच्या १०० पट चांगली आहे हे माझ्या पत्नीने ह्या भारतभेटीत सगळ्यांना आवर्जून सांगितले व आज युरोपात हापूस मिळणार नाही म्हणून वाईट वाटले. ता.क यंदाच्या भारतभेटीत एप्रिल मध्ये आंबे खायचा आमच्या मोहामुळे कुत्रिम रीत्या पिकवले आंबे खाऊन माझ्या १४ महिन्याच्या मुलीला थोडा त्रास झाला.

मोक्षदा 08/05/2014 - 19:57
हा लेख वाचला ,लेख चांगला आहे खालील प्रतिक्रिया वाचल्यावर काही गोष्टीची आठवण झाली म्हणून लिहिले आहे हे माझे वयक्तिक मत आहे मागच्या वर्षी FDA (अन्न आणि औषध प्रशासन) या विभागाने अनेक ठिकाणी आंबे कृत्रिम रित्या पिकवतात त्या त्या ठिकाणी छापे घालून माल पकडून सर्व सामन्याच्या जीवाला त्या पावडरीत पिकलेल्या आंब्यान पासून काय धोके आहेत त्यावर सर्वकष अभ्यास करून कोणाचेही नुकसान होणार नाही याचा विचार करून निर्णय घेतला त्या मुले जनता जागृत झाली ,या वरून नक्कीच प्रशासनाला काळजी आहे हे दिसून येते ,मी स्वतः आंबे घेताना काळजी घेतली जितक्या लोकांना जागृत करता आले तेवढ्यांना केले
भारतीय मध्यमवर्गीय आणि गरीब यांचं 'आरोग्य' या विषयी आमचं सरकार किती उदासीन आहे हे 'युरोपने आंबा नाकारला' या प्रकारावरून दिसून येते. युरोपवर अश्याप्रकारे आंबा नाकारला म्हणून भारतातून कितीही आरोप झाले तरी त्यांच्या 'जनतेचे आरोग्य' या कडक धोरणाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. एक काय ती फळमाशी त्या कुठल्या आंब्यात आढळली तर इतका कडक निर्णय. ... आणि आम्ही मात्र तेच रोगट आंबे / भाज्या मोठ्या चवीने आणि महाग किमतीत खायच्या. ... आम्ही या धोरणाच्या किती तरी कोस दूर आहोत. कदाचित अश्याप्रकारचं धोरण आमचं सरकार राबवेल अशी सुतराम शक्यता सध्यातरी नाही. घोटाळे, बलात्कार, लफडी, भ्रष्टाचार, चिखलफेक, निवडणुका ई.

बागलाण भटकंती - भाग १

सह्यमित्र ·

आयुर्हित 30/04/2014 - 20:27
सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. १)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते. २)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे. ३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते. अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत

असंका 01/05/2014 - 11:20
एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात....पण साहित्यात मला तरी चित्रांचा अडथळाच वाटतो. लेखक जे अनुभव संपूर्ण प्रवासात घेतो, ते सांगण्यासारखी छायाचित्रे त्याला(/तिला) मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग लेखक थोडी तडजोड करून त्याला सर्वात जास्त आवडलेली छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने येणारे वर्णन येथे देतो. किंवा त्या छायाचित्रांचे काहीच वर्णन देत नाही. ती छायाचित्रे त्याच्या अनुभवांशी सुसंगत असतील तर उत्तम, नाही तर मग छायाचित्रे आणि लेख यांना वेगवेगळे ठेवून त्यांचा आस्वाद घ्यावा लागतो. माझ्या मते ह्यात लेखकाच्या लेखन कौशल्यावर थोडा अन्याय होतो. कारण छायाचित्रे पटकन लक्ष वेधून घेतात. गप्पा मारल्यासारखं जाऊन आलो, हे फोटो बघा, असे असेल तर काय प्रश्नच नाही, पण प्रवासवर्णन ही स्वतंत्र कलाकृती होण्यात छायाचित्रे ही मर्यादा होतील असे वाटते. आपला लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख आहेत. छायाचित्रे केवळ अप्रतिम आहेत. वर "आयुर्हित" यांनी लिहिल्याप्रमाणे निसर्गाची भव्यता जाणवून देणारी छायाचित्रे आहेत आपली!! आम्हाला घरबसल्या उत्तम सफर झाली. धन्यवाद.

प्रचेतस 01/05/2014 - 20:10
छान लिहिलंय.
बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती
हे बागूल राजे सुरुवातीपासूनच खिलजी. तुघलक, गुजरात, बहमनी, गुजरात अशा काळानुसार बदलत जाणार्‍या सुलतानाचे मांडलिक होत होते. नंतर शहाजहानच्या दख्खन स्वारीनंतर हा प्रदेश मुघलांकडे गेला.

पैसा 01/05/2014 - 20:23
अगदी तपशीलवार वर्णन, माहितीने परिपूर्ण आणि सुरेख निसर्गाची भव्यता दाखवणारे फोटो! मस्त लेख झाला आहे! क्रमशः लिहायचं राहिलं का?

In reply to by आदूबाळ

सह्यमित्र 02/05/2014 - 10:56
धन्यवाद!! हे पुभाप्र कशाचे सन्क्षिप्त रूप आहे हो? बरेच मिपाकर लिहितात. पण मी नविन असल्याने माहित नाहि म्हणुन विचारले.

In reply to by सह्यमित्र

आदूबाळ 02/05/2014 - 20:55
पुढील भागाच्या प्रतीक्षेत! पुलेशु असंही म्हणतील - म्हणजे पुढील लेखनाला शुभेच्छा. "चान चान", जिलबी, डायरी भेट देणे, विविध घटनांसाठी सुभेच्छा वगैरे एवंगुणविशिष्ट प्रतिक्रिया आल्या तर मात्र सांभाळून ;)

आयुर्हित 30/04/2014 - 20:27
सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद. १)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते. २)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे. ३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती ४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते. अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत

असंका 01/05/2014 - 11:20
एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते असे म्हणतात....पण साहित्यात मला तरी चित्रांचा अडथळाच वाटतो. लेखक जे अनुभव संपूर्ण प्रवासात घेतो, ते सांगण्यासारखी छायाचित्रे त्याला(/तिला) मिळतीलच असे नाही. त्यामुळे मग लेखक थोडी तडजोड करून त्याला सर्वात जास्त आवडलेली छायाचित्रे आणि त्या अनुषंगाने येणारे वर्णन येथे देतो. किंवा त्या छायाचित्रांचे काहीच वर्णन देत नाही. ती छायाचित्रे त्याच्या अनुभवांशी सुसंगत असतील तर उत्तम, नाही तर मग छायाचित्रे आणि लेख यांना वेगवेगळे ठेवून त्यांचा आस्वाद घ्यावा लागतो. माझ्या मते ह्यात लेखकाच्या लेखन कौशल्यावर थोडा अन्याय होतो. कारण छायाचित्रे पटकन लक्ष वेधून घेतात. गप्पा मारल्यासारखं जाऊन आलो, हे फोटो बघा, असे असेल तर काय प्रश्नच नाही, पण प्रवासवर्णन ही स्वतंत्र कलाकृती होण्यात छायाचित्रे ही मर्यादा होतील असे वाटते. आपला लेख आणि छायाचित्रे दोन्ही सुरेख आहेत. छायाचित्रे केवळ अप्रतिम आहेत. वर "आयुर्हित" यांनी लिहिल्याप्रमाणे निसर्गाची भव्यता जाणवून देणारी छायाचित्रे आहेत आपली!! आम्हाला घरबसल्या उत्तम सफर झाली. धन्यवाद.

प्रचेतस 01/05/2014 - 20:10
छान लिहिलंय.
बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती
हे बागूल राजे सुरुवातीपासूनच खिलजी. तुघलक, गुजरात, बहमनी, गुजरात अशा काळानुसार बदलत जाणार्‍या सुलतानाचे मांडलिक होत होते. नंतर शहाजहानच्या दख्खन स्वारीनंतर हा प्रदेश मुघलांकडे गेला.

पैसा 01/05/2014 - 20:23
अगदी तपशीलवार वर्णन, माहितीने परिपूर्ण आणि सुरेख निसर्गाची भव्यता दाखवणारे फोटो! मस्त लेख झाला आहे! क्रमशः लिहायचं राहिलं का?

In reply to by आदूबाळ

सह्यमित्र 02/05/2014 - 10:56
धन्यवाद!! हे पुभाप्र कशाचे सन्क्षिप्त रूप आहे हो? बरेच मिपाकर लिहितात. पण मी नविन असल्याने माहित नाहि म्हणुन विचारले.

In reply to by सह्यमित्र

आदूबाळ 02/05/2014 - 20:55
पुढील भागाच्या प्रतीक्षेत! पुलेशु असंही म्हणतील - म्हणजे पुढील लेखनाला शुभेच्छा. "चान चान", जिलबी, डायरी भेट देणे, विविध घटनांसाठी सुभेच्छा वगैरे एवंगुणविशिष्ट प्रतिक्रिया आल्या तर मात्र सांभाळून ;)
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत.