मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भारतीय युद्धाचे नियम : अर्जुन युद्धास अपात्र ?

विवेकपटाईत ·

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 22:12
पण स्त्रिवेश हे जुगारातिल अट पूरी करण्यासाठी पत्करला असेल तर ते नाटक ठरते वस्तुस्थिति नाही. अन्यथा बालगंधर्वही किन्नरच. थोडक्यात नाट्य आणि वास्तव यातील फरक जो पुरुष समजतो तो क्रिस्मासला दिवाळी म्हणत नाही. अरे हो मीपण उगा विशष भट्काव्तो आहो, त्यापेक्षा केजरीवाल कोण श्रीकृष्ण का यावर चर्चा अपेक्षित आहे नाही का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 22:48
सात्यकिच्या तोंडी फार चुकीची वाक्ये व तीही चक्क घुसडली आहेत असे वाटते. कारण जर अर्जुन किन्नर असता तर भिष्मासमोर शिखंडीला उभाच करावा लागला नसता, सरळ अर्जुनासमोरच भिष्माने धनुश्य म्यान केले नसते का ? की आणखी काही तर्क आहे भिष्माच्या अर्जुनाशी युध्द करायच्या कृतीचा ?

In reply to by आत्मशून्य

अहो हे भार्तिय राज्कारण आहे ! इथे काय्पण शक्य आहे... एखाद्याला घाणेरडा आहे असे सिद्ध करायला "प्रथम त्याच्या अंगावर बादलीभर घाण उडवायची आणि मग 'बघा तो किती घाणेरडा आहे' असे सतत जपत रहायचे" ;) हाकानाका ! अर्जुन आजच्या जगात असता तर तोच खरा शिखंडी असल्याचे सिद्ध करण्याची पात्रता दाखवणारे लेख / प्रतिसाद मिपावरच काय कमी दिसत आहेत ? ;) :)

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत Mon, 05/05/2014 - 19:19
शकुनीला काहीही करून अर्जुनला युद्धा पासून दूर करायचे आहे. पितामह ही कौरवांच्या सभेतील एक प्यादा ते शकुनीच्या विरुद्ध कसे जाणार. अर्जुन किन्नर नाही पण तो स्त्री वेशात काही काळ वावरत होता म्हणून त्याला किन्नर घोषित करून युद्धा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्यीकीचा मित्र कृष्ण ही कमी कुटील नाही, म्हणून सत्यीकीच्या तोंडी हे वाक्य. बाकी शकुनीचे आणि दुर्योधन यांचे कट कारस्थान कितपत साध्य होईल, हे काळच ठरवेल. अर्जुनाला युद्ध लढण्यास अयोग्य ठरविल्या जाईल किंवा युद्धात अर्जुन आपल्या मित्रांच्या सहय्याने सर्वांचा पराभव करेल. लवकर कळेलच.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 20:08
माताय, सर्व प्रथम लेख वाचला तेंव्हा नमो च्या वादग्रस्त पत्रकार परिशद वा विविध गोष्टी ज्यावर न्यायालयींन खटले चालवले गेले त्यानुश्न्गाने उहापोह हां लेख करतोय का हां प्रश्न मणि निर्माण झाहला होतिआ पन त्से धिस्क्लेमर न सापड्ल्य़ाने महाभारत पुन्हा लिहताय का हां प्रश्न मनात आला. इतकच.

आयुर्हित Sat, 05/03/2014 - 22:28
यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।७८।। १००% सहमत

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 22:12
पण स्त्रिवेश हे जुगारातिल अट पूरी करण्यासाठी पत्करला असेल तर ते नाटक ठरते वस्तुस्थिति नाही. अन्यथा बालगंधर्वही किन्नरच. थोडक्यात नाट्य आणि वास्तव यातील फरक जो पुरुष समजतो तो क्रिस्मासला दिवाळी म्हणत नाही. अरे हो मीपण उगा विशष भट्काव्तो आहो, त्यापेक्षा केजरीवाल कोण श्रीकृष्ण का यावर चर्चा अपेक्षित आहे नाही का ?

In reply to by आत्मशून्य

आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 22:48
सात्यकिच्या तोंडी फार चुकीची वाक्ये व तीही चक्क घुसडली आहेत असे वाटते. कारण जर अर्जुन किन्नर असता तर भिष्मासमोर शिखंडीला उभाच करावा लागला नसता, सरळ अर्जुनासमोरच भिष्माने धनुश्य म्यान केले नसते का ? की आणखी काही तर्क आहे भिष्माच्या अर्जुनाशी युध्द करायच्या कृतीचा ?

In reply to by आत्मशून्य

अहो हे भार्तिय राज्कारण आहे ! इथे काय्पण शक्य आहे... एखाद्याला घाणेरडा आहे असे सिद्ध करायला "प्रथम त्याच्या अंगावर बादलीभर घाण उडवायची आणि मग 'बघा तो किती घाणेरडा आहे' असे सतत जपत रहायचे" ;) हाकानाका ! अर्जुन आजच्या जगात असता तर तोच खरा शिखंडी असल्याचे सिद्ध करण्याची पात्रता दाखवणारे लेख / प्रतिसाद मिपावरच काय कमी दिसत आहेत ? ;) :)

In reply to by आत्मशून्य

विवेकपटाईत Mon, 05/05/2014 - 19:19
शकुनीला काहीही करून अर्जुनला युद्धा पासून दूर करायचे आहे. पितामह ही कौरवांच्या सभेतील एक प्यादा ते शकुनीच्या विरुद्ध कसे जाणार. अर्जुन किन्नर नाही पण तो स्त्री वेशात काही काळ वावरत होता म्हणून त्याला किन्नर घोषित करून युद्धा पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पण सत्यीकीचा मित्र कृष्ण ही कमी कुटील नाही, म्हणून सत्यीकीच्या तोंडी हे वाक्य. बाकी शकुनीचे आणि दुर्योधन यांचे कट कारस्थान कितपत साध्य होईल, हे काळच ठरवेल. अर्जुनाला युद्ध लढण्यास अयोग्य ठरविल्या जाईल किंवा युद्धात अर्जुन आपल्या मित्रांच्या सहय्याने सर्वांचा पराभव करेल. लवकर कळेलच.

In reply to by विवेकपटाईत

आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 20:08
माताय, सर्व प्रथम लेख वाचला तेंव्हा नमो च्या वादग्रस्त पत्रकार परिशद वा विविध गोष्टी ज्यावर न्यायालयींन खटले चालवले गेले त्यानुश्न्गाने उहापोह हां लेख करतोय का हां प्रश्न मणि निर्माण झाहला होतिआ पन त्से धिस्क्लेमर न सापड्ल्य़ाने महाभारत पुन्हा लिहताय का हां प्रश्न मनात आला. इतकच.

आयुर्हित Sat, 05/03/2014 - 22:28
यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः| तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम।।७८।। १००% सहमत
लेखनविषय:
लेखनप्रकार
युद्धाचे नियम ठरविण्या साठी दोन्ही पक्षांची बैठक सुरु झाली. कौरवांतर्फे दुर्योधन आणि शकुनी उपस्थित होते तर पांडव पक्ष तर्फे पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आणि सात्यिकी उपस्थित होते. काही मतभेद असल्यास पितामह भीष्म यांचा निर्णय अंतिम असेल असे ठरले. रथी बरोबर रथी, धनुर्धारी बरोबर धनुर्धारी, पदाती बरोबर पदाती युद्ध करेल. सूर्यास्त झाल्यावर युद्ध बंद होईल. स्त्रिया, किन्नर, सेवक हे युद्धात भाग घेणार नाही आणि यांच्यावर कुणी हात ही उचलणार नाही.

साजण / काही चोरोळ्या

विवेकपटाईत ·

In reply to by धर्मराजमुटके

विवेकपटाईत Mon, 05/05/2014 - 19:25
चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

सूड Mon, 05/05/2014 - 19:39
>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"

In reply to by धर्मराजमुटके

विवेकपटाईत Mon, 05/05/2014 - 19:25
चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

सूड Mon, 05/05/2014 - 19:39
>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"
लेखनविषय:
लेखनप्रकार
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज

मोकल / मोकळी भाजणी

सानिकास्वप्निल ·

भावना कल्लोळ Sat, 05/03/2014 - 16:28
सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:42
आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते? मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला. बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा Sat, 05/03/2014 - 17:14
भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

छान.....! एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?.. मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 19:48
आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते. मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो. मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो. एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते. थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते. बादवे, आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 23:03
ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ? संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

In reply to by धर्मराजमुटके

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

In reply to by सानिकास्वप्निल

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

दिपक.कुवेत Sun, 05/04/2014 - 00:14
अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१ Mon, 05/05/2014 - 10:33
आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात ती मधून मधून हलवावी लागते पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला धन्यवाद

In reply to by Prajakta२१

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते. थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी. असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :) धन्यवाद.

In reply to by बालगंधर्व

सुहासदवन Tue, 05/06/2014 - 20:18
तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना! पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले, त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता? ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!
तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

सूड Sat, 05/31/2014 - 13:52
ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.

भावना कल्लोळ Sat, 05/03/2014 - 16:28
सानु, दोरखंडच घेऊन येते आता … तुझे हात पायच बांधुन ठेवते, किती छळशील ग बायो, एकतर तुझ्या नावाचे धागे न पाहता राहवत नाही आणि उघडले कि जळजळ थांबत नाही ……… भगवान के लिये रहम कर मेरी मां :P पाकृ नेहमी सारखीच तोड नाही.

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:42
आई ग्ग!! भाजणीचं फक्त थालीपीठच माहीत होतं आजवर. अशी पण करता येते? मस्त!! उगा तव्यावर हात पोळत उभे नको रहायला. बाकी स्गळे फोटो, अन मांडणी अतिशय सुरेख.

पैसा Sat, 05/03/2014 - 17:14
भारतीय इन्स्टण्ट फूड! साध्या पदार्थाला पण सादर करण्याच्य तुझ्या कौशल्याने आणखी सुरेख बनवलंय!

छान.....! एक शंका:- थालिपिठ करताना..मोडलं आणि त्यातूनच या पदार्थाचा जन्म झाला असावा का?.. मोडून झाले मो कळे! असे काहिसे! :)

मुक्त विहारि Sat, 05/03/2014 - 19:48
आमची "ही" ह्या पदार्थात तळलेले दाणे घालते. मी ह्याच्या बरोबर तळलेला बटाट्याचा कीस घेतो. मोठा मुलगा ह्याच्या बरोबर केळा वेफर्स घेतो तर धाकटा दही किंवा ताक घालून खातो. एकदा बटाट्याचे वेफर्स पण घातले होते. थोडक्यात काय? तर हा पदार्थ एकदा खाल्ल्ला की, ह्याचे व्यसनच लागते. बादवे, आम्ही असे काय पाप केले, की आम्ही नेमके बाहेर असतांनाच असे पदार्थ मिपा सदस्य बनवतात.तरी बरे आजकाल प्र.पे. काका शांत बसले आहेत.त्यांनी एकदा "मटण-कलिया" टाकले, की मग झाले.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 23:03
ह्या सुंदर दिसणार्‍या पाककृती प्रत्यक्षात खाताना पण तितक्याच सुंदर लागतात का ? संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा.

In reply to by धर्मराजमुटके

संदर्भासहीत स्पस्ष्टीकरण करा. याऐवजी, "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" असे म्हणा... आणि यशस्वी झालात तर पंगतीत आमचीपण जागा घरून ठेवा, हा आलोच ! :)

In reply to by सानिकास्वप्निल

छे, छे ! आम्ही पाकृचे प्रयोग अजिबात करत नाही ;) "प्रात्यक्षिकाने सिद्ध करा" हे वाक्य तुमच्यासाठी होते आणि पंगतीत मुटकेसाहेबांबरोबर आम्ही येणार ! :) तुम्ही इतके सुंदर पदार्थ बनवत असताना आमच्या दिव्य पाकृचे अत्याचार स्वतःवर आणि इतरांवर करणे बरे वाटत नाही ! :)

दिपक.कुवेत Sun, 05/04/2014 - 00:14
अतीशय आवडता पदार्थ. आमच्याकडे वरुन ओलं खोबरं तर घेतातच पण सोबत सायीचं दहि असतच असतं. पण हे पीठ फार सरसरीत भीजवलयं. आय मीन आमच्याकडे कमीत कमी पाणी घालुन गोळा भीजवतात (पण कणीक नाहि) व तो गोळा नुसत्या वाफेवर शीजवुन घेत घेत मोकळा करायचा. ह्या पद्धतीने केल्यास भाजणीचे फार कमी गोळे राहतात अर्थात हे आपलं माझं मत.

Prajakta२१ Mon, 05/05/2014 - 10:33
आमच्याकडे थालीपिठाचा जो गोळा भिजवितो त्याचीच मोकळी भाजणी बनवितात ती मधून मधून हलवावी लागते पीठ सरबरीत केल्याने जास्त सोप्पी झाली आहे करायला धन्यवाद

In reply to by Prajakta२१

कोरडा गोळा परतून मोकळा केला की तो फार फडफडीत होतो असे वाटते. थोडं गार झाले की आणखीनच कोरडं होतं शिवाय खाताना घास बसल्यासारखं होतं म्हणून थोडं सरसरीत भिजवते मी. असो, थोडक्यात काय प्रत्येकाने आपल्याला आवडते तशी बनवून त्याचा आस्वाद घेणे :) धन्यवाद.

In reply to by बालगंधर्व

सुहासदवन Tue, 05/06/2014 - 20:18
तुम्ही काहीही लिहा हो, नाहीतरी ह्या लोकशाहीने प्रत्येकाला आपल्याला वाटते ते लिहायचे स्वातंत्र्य दिलेच आहे ना! पण ज्या बालगंधर्वांनी आपल्या सुरेख, स्वच्छ आणि जादुमयी स्वरांनी ह्या जगाला मंत्रमुग्ध केले, त्या बालगंधर्व नावाचा आयडी घेतल्यावर मात्र तुम्ही इतके अशुद्ध आणि तेही मुद्दामुन कसे काय लिहू शकता? ह्याची तुमच्यापेक्षा जास्त लाज मला वाटते एक मराठी भाषक म्हणून!
तुमची स्वाक्षरी तुम्हीच लिहीली आहे ना. वाचा जरा!!!

सूड Sat, 05/31/2014 - 13:52
ही आज बनवलेली मोकळी भाजणी. फक्त पीठ वर म्हटल्यासारखं सरसरीत न भिजवता कांदा शिजल्यानंतर कोरडीच भाजणी घालून वर ताकाचे हबके मारत मारत शिजवली. बर्‍यापैकी सुटसुटीत झाली.
अजून एक झटपट, पौष्टीक, खमंग पाककृती :) साहित्यः १ वाटी थालीपिठाची भाजणी १ छोटा कांदा बारीक चिरलेला १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १/४ टीस्पून मोहरी १/४ टीस्पून हिंग चिमूट्भर ओवा सजावटीसाठी ओले खोबरे व चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: भाजणीत लाल तिखट, मीठ व थोडे पाणी घालून सरसरीत भिजवावे.

स्वयंपाक घरातील विठोबा (लोकसत्ता -वास्तुरंग मध्ये प्रकाशीत)

जागु ·

नंदन Sat, 05/03/2014 - 12:24
लेख आवडला. माझी आजी अजूनही माश्यांच्या वाटणासाठी पाटा-वरवंटा वापरते. त्या वाटणाच्या आमटीची चव आणि पोत (त्याला 'दबदबीत' असा खास कोकणी शब्द आहे) काही निराळाच.
मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे.
तंतोतंत! :)

राही Sat, 05/03/2014 - 12:49
सकाळी वास्तुरंगमध्ये वाचला तेव्हाच आवडला होता.

अभिनंदन, मजा आली वाचुन. माझी आई डोश्याचे पीठ पाट्यावर वाटुन बनवायची. तीने कितीही डोसे वाढले तरी ते कमीच पडायचे. मग मी आणि माझा भाउ खुप तणतण करायचो. डोसे संपले की आई वरण भाताचा कुकर लावायची तिच्यासाठी आणि बाबांसाठी. एकदा खेळताना पाटा डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला होता. त्या नंतर जवळजवळ महिना भर लंगडत चालत होतो. अजुनही डाव्यापायाचे नख अर्धवटच वाढते. अजुनही तो पाटा वरवंटा आमच्या घरी आहे. पण आता त्याचा वापर क्वचीतच होतो.

अजया Sat, 05/03/2014 - 13:31
अप्रतिम लेख! सकाळीच वाचला होता. आजच एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे, इथे पाटा वरवंटा आणि जात्याची पूजा आधी केली. तुझ्या लेखावरुन चर्चा चालली होती. आश्चर्य म्हणजे बर्‍याच मुली निघाल्या पाटा,खल बत्ता वापरणार्‍या !!

जागु Sat, 05/03/2014 - 13:59
अजया वाचून खुप आनंद झाला. धन्यवाद. राही, मदनबाण, चा.मे धन्यवाद. ज्ञानोबा चे पैजार मला तर विचार करूनच डोसे किती चविष्ट लागत असतील हे डोळ्यासमोर आले. धन्स.

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 14:05
बालपणीचे दिवस आठवले. सुट्टीचा दिवस, थोरल्या बहिणीच्या ५-६ मैत्रीणींचा ग्रुप, तोडून आणलेली मेंदीची पाने एकत्र करुन चाळिच्या मागच्या बाजुला एका वरवंटा पाट्यावर आळीपाळीने वाटणे, खराट्याच्या टोकदार काडीने एकमेकांच्या हातावर काढलेली ती सुंदर नक्षीकामे..... व्वा. मेंदीला रंग येण्यासाठी त्यात काथ,लिंबूरसाबरोबर चिमणीची वाळलेली विष्ठाही टाकत असे. का ते माहीत नाही परंतू ते काम माझ्याकडे असायचे म्हणून लक्षात राहीले.

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:52
जागू ताई अगदी तो वरवंट्याचा घस घस आवाज कानात ऐकु येउ लागला. मी पुरण वाटायची या पाट्यावरवंट्यावर. मग पूरण यंत्र आल्यावर त्यातलं पुरण कसं पाट्यासारख होत नाही याचीही चर्चा!!

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना Mon, 05/05/2014 - 04:30
मी माहेरी अन लहाण असताना वाटायचे. आत्ता नाही काही? ;)

रेवती Sat, 05/03/2014 - 18:51
जागु, सुरेख लेख बालपणात घेऊन गेला. पुण्यात एकेठिकाणी रस्त्याकडेला छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते विकायला ठेवलेले बघितले. आता लहानसा तरी नक्की घेणार.

सुंदर लेख ! नजिकच्या भूतकाळातील गावाकडचे घर, त्यातल्या वस्तू आणि घराशेजारचा परिसर यांच्यावर हृद्द्य लेखन हा तुमचा विशेष (ब्रँड) झालाय ! साध्यासाध्या वस्तूंवर इतके मनाला भिडणारे लेखन विरळाच !!

विजुभाऊ Sat, 05/03/2014 - 20:28
मस्त लेख. पाटा वरवंटा या सोबत कधीतरी उखळी बद्दल लिहा की. आमच्या जुन्या घरी जमीनीत रोवलेले दगडी उखळ होते. त्यात मसाले , पापड वगैरे व्हायचे. पापडासाठी केळीच्या बुंध्याचा रस काढला जायचा

In reply to by विजुभाऊ

आमच्या कोकणातल्या घरी देखील मुसळाने ठोकण्यासाठीचे जमिनीत घातलेले आणि जमिनीच्या मधे ६ इंच व्यासाचे आणि साधारण फूटभर खोलीचे एक दगडी भोक होते. त्याला वाईल (काही कोकणी लोक वाईन) असे म्हणतात कोकणात. धान्य वाईलात सडायचे तर मुसळाने आणि सुकी चटणी कुठायची तर बत्त्याने. घर उतरवताना हे वाईल उकरुन काढले तेव्हा कळले की हे वाईल म्हणजे एक ३ फूट व्यासाचा एक मोठा दगडी चेंडू होता ज्याच्या मधे वरती सांगितलेल्या आकाराचे भोक तयार केले होते. वाईलाचा वापरायचा भाग म्हण्जे हे छिद्र सोडता संपूर्ण दगडी चेंडू जमिनिच्या पृष्ठभागाखाली होता. बत्ता आणि मुसळ दोन्हीचे तडाखे सोसण्यासाठी इतका प्रचंड दगड वापरला असावा. या व्यतिरिक्त एक लाकडी उखळ (डमरूच्या आकाराचे) होते ज्यात प्रामुख्याने धान्ये भरडली जात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा Mon, 05/05/2014 - 14:04
आमच्या घरी पण होते असे पुरलेले वायन. पण ते एवढे मोठे असेल असा कधी विचार केला नाही! वायन एकदम गुळगुळीत असायचे. पण मंगलोरी लोकांचे साधारण असे दिसणारे रगडे मात्र खरबरीत असतात. माझ्याकडे मोठ्या खलबत्त्यासारखा वाटणारा एक चिमुकला रगडा आहे. मात्र त्यावर इडलीचे पीठ वाटणे ही कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आहे. त्यापेक्षा मी तो खलबत्त्यासारखा जास्त वापरते! जेव्हा मिरच्या किंवा लसूण पाकळ्या खरंगटायच्या असतील तेव्हा तो उत्तम!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नंदन Mon, 05/05/2014 - 14:31
सावंतवाडीच्या घरात पुरलेले वाइन मीही पाहिले आहे. 'नकाय नकाय सून वाइन चाटी' ही म्हण आठवली :)

पैसा Sat, 05/03/2014 - 21:39
माझ्याकडे नेहमीचे पाटे असतात त्याहून अर्ध्या आकाराचा चिमुकला पाटा वरवंटा आणि रगडा आहे. पण वाटायचा उपद्व्याप करायचा जाम कंटाळा येतो!

आयुर्हित Sat, 05/03/2014 - 23:45
फार छान लेख आणि माहितीसुद्धा! मलाही लहानपणी उडदाच्या पापडाचे भिजवलेले पीठ पाट्यावर कुटण्याचे काम करावे लागत असे! काही शास्त्रीय कारणे/फायदे: १)बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात: असे करून पाळण्याच्या दोऱ्यांची Tensile strength तपासली जायची का? की पाळण्याची Load Test? २)वाटणाला येणारी चव ही त्या पाट्याच्या दगडातील खनिजांमुळेच येत असते, जी आजकाल मिक्सर वापरून कधीच येत नाही. ३)पाट्याच्या दगडातील उपयुक्त खनिजांमध्ये शिलाजित ही काही प्रमाणात मिळत असावे, ज्यामुळे testosterone boosting supplements चा पुरवठा होत असावा.

In reply to by आयुर्हित

रेवती Mon, 05/05/2014 - 17:28
बाळाला आधी नटवून पाळण्याखालून एकीने पलिकडे असलेल्या दुसरीच्या हातात द्यायचे व कोणी गोविंद घ्या (पहिलीने), कोणी गोपाळ घ्या (दुसरीने) म्हणायचे. पाळणा जमीनीपासून योग्य अंतरावर आहे की नाही, अतिरिक्त सजावट (वरवंट्याला)बाळाच्या डोळ्याला, अंगाला खरचटत नाहीये ना, एकेमेकींना सहज हँडल होतेय ना, दृष्ट काढली जाणे याची तपासणी, खात्री करून मग बाळावर तसा प्रयोग ;) करत असत. पाळण्यात वरवंटा ठेवतात की नाही हे आठवत नाही.

कुसुमावती Mon, 05/05/2014 - 13:10
सुंदर लेख. माझ्या घरात चटणी आणि खरड्यासाठी अजुनही पाटा वरवंटा वापरतात. पाटा वरवंटा वापरुन केलेल्या पदार्थांची चव न्यारीच लागते.

जागु Mon, 05/05/2014 - 14:25
माझ्या माहेरी लाकडी उखळ आणि मुस होती. त्यावर तांदूळ सडले जायचे. सासरी दगडी मुसळ अजुन आहे. ती आता बाहेर ठेवलेय व त्यावर कुंडी ठेवली आहे.

नंदन Sat, 05/03/2014 - 12:24
लेख आवडला. माझी आजी अजूनही माश्यांच्या वाटणासाठी पाटा-वरवंटा वापरते. त्या वाटणाच्या आमटीची चव आणि पोत (त्याला 'दबदबीत' असा खास कोकणी शब्द आहे) काही निराळाच.
मला गंमत वाटायची ती वाटण करून झाल्यावर आई जे पाट्यावरवंट्याला लागलेलं वाटण पाण्यानं काढायची त्याची. अर्धी वाटी वगैरे पाणी वरवंटा पाट्यावर ठेवून प्रथम वरवंटा तेवढ्याश्या पाण्यात धूत असे. मग तेच पाणी पाट्याच्या सर्व दिशांनी हातानं सरकवून वाटण गोळा करत ज्या बशीत वाटणाचा गोळा ठेवलेला असे, त्याच वाटीत ढकलत असे.
तंतोतंत! :)

राही Sat, 05/03/2014 - 12:49
सकाळी वास्तुरंगमध्ये वाचला तेव्हाच आवडला होता.

अभिनंदन, मजा आली वाचुन. माझी आई डोश्याचे पीठ पाट्यावर वाटुन बनवायची. तीने कितीही डोसे वाढले तरी ते कमीच पडायचे. मग मी आणि माझा भाउ खुप तणतण करायचो. डोसे संपले की आई वरण भाताचा कुकर लावायची तिच्यासाठी आणि बाबांसाठी. एकदा खेळताना पाटा डाव्या पायाच्या अंगठ्यावर पडला होता. त्या नंतर जवळजवळ महिना भर लंगडत चालत होतो. अजुनही डाव्यापायाचे नख अर्धवटच वाढते. अजुनही तो पाटा वरवंटा आमच्या घरी आहे. पण आता त्याचा वापर क्वचीतच होतो.

अजया Sat, 05/03/2014 - 13:31
अप्रतिम लेख! सकाळीच वाचला होता. आजच एका कार्यक्रमासाठी बाहेर आहे, इथे पाटा वरवंटा आणि जात्याची पूजा आधी केली. तुझ्या लेखावरुन चर्चा चालली होती. आश्चर्य म्हणजे बर्‍याच मुली निघाल्या पाटा,खल बत्ता वापरणार्‍या !!

जागु Sat, 05/03/2014 - 13:59
अजया वाचून खुप आनंद झाला. धन्यवाद. राही, मदनबाण, चा.मे धन्यवाद. ज्ञानोबा चे पैजार मला तर विचार करूनच डोसे किती चविष्ट लागत असतील हे डोळ्यासमोर आले. धन्स.

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 14:05
बालपणीचे दिवस आठवले. सुट्टीचा दिवस, थोरल्या बहिणीच्या ५-६ मैत्रीणींचा ग्रुप, तोडून आणलेली मेंदीची पाने एकत्र करुन चाळिच्या मागच्या बाजुला एका वरवंटा पाट्यावर आळीपाळीने वाटणे, खराट्याच्या टोकदार काडीने एकमेकांच्या हातावर काढलेली ती सुंदर नक्षीकामे..... व्वा. मेंदीला रंग येण्यासाठी त्यात काथ,लिंबूरसाबरोबर चिमणीची वाळलेली विष्ठाही टाकत असे. का ते माहीत नाही परंतू ते काम माझ्याकडे असायचे म्हणून लक्षात राहीले.

स्पंदना Sat, 05/03/2014 - 16:52
जागू ताई अगदी तो वरवंट्याचा घस घस आवाज कानात ऐकु येउ लागला. मी पुरण वाटायची या पाट्यावरवंट्यावर. मग पूरण यंत्र आल्यावर त्यातलं पुरण कसं पाट्यासारख होत नाही याचीही चर्चा!!

In reply to by मुक्त विहारि

स्पंदना Mon, 05/05/2014 - 04:30
मी माहेरी अन लहाण असताना वाटायचे. आत्ता नाही काही? ;)

रेवती Sat, 05/03/2014 - 18:51
जागु, सुरेख लेख बालपणात घेऊन गेला. पुण्यात एकेठिकाणी रस्त्याकडेला छोटे पाटे वरवंटे, खलबत्ते विकायला ठेवलेले बघितले. आता लहानसा तरी नक्की घेणार.

सुंदर लेख ! नजिकच्या भूतकाळातील गावाकडचे घर, त्यातल्या वस्तू आणि घराशेजारचा परिसर यांच्यावर हृद्द्य लेखन हा तुमचा विशेष (ब्रँड) झालाय ! साध्यासाध्या वस्तूंवर इतके मनाला भिडणारे लेखन विरळाच !!

विजुभाऊ Sat, 05/03/2014 - 20:28
मस्त लेख. पाटा वरवंटा या सोबत कधीतरी उखळी बद्दल लिहा की. आमच्या जुन्या घरी जमीनीत रोवलेले दगडी उखळ होते. त्यात मसाले , पापड वगैरे व्हायचे. पापडासाठी केळीच्या बुंध्याचा रस काढला जायचा

In reply to by विजुभाऊ

आमच्या कोकणातल्या घरी देखील मुसळाने ठोकण्यासाठीचे जमिनीत घातलेले आणि जमिनीच्या मधे ६ इंच व्यासाचे आणि साधारण फूटभर खोलीचे एक दगडी भोक होते. त्याला वाईल (काही कोकणी लोक वाईन) असे म्हणतात कोकणात. धान्य वाईलात सडायचे तर मुसळाने आणि सुकी चटणी कुठायची तर बत्त्याने. घर उतरवताना हे वाईल उकरुन काढले तेव्हा कळले की हे वाईल म्हणजे एक ३ फूट व्यासाचा एक मोठा दगडी चेंडू होता ज्याच्या मधे वरती सांगितलेल्या आकाराचे भोक तयार केले होते. वाईलाचा वापरायचा भाग म्हण्जे हे छिद्र सोडता संपूर्ण दगडी चेंडू जमिनिच्या पृष्ठभागाखाली होता. बत्ता आणि मुसळ दोन्हीचे तडाखे सोसण्यासाठी इतका प्रचंड दगड वापरला असावा. या व्यतिरिक्त एक लाकडी उखळ (डमरूच्या आकाराचे) होते ज्यात प्रामुख्याने धान्ये भरडली जात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पैसा Mon, 05/05/2014 - 14:04
आमच्या घरी पण होते असे पुरलेले वायन. पण ते एवढे मोठे असेल असा कधी विचार केला नाही! वायन एकदम गुळगुळीत असायचे. पण मंगलोरी लोकांचे साधारण असे दिसणारे रगडे मात्र खरबरीत असतात. माझ्याकडे मोठ्या खलबत्त्यासारखा वाटणारा एक चिमुकला रगडा आहे. मात्र त्यावर इडलीचे पीठ वाटणे ही कल्पनेच्या पलिकडची गोष्ट आहे. त्यापेक्षा मी तो खलबत्त्यासारखा जास्त वापरते! जेव्हा मिरच्या किंवा लसूण पाकळ्या खरंगटायच्या असतील तेव्हा तो उत्तम!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

नंदन Mon, 05/05/2014 - 14:31
सावंतवाडीच्या घरात पुरलेले वाइन मीही पाहिले आहे. 'नकाय नकाय सून वाइन चाटी' ही म्हण आठवली :)

पैसा Sat, 05/03/2014 - 21:39
माझ्याकडे नेहमीचे पाटे असतात त्याहून अर्ध्या आकाराचा चिमुकला पाटा वरवंटा आणि रगडा आहे. पण वाटायचा उपद्व्याप करायचा जाम कंटाळा येतो!

आयुर्हित Sat, 05/03/2014 - 23:45
फार छान लेख आणि माहितीसुद्धा! मलाही लहानपणी उडदाच्या पापडाचे भिजवलेले पीठ पाट्यावर कुटण्याचे काम करावे लागत असे! काही शास्त्रीय कारणे/फायदे: १)बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यापूर्वी वरवंट्याला कापड गुंडाळून, चेन घालून बाळाप्रमाणं नटवूनथटवून, त्याला पाळण्यात झोपवून, त्याचे लाड केले जातात: असे करून पाळण्याच्या दोऱ्यांची Tensile strength तपासली जायची का? की पाळण्याची Load Test? २)वाटणाला येणारी चव ही त्या पाट्याच्या दगडातील खनिजांमुळेच येत असते, जी आजकाल मिक्सर वापरून कधीच येत नाही. ३)पाट्याच्या दगडातील उपयुक्त खनिजांमध्ये शिलाजित ही काही प्रमाणात मिळत असावे, ज्यामुळे testosterone boosting supplements चा पुरवठा होत असावा.

In reply to by आयुर्हित

रेवती Mon, 05/05/2014 - 17:28
बाळाला आधी नटवून पाळण्याखालून एकीने पलिकडे असलेल्या दुसरीच्या हातात द्यायचे व कोणी गोविंद घ्या (पहिलीने), कोणी गोपाळ घ्या (दुसरीने) म्हणायचे. पाळणा जमीनीपासून योग्य अंतरावर आहे की नाही, अतिरिक्त सजावट (वरवंट्याला)बाळाच्या डोळ्याला, अंगाला खरचटत नाहीये ना, एकेमेकींना सहज हँडल होतेय ना, दृष्ट काढली जाणे याची तपासणी, खात्री करून मग बाळावर तसा प्रयोग ;) करत असत. पाळण्यात वरवंटा ठेवतात की नाही हे आठवत नाही.

कुसुमावती Mon, 05/05/2014 - 13:10
सुंदर लेख. माझ्या घरात चटणी आणि खरड्यासाठी अजुनही पाटा वरवंटा वापरतात. पाटा वरवंटा वापरुन केलेल्या पदार्थांची चव न्यारीच लागते.

जागु Mon, 05/05/2014 - 14:25
माझ्या माहेरी लाकडी उखळ आणि मुस होती. त्यावर तांदूळ सडले जायचे. सासरी दगडी मुसळ अजुन आहे. ती आता बाहेर ठेवलेय व त्यावर कुंडी ठेवली आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या लोकसत्ता-वास्तुरंग मध्ये मी लिहीलेला हा लेख प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm... प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे! पण मला माझ्या आवडत्या पाट्यावरवंट्याच्या बाबतीत एक म्हण तयार करावीशी वाटते - पाट्यावरवंट्यावर जिन्नसे रगडिता रूचिरस पाझरे'. हसू नका, पण बिचार्‍या पाट्यावरवंट्यावर मी कुठले गाणे ऐकले नाही, कुठली चांगली म्हण ऐकली नाही, म्हणून हा प्रयत्न. पाट्यावरवंट्याची जोडी दिसायला काळी कुळकुळीत. जणू विठोबारखुमाईची जोडी. पाट्याचा आकारही मंदिरासारखा किंवा कौलारू घरासारखा. वरवंटाही अगदी लांबट गरगरीत.

महाराष्ट्रातल्या निवडणूकीचे अंदाज

आशु जोग ·

सुहास झेले Sat, 05/03/2014 - 11:22
क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :) पडघम २०१४

आशु जोग Sat, 05/03/2014 - 11:24
>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही इथे याचा काय संबंध नाही कळाले

आशु जोग Mon, 05/12/2014 - 22:57
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html

सुहास झेले Sat, 05/03/2014 - 11:22
क्लिंटनची लेखमाला सुरु आहे याच विषयावर... वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही. क्लिंटनने दिलेले अंदाज एकदम अचूक नसतील काही भागांसाठी, पण त्याने दिलेल्या विदा प्रशंसनीय आहे :) पडघम २०१४

आशु जोग Sat, 05/03/2014 - 11:24
>>वागळे यांच्या पत्रकारितेवर मला तरी काडीचाही विश्वास नाही इथे याचा काय संबंध नाही कळाले

आशु जोग Mon, 05/12/2014 - 22:57
EXIT POLL: रिकॉर्ड सीटों के साथ बहुमत लाएगा NDA, कांग्रेस की होगी ऐतिहासिक हार, AAP हुई साफ http://www.bhaskar.com/article-ht/ELEC-loksabha-election-2014-voting-ends-exit-poll-result-out-4611505-NOR.html
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत... त्यातल्या किती जागा कोणाकडे जातील... सगळ्यांना उत्सुकता आहे याबाबतचा अंदाज वागळेंच्या कार्यक्रमातला वर्तवण्यात आला आहे आपण तो अवश्य पहावा https://www.youtube.com/watch?v=itWhYgG4It0 काँग्रेस-राष्ट्रवादी १६-१८ महायुती - ३०-३२ यात मनसेचा एखादा उमेदवारही असू शकतो- कल्याण सुरेश म्हात्रे सिंधुदुर्गमधल्या लढतीची सगळ्या महाराष्ट्राला उत्कंठा आहे... मुंडेंना ही निवडणूक अवघड जाइल... विदर्भ लाटेमधे वाहून जाईल मावळमधे कुणीही आलं तरी मताधिक्य मात्र अगदी कमी असेल...

सये...

चिनार ·
लेखनविषय:
सये आठवणीत तुझ्या आज वेगळाच गंध होता. तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये त्या मंद प्रकाशात तुझाच रंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये गुलाबी थंडीत तुझाच बंध होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कवडसा माझ्या मनीचा तुझ्यात दंग होता, तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये कल्पनेत माझ्या उगवता चंद्र होता , तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये तुझ्या विचारात वारा ही गुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता सये आठवणीत तुझ्या स्पंदनी मृदुंग होता तू जवळ नव्हतीस पण तुझाच संग होता

९० डिग्री साऊथ - ३

स्पार्टाकस ·

स्पार्टाकस Sat, 05/03/2014 - 02:20
नॉर्वेतील ऑस्लो इथे फ्राम म्युझीयम मध्ये अ‍ॅमंडसेनने वापरलेलं फ्राम जहाज जतन करुन ठेवण्यात आलं आहे. कॉलीन आर्चरने बांधलेलं फ्राम जहाज तिथे संपूर्णपणे फिरुन पाहता येतं. फ्रिट्झॉफ नॅन्सन, ऑटो स्वेर्ड्रप आणि रोनाल्ड अ‍ॅमंडसेन या तीन नॉर्वेजियन दर्यावर्दींच्या उत्तर-दक्षिण धृवीय मोहीमांची सर्व माहीती इथे संकलीत केलेली आहे.

In reply to by स्पार्टाकस

तो वरचा फोटो आस्लोतल्या फ्राम संग्रहालयातल्या खर्‍या फ्रामचाच आहे. त्याची अजून माहिती इथे मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्पार्टाकस Mon, 05/05/2014 - 00:41
येस. ऑस्लोतील फ्रामवर मनसोक्त फिरुन आपल्याला पाहता येतं. मला कधीतरी एकदा जायचं आहे. आपण नशीबवान !

पैसा Fri, 05/09/2014 - 15:12
त्या काळातही खोटे दावे आणि आरोप प्रत्यारोप चालत होते ना!

स्पार्टाकस Sat, 05/03/2014 - 02:20
नॉर्वेतील ऑस्लो इथे फ्राम म्युझीयम मध्ये अ‍ॅमंडसेनने वापरलेलं फ्राम जहाज जतन करुन ठेवण्यात आलं आहे. कॉलीन आर्चरने बांधलेलं फ्राम जहाज तिथे संपूर्णपणे फिरुन पाहता येतं. फ्रिट्झॉफ नॅन्सन, ऑटो स्वेर्ड्रप आणि रोनाल्ड अ‍ॅमंडसेन या तीन नॉर्वेजियन दर्यावर्दींच्या उत्तर-दक्षिण धृवीय मोहीमांची सर्व माहीती इथे संकलीत केलेली आहे.

In reply to by स्पार्टाकस

तो वरचा फोटो आस्लोतल्या फ्राम संग्रहालयातल्या खर्‍या फ्रामचाच आहे. त्याची अजून माहिती इथे मिळेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

स्पार्टाकस Mon, 05/05/2014 - 00:41
येस. ऑस्लोतील फ्रामवर मनसोक्त फिरुन आपल्याला पाहता येतं. मला कधीतरी एकदा जायचं आहे. आपण नशीबवान !

पैसा Fri, 05/09/2014 - 15:12
त्या काळातही खोटे दावे आणि आरोप प्रत्यारोप चालत होते ना!
९० डिग्री साऊथ - २ १९०८ मध्ये जीन बाप्टीस्ट चार्कोटच्या फ्रेंच मोहीमेने अंटार्क्टीकमधील अनेक प्रदेशांचा शोध घेतला. रेनॉड बेटं, मिकेल्सन उपसागर, मार्गारेट उपसागर, जेनी बेट, मिलरँड बेटं अशा अनेक प्रदेशांचे नकाशे फ्रेंचांनी तयार केले. परंतु दक्षिण धृवाच्या दिशेने मजल मारण्यात मात्रं त्यांना अपयशच आलं. १९०४ मध्ये डिस्कव्हरी मोहीमेवरुन परतल्यावर कॅप्टन रॉबर्ट फाल्कन स्कॉटने पुन्हा आपल्या नौदलातील कारकिर्दीला पुन्हा सुरवात केली.

बिझनेस फायनान्सः माहिती हवी आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

१.६० कोटीचा करणं धोक्याचं आहे कारण त्यात तुमचा हिस्सा ४० लाख असेल. सर्व प्रथम स्वतःचा हिस्सा खरा आणि मर्यादित ठेवा. यात तीन गोष्टी आहेत : १) कोणत्याही प्रकारची वाढीव बिलं घेऊन स्वतःचा हिस्सा त्यातून वसूल करु नका. २) स्वतःचा हिस्सा प्रामाणिक असेल तर कर्जाची रक्कम आवाक्यात राहाते ३) कर्जाची रक्कम आवाक्यात असल्यानं उलाढालीची व्याप्ती, खर्चाचं प्रमाण आणि एकूण व्यावसायिक व्यवहार, संपूर्ण नियंत्रणात राहातात. थोडक्यात धंद्यात (सुरुवातीपासूनच) लफडी होण्याची शक्यता संपते. कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेकडे (पण शक्यतो जिथे तुमचा आजतागायत व्यवहार आहे तिथे, कारण त्यांना तुमची सर्व माहिती असते आणि तुम्हाला फॉलो-अपला त्रास पडत नाही) कर्जाची मागणी करा. माझ्या माहिती प्रमाणे सध्या SEZ सोडता कुठेही सबसिडी वगैरे नाही, त्यात SEZ ला STP रजिस्ट्रेशन लागतं, ते इंजिनिअरींग व्यावसायाला मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच बँक खातं ठेवून, एकूण एक व्यवहार (तुमचं पहिलं कॅपिटल काँट्रिब्यूशन घालण्यापासून) त्यातूनच करा. त्यामुळे सगळे हिशेब व्यवस्थित राहातात (कारण ते बँक खातंच तुमचा सर्व हिशेब दर्शवतं). अकाऊंटस हा धंद्यातला सर्वोच्च महत्त्वाचा (पण सदैव दुर्लक्षित आणि रेंगाळत ठेवला जाणारा) भाग आहे. रोजच्या रोज हिशेब ठेवणं आवश्यक आहे कारण तो धंदा कसा चालला आहे याचा आरसा आहे. अकाऊंटसची माहिती नसेल तर सर्वप्रथम ते काम आग्रक्रमानं करा, नाही तर पैसे कसे आले आणि कुठे गेले याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही कुठल्याही प्रकारची वाढीव बिलं घेणार नाहीये. अकाऊंट्स ची फार माहीती नाही पण तुमचा सल्ला लक्षात घेऊन लवकरचं त्यातही लक्ष घालीन. तुम्ही म्हणताय तसा स्वहिस्सा मर्यादित ठेवायसाठीच कुठली संस्था कमीत कमी स्वहिश्श्यात तेवढी अमाऊंट मान्य करतीये ह्याचाच शोध घेतोय. कारण २५ टक्के (१/४) आणि ३३% (जवळ-जवळ ३३.३३%) स्वहिस्सा उभा करणं माझ्या एकट्यासाठी शक्यचं नाहीये. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा Fri, 07/18/2014 - 07:24
मला manufacturing industry बद्दल माहिती नाही पण घरची software कंपनी असल्याने व्यवहार साधारण माहिती आहेत एक तर संजय जी नी सांगितल्याप्रमाणे अकौन्ट्स आधी शिका निदान त्या खात्याचा कारभार कुणा अनुभवी पण विश्वासू माणसाकडे सोपवा. घरचं कुणी असेल तर अगदीच उत्तम. दुसरं म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट १ कोटींचा घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा अनुभव आहे ही एक जमेची बाजू शिवाय तुम्ही तुमचा काही विचार केला असेल. पण that said ही एक फार मोठी जबाबदारी आहे हे मात्र मला नमूद करावसं वाटतं. त्या ही बाबतीत सं . क्षी . शी एकमत. तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात. याचा फायदा हा कि जितके पैसे वापरलं त्यावर च डेली रेडयुसींग व्याज लागतं. तुम्ही ज्या दिवशी जितके पैसे भराल त्यावर तितक्या दिवसांचं व्याज धरून उरलेली रक्कम ठरते. हा पर्याय मला पूर्ण एक कोटी घेऊन ठेवण्यापेक्षा बरा वाटतो. एक कोटीपर्यंत चं कर्ज मंजूर आणि पैसे उचलत नाही तो पर्यंत व्याज नाही हा तसा मानसिक स्वास्थ्य देणारा पर्याय आहे .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा Fri, 07/18/2014 - 07:30
व्याज दर निश्चित माहिती नाही पण तुमचा अंदाज बरोबर आहे . हा थोडा चढा असतो पण पर्सनल लोन इतका जास्त नस्तो. तो वाचवणं आपल्या हातात राहतं

In reply to by स्रुजा

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात.
एक लाख भरुन एक कोटी कॅश क्रेडिट देणारी भारतातली फक्त एक बँक सांगा! तुम्ही म्हणाल तितके अर्जदार उभे करतो. न तुम्हाला टर्म लोन आणि कॅश क्रेडिट मधला फरक माहिती, न व्याजाचे दर. तारण कशाला म्हणतात आणि मार्जिन मनी काय असतो याचा काही पत्ता नाही, उगीच सल्ला कशाला देतायं?

In reply to by संजय क्षीरसागर

शैलेन्द्र Sun, 07/20/2014 - 00:51
+११ अहो, १५-२० CR चा टर्ण ओव्हर आहे मित्राचा.. त्याला साधी १ CR ची CC नाही मिळत, कारण को लॅटरल नाही..

In reply to by शैलेन्द्र

की एका लाखात एक कोटी मिळतायंत म्हटल्यावर, तिथे दुनिया उलथून पडेल. एका दिवसात बँकेची सगळी लोन लिमीट इक्झॉस्ट होईल, आणि ती खबर लागताच, सगळे ठेवीदार बँक डोक्यावर घेतील... आणि बँकेचं दिवाळं वाजेल! धन्य त्या सदस्या आणि महान त्यांचे सल्ले! त्यावर कडी म्हणजे प्रश्नकर्त्यानं भांडवलासाठी इतकी वणवण (अडीच महिने झालेत) केलीये की किमान त्याच्या तरी लक्षात यायला हवं, पण तो विचारतोयं, व्याजाचा रेट काय? मायला, एक कोटी मिळाल्यावर लोक पॅरिस-बँकॉक-पटायाला जातील का बँकेत व्याज भरायला?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शैलेन्द्र Sun, 07/20/2014 - 17:45
ईंटरेस्ट रेट हा बँकेने तुम्हाला कर्ज देताना घेतलेल्या जोखमीच्या समप्रमाणात असतो. जर तुम्ही टर्म लोन घेतले तर त्यावर तारण म्हणुन जी मशीनरी असेल त्याची किंमत, शिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टमधे किती "जोखिम" बँकेला वाटेल त्यानुसार तुमच्या कर्जाचा व्याजदर ठरेल.

वैनतेय Fri, 05/02/2014 - 15:05
Angel Investor किंवा Seed Investor यांचा शोध घ्या. नफ्यात भाग असेल पण व्यवसायास आवश्यक ते सर्व सह्कार्य मिळण्याची खात्री (technical expertise ते marketing) बाकी व्यवसायास हार्दिक शुभेच्छा !!!

शैलेन्द्र Mon, 05/05/2014 - 13:02
मला दोन मार्ग सुचतात. १) इन्वेस्टर शोधा सिड्बी, बँक इत्यादी तुम्हाला इतके सहज कर्ज देतील असे वाटत नाही. त्यात तुमच्या नावावर अजून एकही व्यवसाय नाही किंवा व्यवसायाचा अनुभव नाही. इतकी मोठी जोखीम वित्तसंस्थेने का घ्यावी? तसेच पब्लीक इश्यु आणूनही काही फायदा होणार नाही, मागचा इतिहास नसताना इतकी मोठी जोखीम भाग धारकांनी का घ्यावी? त्यापेक्षा तुम्ही पुर्ण वित्तीय बाजू सांभाळणारा भागीदार निवडा. त्याला अर्थातच मोठा हिस्सा द्यावा लागेल. पण तुमची जोखीम काहीच असणार नाही. २ करोडच्या प्रोजेक्ट्मध्ये फक्त स्वतःच्या कल्पनेपोटी ३०% भागिदारी मिळाली तरी तुम्ही ६० लाखाचे मालक होता.. उद्योग नीट चालला तर त्या हिश्याची किंमत वाढतच जाईल. २) आउट्सोर्स- तुमच्या मनात जे प्रॉडक्ट आहे ते इतर कोणी बनवतय का? तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्मध्ये काही सुधारणा हव्यात का? शक्य असल्यास सुरवातीला हे प्रॉडक्ट बाहेरुन तयार करून घ्या व तुम्ही फक्त मार्केटींग व विक्री संभाळा. पण हे करताना बिलींग तुमच्या कंपनीच्या नावावरच करा. तुमच्या डिझाईनचा प्रॉडक्ट सदर कारखाण्दार फक्त तुमच्यासाठीच बनवेल असा करार करा. शक्य असेल तर असा प्रॉड्क्ट तीन-चार भागात बनवुन असेंबल तुम्ही करा. ट्रेडिंगमध्ये पैसे जमले की स्वतःच्या कारखान्याचा विचार करा. व्य.नी केलात तर अजुन काही माहितीची देवान घेवाण करता येइल.

In reply to by शैलेन्द्र

आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 14:53
आर्थिक जोखीम मोठी आहे, भले ऑन पेपर सर्व परफेक्ट भासतं असले तरी. तसेच आपल्या अंदाजा पेक्षा वेळ आणी खर्च नेहमीच जरा जास्त जातो.

विकास Wed, 05/07/2014 - 00:28
आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा! आपण खर्चाचा अंदाज केला आहे ते समजते. पण गिर्‍हाईकं (कस्टमर्स) कोण आहेत, त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत का आणि जे काही उत्पादन करणार आहात, त्यातून (तुमच्या पगारासकट) सर्व खर्च वगळता किती उत्पन्न (पक्षि: नफा) होईल याची काही ताळेबंदी केली आहेत का? कारण त्यावर बरेच काही अवलंबून राहील...

तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार केला आहे का? नसल्यास पहिल्यांदा तो करणे आवश्यक आहे. काही उदाहरणे हवी असतील तर इथे बघा. https://www.google.com/search?q=business+plan&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a&channel=sb#channel=sb&q=manufacturing+business+plan+sample+pdf&rls=org.mozilla:en-US:official

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/08/2014 - 06:10
कच्चा आराखडा तयार आहे. काही बदल मला अपेक्षित आहेत त्यावर विचार चालु आहे. अपेक्षित बदल कसे करता येतील हे ठरल्यावर फायनल बिझनेस प्लॅन तयार होईल. :). तुमच्या माहीती आणि दुव्याबद्द्ल आभारी आहे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 11:19
पब्लिक लिमिटेड पॅक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडणे सोपे जाईल कारण पब्लिक लिमिटेड मध्ये कमीत कमी सात लोक सहभागी हवेत शिवाय त्यातल्या औपचारिकताही जास्त असतात. पण एकुणातच लिमिटेड कंपनी उघडुन व्यवसाय करणे चांगले कारण त्यात 'लिमिटेड लायबेलिटी' असते, तुमच्या खासगी मालमत्तेवर कधीच टांच येवू शकत नाही. बाकी तुम्हाला सगळ्या औपचारिकता पुर्ण करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची (पुर्ण वेळ नेमण्याची गरज नाही) मदत घेणे सोयीस्कर राहील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि प्रायवेट लिमीटेडची उस्तवार (Cost of Formation, Company Law Procedures & Income Tax implications), तुम्ही माहिती करुन घेतली आहे काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड हा पैसे गोळा करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःची संपती प्रोटेक्ट करण्याचा उपाय आहे. (आणि ती तुमच्याकडे नाही!) शून्य उद्योजक-कारकिर्द असल्यानं तुम्ही पब्लिक लिमीटेड फ्लोट करु शकत नाही. तुम्हाला चुकीचा सल्ला मिळतोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड फॉर्म करणं (पार्टनरशिप पेक्षा) खर्चिक तर आहेच शिवाय कंपनी कायद्याच्या अटी जाचक आहेत, ज्यांची पूर्तता कंपनी सेक्रेटरीच्या मदती शिवाय तुमच्यानं होणं अशक्य आहे. कंपनी अकाऊंट्स आणि टॅक्सेशन यासाठी तज्ञाची मदत लागेल आणि खर्च सतत वाढत जाईल. लक्ष धंद्यावर कमी आणि कायदेशीर पूर्ततांवरच जास्त केंद्रित होईल. परिणामी खर्च वाढीव आणि फायदा शून्य!

माहितगार Sat, 07/19/2014 - 10:41
कॅप्टन जॅक स्पॅरो, उद्योग व्यवसाया बद्दल धागा काढला गेला हे निश्चित अभिनंदनीय अशा चर्चा अधिक व्हावयास हव्यात. प्रत्यक्ष व्यवसाय चालू झाल्या नंतर व्यवसायेतर उद्दीष्टासाठी संकेतस्थळांना सातत्यानी भेटी देणे शक्य होत नसणार, तरीही कॅप्टन जॅक स्पॅरो, आणि इतरांनीही आपापले बरे वाईट अनुभाव शेअर करीत राहील्यास बरे पडेल मराठी लोकांना अधीक माहिती मिळेल. कॅप्टन जॅक स्पॅरो यांचा धागा मे महिन्यातला आहे त्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यातील अनुभव ऐकण्यास आवडेल. फायनान्स उभा झाला आहे का अद्याप व्हावयाचा आहे ? एक माणूस जॉब सोडून गेला तर त्याची जागा घेऊ शकणारा माणूस आधीच जसा शोधून ठेवला पाहीजे तसे फायनान्स उभा झालेला जरी असेल तरी कमीत कमी अटी वाला कमीत कमी दराचा रिलायेबल आर्थीक संकटात संयम बाळगणार्‍या फायनान्सचे पर्यायी स्रोतांसाठीचे नेटवर्कींग सातत्याने चालू ठेवावे. जरासे अनाहुत अवांतर: फायनान्सच्या जाहिराती पाहण्यात येतात त्यातील बर्‍याच जाहीरातीत राहत्या जागेवर फायनान्सच्या गप्पा असतात ते मात्र टाळावे. मोठे घर विकून एका खोलीत राहणे ठिक पण डोक्यावरचे छप्पर आपल्या कुटूंबीयांच्या मालकीचे राहील हे पहावे ते गिरवी ठेऊ नये असे आग्रही मत आहे. अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.

In reply to by माहितगार

माहितगार, माझा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आदित्य पानसे (आदुबाळ), मंद्या, पु.पे., संजय क्षिरसागर, विकास, विनायक देशपांडे,वैनतेय, मनिष आणि माझे नाव अधिक आडनावबंधु अन्या दातार ह्यांची अतिशय मोलाची मदत झाली. कोणाचं नाव चुकुन राहुन गेलं असेल तर चु.भु.दे.घे. त्याबद्द्ल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सगळ्यात आधी मी व्यवसाय अहवाल तयार केला, त्यात माझी स्वतःची वर्क प्रोफाईल, अनुभव, ५ वर्षात अपेक्षित असणारी टारगेट्स, बजेट, काम कुठुन आणि किती प्रमाणात मिळु शकेल ह्याचा अंदाज, मशिन्स, इस्ट्रुमेंट्स स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टी टाकल्या. सिडबी च्या नियमाप्रमाणे २५% भांडवल आपलं लागत असल्याने एंजल इन्व्हेस्टर्स चा शोध घ्यावा लागला. ४ ते ५ एन्जल्स शी बोलणी करुन आणि फिसकटवुन पदरात पडलेली माहीती अशी की, गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात ते व्यवसायात स्लिपिंग पार्टनर्स राहाणार. ही अट मला मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. शेवटी १८% रक्कम पुर्ण कर्जाऊ देणारा ईन्व्हेस्टर मिळालाय. त्याला काही % व्याजानी ३ वर्षात सगळे पैसे परत करायचे आहेत. शिवाय तो काही टक्के प्रॉफिटच्या बदल्यात त्याचे वर्क सोर्सेस ओपन करायला तयार आहे. त्याच्याबरोबर लेखी करार करायचा आहे. त्यावर जशी काही प्रगती होत राहील ती इथे टाकीनचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माहितगार Sat, 07/19/2014 - 16:32
एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे ही आनंदाची गोष्ट, २५ % तुमची साईडवाल भांडवल अजून रिलॅक्स साईड देणारे पर्याय हाताशी असू द्यावेत, कारण एकुण सारीच रक्कम कर्जावू होते आणि हि बाब बँकेसाठी नव्हे तर किमानस्तराच्या प्रॉफीटॅबिलीटी साठी अंशतः जोखिमीची होते. एकालाच ५० ला. गुंतवायचे म्हटलेतर मराठी माणसासाठी कठीणच दहा वाले २-३ विश्वासातल्या कौटूंबिक मीत्र परिवारातून अधिक कालावधी साठी येऊ शकले तर हात मोकळा राहणे सोपे जाईल. इन एनी केस सर्वात महत्वाची बाब खेळत्या भांडवला बाबत अत्यंत शीस्तबद्ध राहणे सर्व साधारण व्यवसायातही महत्वाचे असते पण व्यक्तीगत भांडवल कमी असेल तर खेळत्या भांडवलाच्या सुयोग्य वापरा बद्दल कमालीची दक्षता घेणे जरूरी आहे त्यात व्यावसायिक-चातुर्याची खरी कसोटी असते. नवागत मराठी लोकांच्या प्रा.लि. साठी पहिले दहा वर्षतरी कंपनी-सेक्रेटरीअल, लिगल आणि अकाऊंटीग सपोर्ट सोपा जावा म्हणून सपोर्ट मेकॅनीझम उपलब्धची असण्याची गरज आहे. बाकी सर्वच स्टेक होल्डर कॉन्फिडन्स साठी प्रालि अधिक चांगली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सोल प्रोप्रायटरशिप कशी सुरु करणार? The Best option for him is Partnership. He has to find a person who can trust him & ready to invest in the Project.

In reply to by संजय क्षीरसागर

एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी फायनल झाली आहेत. लिगल टर्म्स वर काम चालु आहे. मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे. जेणे करुन त्यांचा हिस्सा फिटुन गेल्यावर व्यवसायाचा एकमेव मालक मी असीन. स्लिपिंग पार्टनर (टारगट मि.पा.करांसाठी सुचना, अयोग्य अर्थ काढु नये) परवडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मग वर हा प्रतिसाद कशाला दिलायं ? :
प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता
त्यामुळे निष्कारण चर्चा वाढली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या प्रतिसादांवरून तुमच्या मनात कंपनीचे सुरुवातीचे स्वरूप "सोल प्रोप्रायटरशिप" असे असावे असाच अंदाज होता. आता या प्रतिसादाने ते जरा जास्त स्पष्ट झाले आहे असे वाटते आहे. जरी तुम्ही पार्ट्नर हा शब्द वापरत असलात तरी तुमच्या मनात केवळ "कंपनीच्या सुरुवातीच्या काही काळाकरीता तारणाशिवाय काही अटींवर आणि / किंवा व्याजाने आर्थिक मदत देणारा माणूस / एंटिटी" आहे असे दिसते... त्याला पार्ट्नर म्हणता येणार नाही... कर्जदार म्हणू शकू. 'एंजल इन्व्हेस्टर'ला गुंतवणीबद्दल केवळ 'मुद्दल+व्याज' असा परतावा नाही तर कंपनीच्या 'फायद्यातला + वाढीतला' भाग (बहुतेक समभागांच्या हक्काच्या किंवा इतर काही स्वरुपात) देणे गृहीत असते. आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या कंपनीने खालील दिशेने प्रवास करणे योग्य होईल असे वाटते: सोल प्रोप्रायटरशिप : यात सरकारी नियमांचा व्याप सर्वात कमी असला तरी कंपनीच्या सर्व कर्जांचा {लायेबिलीटिज} बोजा तुमच्या खाजगी मालमत्तेवर असतो हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे ---> प्रायव्हेट लिमीटेड कं : या प्रकारच्या कंपनीसाठी असणार्‍या नियमांचा व्याप सांभाळणे आणि संबंधीत खर्च करणे योग्य वाटेल इतकी कंपनीची उलाढाल वाढल्यावर हे पाउल उचलणे योग्य होईल ---> पब्लिक लिमीटेड कं : कंपनीच्या उलाढालीची व्याप्ती खूप वाढल्यावर आणि तुम्हाला न ओळखणार्‍या लोकांना केवळ तुमच्या कंपनीच्या नावावरूनच तुमच्या कंपनीचे समभाग {शेअर} विकत घेणे फायदेशीर वाटू लागेल तेव्हा हे पाऊल उचलणे योग्य होईल. अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार Sat, 07/19/2014 - 20:07
कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !
सहमत, विशेषतः एकदा करार-मदार झाले की भांडवल विषयक माहिती शेअर करताना अधीक चोखंदळ असावे. तरी सुद्धा चर्चेही स्वतःचे फायदे असतात नाही असे नाही, ट्रांसपरंसी ने तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होण्यात सोपे जाते हि जमेची बाजू असते, तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला. खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?
एकतर प्रश्नकर्ता स्वतःची ओळख दडवून आहे. दुसरं म्हणजे कुणीही काहीही सल्ला दिला तरी सूज्ञ त्याच्या अक्कल हुशारीनंच काम करतो. कारण इथली मदत मोफत आहे त्यामुळे, (मी सर्व प्रतिसाद जवाबदारीनंच दिलेले आहेत, तरी) तो कुणाला जवाबदार धरु शकत नाही. जिथे प्रश्नकर्त्यानं अर्धवट माहिती दिली होती, तिथे त्याची चूक निदर्शनास आणून दिली गेली आहे. तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. बाकी दुसर्‍या प्रतिसादकांना निव्वळ माहिती गोळा करण्याचा छंद आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांच सगळंच `योग्य' वाटतं आणि विषयातलं काहीही गम्य नसतांना सल्ला द्यावासा वाटतो. त्यात पुन्हा वरती हे :
तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.
आयला, म्हणजे आम्ही इथे गोट्या खेळतो काय? कोणताही मदतीचा धागा काढून पाहा, इथले सर्व सदस्य, इतरांना स्वतःच्या माहितीतून आणि योग्य असेच प्रतिसाद देतात. . आणि वरती हा भंपकपणा :
खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.
एकतर प्रश्नकर्ता अ‍ॅनॉनिमसच आहे आणि त्यात पुन्हा `मित्राचा व्यावसाय' वगैरे फालतूपणा करायला गेला तर फुल फाट्यावर मारला जाईल, धागा आणि आयडी दोन्हीही!

In reply to by संजय क्षीरसागर

मदत कशी ओपनली (थोडक्यात प्रामाणिकपणे!) मागावी, आणि मग सदस्य ती किती मनापासून करतात यासाठी सध्या बोर्डावर असलेला हा धागा उदाहरण म्हणून पाहा : नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

In reply to by संजय क्षीरसागर

१. "नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो. तो फरक सहज कळावा अशी अपेक्षा होती... पण, न कळल्यास हरकत नाही. (ही चर्चा इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !) २. पुरेश्या माहितीशिवाय दिलेल्या आर्थिक (किंवा इतर कोणत्याही) सल्ल्यात अनेक तृटी राहू शकतात आणि त्या नंतर खूप त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा. (ही चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!) ३. एकाच विषयांवर एकापेक्षा जास्त मते असू शकतात अणि त्यातली एकापेक्षा जास्त मते बरोबर असू शकतात. स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे. अर्थात, या बाबतीतही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे मतभेद असू शकतात. पण यावरची चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!!) असो. धागाकर्ता सुज्ञपणे त्याला योग्य ते विचार उचलून योग्य तो निर्णय घेईलच. त्यासाठी शुभेच्छा !

In reply to by संजय क्षीरसागर

तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "...सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल." ऐवजी "...सरळ मनाने वाचल्यास त्याचा अर्थ कळेल." असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नवोद्योजकाला मदत व्हावी म्हणून दिले आहेत. प्रश्नकर्त्यानं त्याबद्दल दोन-तीन वेळा आभार देखिल मानले आहेत. किती माहिती उघड करावी हे प्रश्नकर्त्याला समजतं आहेच. तस्मात, वरचा प्रतिसाद दिला आहे. आपण लिहीलंय :
"नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो.
मदत मागतांना जितक्या गोष्टी सुस्पष्ट व्हाव्या लागतात, तेवढ्याच प्रश्नकर्त्यानं दिल्या आहेत. आणि प्रश्नात सुस्पष्टता नसेल तर मदत मिळण्याची शक्यता शून्य, मग ती नोकरी असो धंदा की इतर काही अडचण.
कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. (प्रश्नकर्त्याचे प्रतिसाद पाहा.)
स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे.
आपली रेष छोटी कशानं झाली? प्रश्नकर्त्याला उपयोग होतोयं आणि रेषांच्या भानगडीत मला काहीएक स्वारस्य नाही. तुमची प्रवास वर्णनं आवडतात तेंव्हा त्यावरही भरभरुन प्रतिसाद दिलेत. आणि हा व्यावसायिक सल्ला आहे, तेव्हा इथेही तितकीच मनापासून मदत केली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.
या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?
१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.
तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.
२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.
असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.
३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.
विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.
४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.
रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.
वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...
ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.
तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.

In reply to by संजय क्षीरसागर

:) मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे... समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते. कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार Sun, 07/20/2014 - 16:41
मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.
आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१ धन्यवाद

हेमन्त वाघे Wed, 04/08/2015 - 09:59
कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल.. हेमंत

१.६० कोटीचा करणं धोक्याचं आहे कारण त्यात तुमचा हिस्सा ४० लाख असेल. सर्व प्रथम स्वतःचा हिस्सा खरा आणि मर्यादित ठेवा. यात तीन गोष्टी आहेत : १) कोणत्याही प्रकारची वाढीव बिलं घेऊन स्वतःचा हिस्सा त्यातून वसूल करु नका. २) स्वतःचा हिस्सा प्रामाणिक असेल तर कर्जाची रक्कम आवाक्यात राहाते ३) कर्जाची रक्कम आवाक्यात असल्यानं उलाढालीची व्याप्ती, खर्चाचं प्रमाण आणि एकूण व्यावसायिक व्यवहार, संपूर्ण नियंत्रणात राहातात. थोडक्यात धंद्यात (सुरुवातीपासूनच) लफडी होण्याची शक्यता संपते. कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेकडे (पण शक्यतो जिथे तुमचा आजतागायत व्यवहार आहे तिथे, कारण त्यांना तुमची सर्व माहिती असते आणि तुम्हाला फॉलो-अपला त्रास पडत नाही) कर्जाची मागणी करा. माझ्या माहिती प्रमाणे सध्या SEZ सोडता कुठेही सबसिडी वगैरे नाही, त्यात SEZ ला STP रजिस्ट्रेशन लागतं, ते इंजिनिअरींग व्यावसायाला मिळत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकच बँक खातं ठेवून, एकूण एक व्यवहार (तुमचं पहिलं कॅपिटल काँट्रिब्यूशन घालण्यापासून) त्यातूनच करा. त्यामुळे सगळे हिशेब व्यवस्थित राहातात (कारण ते बँक खातंच तुमचा सर्व हिशेब दर्शवतं). अकाऊंटस हा धंद्यातला सर्वोच्च महत्त्वाचा (पण सदैव दुर्लक्षित आणि रेंगाळत ठेवला जाणारा) भाग आहे. रोजच्या रोज हिशेब ठेवणं आवश्यक आहे कारण तो धंदा कसा चालला आहे याचा आरसा आहे. अकाऊंटसची माहिती नसेल तर सर्वप्रथम ते काम आग्रक्रमानं करा, नाही तर पैसे कसे आले आणि कुठे गेले याचा पत्ता लागणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

नाही कुठल्याही प्रकारची वाढीव बिलं घेणार नाहीये. अकाऊंट्स ची फार माहीती नाही पण तुमचा सल्ला लक्षात घेऊन लवकरचं त्यातही लक्ष घालीन. तुम्ही म्हणताय तसा स्वहिस्सा मर्यादित ठेवायसाठीच कुठली संस्था कमीत कमी स्वहिश्श्यात तेवढी अमाऊंट मान्य करतीये ह्याचाच शोध घेतोय. कारण २५ टक्के (१/४) आणि ३३% (जवळ-जवळ ३३.३३%) स्वहिस्सा उभा करणं माझ्या एकट्यासाठी शक्यचं नाहीये. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा Fri, 07/18/2014 - 07:24
मला manufacturing industry बद्दल माहिती नाही पण घरची software कंपनी असल्याने व्यवहार साधारण माहिती आहेत एक तर संजय जी नी सांगितल्याप्रमाणे अकौन्ट्स आधी शिका निदान त्या खात्याचा कारभार कुणा अनुभवी पण विश्वासू माणसाकडे सोपवा. घरचं कुणी असेल तर अगदीच उत्तम. दुसरं म्हणजे पहिलाच प्रोजेक्ट १ कोटींचा घेऊ नका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राचा अनुभव आहे ही एक जमेची बाजू शिवाय तुम्ही तुमचा काही विचार केला असेल. पण that said ही एक फार मोठी जबाबदारी आहे हे मात्र मला नमूद करावसं वाटतं. त्या ही बाबतीत सं . क्षी . शी एकमत. तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात. याचा फायदा हा कि जितके पैसे वापरलं त्यावर च डेली रेडयुसींग व्याज लागतं. तुम्ही ज्या दिवशी जितके पैसे भराल त्यावर तितक्या दिवसांचं व्याज धरून उरलेली रक्कम ठरते. हा पर्याय मला पूर्ण एक कोटी घेऊन ठेवण्यापेक्षा बरा वाटतो. एक कोटीपर्यंत चं कर्ज मंजूर आणि पैसे उचलत नाही तो पर्यंत व्याज नाही हा तसा मानसिक स्वास्थ्य देणारा पर्याय आहे .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्रुजा Fri, 07/18/2014 - 07:30
व्याज दर निश्चित माहिती नाही पण तुमचा अंदाज बरोबर आहे . हा थोडा चढा असतो पण पर्सनल लोन इतका जास्त नस्तो. तो वाचवणं आपल्या हातात राहतं

In reply to by स्रुजा

तुम्ही तुमचा धंदा सुरु करताना एक लाख भरून करंट अकौंट उघडू शकता. काही बँका या भांडवलावर तुम्हाला १ कोटी चं कॅश क्रेडीट देतात.
एक लाख भरुन एक कोटी कॅश क्रेडिट देणारी भारतातली फक्त एक बँक सांगा! तुम्ही म्हणाल तितके अर्जदार उभे करतो. न तुम्हाला टर्म लोन आणि कॅश क्रेडिट मधला फरक माहिती, न व्याजाचे दर. तारण कशाला म्हणतात आणि मार्जिन मनी काय असतो याचा काही पत्ता नाही, उगीच सल्ला कशाला देतायं?

In reply to by संजय क्षीरसागर

शैलेन्द्र Sun, 07/20/2014 - 00:51
+११ अहो, १५-२० CR चा टर्ण ओव्हर आहे मित्राचा.. त्याला साधी १ CR ची CC नाही मिळत, कारण को लॅटरल नाही..

In reply to by शैलेन्द्र

की एका लाखात एक कोटी मिळतायंत म्हटल्यावर, तिथे दुनिया उलथून पडेल. एका दिवसात बँकेची सगळी लोन लिमीट इक्झॉस्ट होईल, आणि ती खबर लागताच, सगळे ठेवीदार बँक डोक्यावर घेतील... आणि बँकेचं दिवाळं वाजेल! धन्य त्या सदस्या आणि महान त्यांचे सल्ले! त्यावर कडी म्हणजे प्रश्नकर्त्यानं भांडवलासाठी इतकी वणवण (अडीच महिने झालेत) केलीये की किमान त्याच्या तरी लक्षात यायला हवं, पण तो विचारतोयं, व्याजाचा रेट काय? मायला, एक कोटी मिळाल्यावर लोक पॅरिस-बँकॉक-पटायाला जातील का बँकेत व्याज भरायला?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शैलेन्द्र Sun, 07/20/2014 - 17:45
ईंटरेस्ट रेट हा बँकेने तुम्हाला कर्ज देताना घेतलेल्या जोखमीच्या समप्रमाणात असतो. जर तुम्ही टर्म लोन घेतले तर त्यावर तारण म्हणुन जी मशीनरी असेल त्याची किंमत, शिवाय तुमचा प्रोजेक्ट रिपोर्टमधे किती "जोखिम" बँकेला वाटेल त्यानुसार तुमच्या कर्जाचा व्याजदर ठरेल.

वैनतेय Fri, 05/02/2014 - 15:05
Angel Investor किंवा Seed Investor यांचा शोध घ्या. नफ्यात भाग असेल पण व्यवसायास आवश्यक ते सर्व सह्कार्य मिळण्याची खात्री (technical expertise ते marketing) बाकी व्यवसायास हार्दिक शुभेच्छा !!!

शैलेन्द्र Mon, 05/05/2014 - 13:02
मला दोन मार्ग सुचतात. १) इन्वेस्टर शोधा सिड्बी, बँक इत्यादी तुम्हाला इतके सहज कर्ज देतील असे वाटत नाही. त्यात तुमच्या नावावर अजून एकही व्यवसाय नाही किंवा व्यवसायाचा अनुभव नाही. इतकी मोठी जोखीम वित्तसंस्थेने का घ्यावी? तसेच पब्लीक इश्यु आणूनही काही फायदा होणार नाही, मागचा इतिहास नसताना इतकी मोठी जोखीम भाग धारकांनी का घ्यावी? त्यापेक्षा तुम्ही पुर्ण वित्तीय बाजू सांभाळणारा भागीदार निवडा. त्याला अर्थातच मोठा हिस्सा द्यावा लागेल. पण तुमची जोखीम काहीच असणार नाही. २ करोडच्या प्रोजेक्ट्मध्ये फक्त स्वतःच्या कल्पनेपोटी ३०% भागिदारी मिळाली तरी तुम्ही ६० लाखाचे मालक होता.. उद्योग नीट चालला तर त्या हिश्याची किंमत वाढतच जाईल. २) आउट्सोर्स- तुमच्या मनात जे प्रॉडक्ट आहे ते इतर कोणी बनवतय का? तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट्मध्ये काही सुधारणा हव्यात का? शक्य असल्यास सुरवातीला हे प्रॉडक्ट बाहेरुन तयार करून घ्या व तुम्ही फक्त मार्केटींग व विक्री संभाळा. पण हे करताना बिलींग तुमच्या कंपनीच्या नावावरच करा. तुमच्या डिझाईनचा प्रॉडक्ट सदर कारखाण्दार फक्त तुमच्यासाठीच बनवेल असा करार करा. शक्य असेल तर असा प्रॉड्क्ट तीन-चार भागात बनवुन असेंबल तुम्ही करा. ट्रेडिंगमध्ये पैसे जमले की स्वतःच्या कारखान्याचा विचार करा. व्य.नी केलात तर अजुन काही माहितीची देवान घेवाण करता येइल.

In reply to by शैलेन्द्र

आत्मशून्य Mon, 05/05/2014 - 14:53
आर्थिक जोखीम मोठी आहे, भले ऑन पेपर सर्व परफेक्ट भासतं असले तरी. तसेच आपल्या अंदाजा पेक्षा वेळ आणी खर्च नेहमीच जरा जास्त जातो.

विकास Wed, 05/07/2014 - 00:28
आपल्या प्रकल्पाला शुभेच्छा! आपण खर्चाचा अंदाज केला आहे ते समजते. पण गिर्‍हाईकं (कस्टमर्स) कोण आहेत, त्यांच्याबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहेत का आणि जे काही उत्पादन करणार आहात, त्यातून (तुमच्या पगारासकट) सर्व खर्च वगळता किती उत्पन्न (पक्षि: नफा) होईल याची काही ताळेबंदी केली आहेत का? कारण त्यावर बरेच काही अवलंबून राहील...

तुमच्या व्यवसायाचा बिझनेस प्लॅन तयार केला आहे का? नसल्यास पहिल्यांदा तो करणे आवश्यक आहे. काही उदाहरणे हवी असतील तर इथे बघा. https://www.google.com/search?q=business+plan&ie=utf-8&oe=utf-8&aq=t&rls=org.mozilla:en-US:official&client=firefox-a&channel=sb#channel=sb&q=manufacturing+business+plan+sample+pdf&rls=org.mozilla:en-US:official

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 05/08/2014 - 06:10
कच्चा आराखडा तयार आहे. काही बदल मला अपेक्षित आहेत त्यावर विचार चालु आहे. अपेक्षित बदल कसे करता येतील हे ठरल्यावर फायनल बिझनेस प्लॅन तयार होईल. :). तुमच्या माहीती आणि दुव्याबद्द्ल आभारी आहे.

मराठी कथालेखक गुरुवार, 07/17/2014 - 11:19
पब्लिक लिमिटेड पॅक्षा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उघडणे सोपे जाईल कारण पब्लिक लिमिटेड मध्ये कमीत कमी सात लोक सहभागी हवेत शिवाय त्यातल्या औपचारिकताही जास्त असतात. पण एकुणातच लिमिटेड कंपनी उघडुन व्यवसाय करणे चांगले कारण त्यात 'लिमिटेड लायबेलिटी' असते, तुमच्या खासगी मालमत्तेवर कधीच टांच येवू शकत नाही. बाकी तुम्हाला सगळ्या औपचारिकता पुर्ण करण्यासाठी कंपनी सेक्रेटरीची (पुर्ण वेळ नेमण्याची गरज नाही) मदत घेणे सोयीस्कर राहील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

आणि प्रायवेट लिमीटेडची उस्तवार (Cost of Formation, Company Law Procedures & Income Tax implications), तुम्ही माहिती करुन घेतली आहे काय?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड हा पैसे गोळा करण्याचा मार्ग नाही, तो स्वतःची संपती प्रोटेक्ट करण्याचा उपाय आहे. (आणि ती तुमच्याकडे नाही!) शून्य उद्योजक-कारकिर्द असल्यानं तुम्ही पब्लिक लिमीटेड फ्लोट करु शकत नाही. तुम्हाला चुकीचा सल्ला मिळतोय.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रायवेट लिमीटेड फॉर्म करणं (पार्टनरशिप पेक्षा) खर्चिक तर आहेच शिवाय कंपनी कायद्याच्या अटी जाचक आहेत, ज्यांची पूर्तता कंपनी सेक्रेटरीच्या मदती शिवाय तुमच्यानं होणं अशक्य आहे. कंपनी अकाऊंट्स आणि टॅक्सेशन यासाठी तज्ञाची मदत लागेल आणि खर्च सतत वाढत जाईल. लक्ष धंद्यावर कमी आणि कायदेशीर पूर्ततांवरच जास्त केंद्रित होईल. परिणामी खर्च वाढीव आणि फायदा शून्य!

माहितगार Sat, 07/19/2014 - 10:41
कॅप्टन जॅक स्पॅरो, उद्योग व्यवसाया बद्दल धागा काढला गेला हे निश्चित अभिनंदनीय अशा चर्चा अधिक व्हावयास हव्यात. प्रत्यक्ष व्यवसाय चालू झाल्या नंतर व्यवसायेतर उद्दीष्टासाठी संकेतस्थळांना सातत्यानी भेटी देणे शक्य होत नसणार, तरीही कॅप्टन जॅक स्पॅरो, आणि इतरांनीही आपापले बरे वाईट अनुभाव शेअर करीत राहील्यास बरे पडेल मराठी लोकांना अधीक माहिती मिळेल. कॅप्टन जॅक स्पॅरो यांचा धागा मे महिन्यातला आहे त्यांचा गेल्या दोन अडीच महिन्यातील अनुभव ऐकण्यास आवडेल. फायनान्स उभा झाला आहे का अद्याप व्हावयाचा आहे ? एक माणूस जॉब सोडून गेला तर त्याची जागा घेऊ शकणारा माणूस आधीच जसा शोधून ठेवला पाहीजे तसे फायनान्स उभा झालेला जरी असेल तरी कमीत कमी अटी वाला कमीत कमी दराचा रिलायेबल आर्थीक संकटात संयम बाळगणार्‍या फायनान्सचे पर्यायी स्रोतांसाठीचे नेटवर्कींग सातत्याने चालू ठेवावे. जरासे अनाहुत अवांतर: फायनान्सच्या जाहिराती पाहण्यात येतात त्यातील बर्‍याच जाहीरातीत राहत्या जागेवर फायनान्सच्या गप्पा असतात ते मात्र टाळावे. मोठे घर विकून एका खोलीत राहणे ठिक पण डोक्यावरचे छप्पर आपल्या कुटूंबीयांच्या मालकीचे राहील हे पहावे ते गिरवी ठेऊ नये असे आग्रही मत आहे. अर्थातच अभिनंदन आणि शुभेच्छाच.

In reply to by माहितगार

माहितगार, माझा अनुभव सांगायला नक्कीच आवडेल. सर्वात आधी आदित्य पानसे (आदुबाळ), मंद्या, पु.पे., संजय क्षिरसागर, विकास, विनायक देशपांडे,वैनतेय, मनिष आणि माझे नाव अधिक आडनावबंधु अन्या दातार ह्यांची अतिशय मोलाची मदत झाली. कोणाचं नाव चुकुन राहुन गेलं असेल तर चु.भु.दे.घे. त्याबद्द्ल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. सगळ्यात आधी मी व्यवसाय अहवाल तयार केला, त्यात माझी स्वतःची वर्क प्रोफाईल, अनुभव, ५ वर्षात अपेक्षित असणारी टारगेट्स, बजेट, काम कुठुन आणि किती प्रमाणात मिळु शकेल ह्याचा अंदाज, मशिन्स, इस्ट्रुमेंट्स स्पेसिफिकेशन्स वगैरे गोष्टी टाकल्या. सिडबी च्या नियमाप्रमाणे २५% भांडवल आपलं लागत असल्याने एंजल इन्व्हेस्टर्स चा शोध घ्यावा लागला. ४ ते ५ एन्जल्स शी बोलणी करुन आणि फिसकटवुन पदरात पडलेली माहीती अशी की, गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात ते व्यवसायात स्लिपिंग पार्टनर्स राहाणार. ही अट मला मान्य नसल्याने बोलणी फिसकटली. शेवटी १८% रक्कम पुर्ण कर्जाऊ देणारा ईन्व्हेस्टर मिळालाय. त्याला काही % व्याजानी ३ वर्षात सगळे पैसे परत करायचे आहेत. शिवाय तो काही टक्के प्रॉफिटच्या बदल्यात त्याचे वर्क सोर्सेस ओपन करायला तयार आहे. त्याच्याबरोबर लेखी करार करायचा आहे. त्यावर जशी काही प्रगती होत राहील ती इथे टाकीनचं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माहितगार Sat, 07/19/2014 - 16:32
एकुण प्रपोजल पुढे सरकतं आहे ही आनंदाची गोष्ट, २५ % तुमची साईडवाल भांडवल अजून रिलॅक्स साईड देणारे पर्याय हाताशी असू द्यावेत, कारण एकुण सारीच रक्कम कर्जावू होते आणि हि बाब बँकेसाठी नव्हे तर किमानस्तराच्या प्रॉफीटॅबिलीटी साठी अंशतः जोखिमीची होते. एकालाच ५० ला. गुंतवायचे म्हटलेतर मराठी माणसासाठी कठीणच दहा वाले २-३ विश्वासातल्या कौटूंबिक मीत्र परिवारातून अधिक कालावधी साठी येऊ शकले तर हात मोकळा राहणे सोपे जाईल. इन एनी केस सर्वात महत्वाची बाब खेळत्या भांडवला बाबत अत्यंत शीस्तबद्ध राहणे सर्व साधारण व्यवसायातही महत्वाचे असते पण व्यक्तीगत भांडवल कमी असेल तर खेळत्या भांडवलाच्या सुयोग्य वापरा बद्दल कमालीची दक्षता घेणे जरूरी आहे त्यात व्यावसायिक-चातुर्याची खरी कसोटी असते. नवागत मराठी लोकांच्या प्रा.लि. साठी पहिले दहा वर्षतरी कंपनी-सेक्रेटरीअल, लिगल आणि अकाऊंटीग सपोर्ट सोपा जावा म्हणून सपोर्ट मेकॅनीझम उपलब्धची असण्याची गरज आहे. बाकी सर्वच स्टेक होल्डर कॉन्फिडन्स साठी प्रालि अधिक चांगली.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सोल प्रोप्रायटरशिप कशी सुरु करणार? The Best option for him is Partnership. He has to find a person who can trust him & ready to invest in the Project.

In reply to by संजय क्षीरसागर

एंजल ईन्व्हेस्टर्स शी बोलणी फायनल झाली आहेत. लिगल टर्म्स वर काम चालु आहे. मला लिमिटेड टाईम पार्टनर्शिपच हवी आहे. जेणे करुन त्यांचा हिस्सा फिटुन गेल्यावर व्यवसायाचा एकमेव मालक मी असीन. स्लिपिंग पार्टनर (टारगट मि.पा.करांसाठी सुचना, अयोग्य अर्थ काढु नये) परवडत नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मग वर हा प्रतिसाद कशाला दिलायं ? :
प्रा.लि. करतोय. जर भांडवल जमलं नसतं तर प.लि. करण्यावाचुन पर्याय नव्हता
त्यामुळे निष्कारण चर्चा वाढली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लेख आणि तुमच्या सुरुवातीच्या प्रतिसादांवरून तुमच्या मनात कंपनीचे सुरुवातीचे स्वरूप "सोल प्रोप्रायटरशिप" असे असावे असाच अंदाज होता. आता या प्रतिसादाने ते जरा जास्त स्पष्ट झाले आहे असे वाटते आहे. जरी तुम्ही पार्ट्नर हा शब्द वापरत असलात तरी तुमच्या मनात केवळ "कंपनीच्या सुरुवातीच्या काही काळाकरीता तारणाशिवाय काही अटींवर आणि / किंवा व्याजाने आर्थिक मदत देणारा माणूस / एंटिटी" आहे असे दिसते... त्याला पार्ट्नर म्हणता येणार नाही... कर्जदार म्हणू शकू. 'एंजल इन्व्हेस्टर'ला गुंतवणीबद्दल केवळ 'मुद्दल+व्याज' असा परतावा नाही तर कंपनीच्या 'फायद्यातला + वाढीतला' भाग (बहुतेक समभागांच्या हक्काच्या किंवा इतर काही स्वरुपात) देणे गृहीत असते. आतापर्यंतच्या माहितीवरून तुमच्या कंपनीने खालील दिशेने प्रवास करणे योग्य होईल असे वाटते: सोल प्रोप्रायटरशिप : यात सरकारी नियमांचा व्याप सर्वात कमी असला तरी कंपनीच्या सर्व कर्जांचा {लायेबिलीटिज} बोजा तुमच्या खाजगी मालमत्तेवर असतो हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे ---> प्रायव्हेट लिमीटेड कं : या प्रकारच्या कंपनीसाठी असणार्‍या नियमांचा व्याप सांभाळणे आणि संबंधीत खर्च करणे योग्य वाटेल इतकी कंपनीची उलाढाल वाढल्यावर हे पाउल उचलणे योग्य होईल ---> पब्लिक लिमीटेड कं : कंपनीच्या उलाढालीची व्याप्ती खूप वाढल्यावर आणि तुम्हाला न ओळखणार्‍या लोकांना केवळ तुमच्या कंपनीच्या नावावरूनच तुमच्या कंपनीचे समभाग {शेअर} विकत घेणे फायदेशीर वाटू लागेल तेव्हा हे पाऊल उचलणे योग्य होईल. अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार Sat, 07/19/2014 - 20:07
कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !
सहमत, विशेषतः एकदा करार-मदार झाले की भांडवल विषयक माहिती शेअर करताना अधीक चोखंदळ असावे. तरी सुद्धा चर्चेही स्वतःचे फायदे असतात नाही असे नाही, ट्रांसपरंसी ने तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होण्यात सोपे जाते हि जमेची बाजू असते, तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला. खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

अर्थात तुम्ही तुमच्या विश्वासू अर्थ (सीए) आणि विधी (सीएस व लिगल अ‍ॅडव्हायझर) सल्लगारांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नये हे उत्तम... कारण कितीही झाले तरी अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर ! आणि अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?
एकतर प्रश्नकर्ता स्वतःची ओळख दडवून आहे. दुसरं म्हणजे कुणीही काहीही सल्ला दिला तरी सूज्ञ त्याच्या अक्कल हुशारीनंच काम करतो. कारण इथली मदत मोफत आहे त्यामुळे, (मी सर्व प्रतिसाद जवाबदारीनंच दिलेले आहेत, तरी) तो कुणाला जवाबदार धरु शकत नाही. जिथे प्रश्नकर्त्यानं अर्धवट माहिती दिली होती, तिथे त्याची चूक निदर्शनास आणून दिली गेली आहे. तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. बाकी दुसर्‍या प्रतिसादकांना निव्वळ माहिती गोळा करण्याचा छंद आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांच सगळंच `योग्य' वाटतं आणि विषयातलं काहीही गम्य नसतांना सल्ला द्यावासा वाटतो. त्यात पुन्हा वरती हे :
तरीपण भांडवल विषयक चर्चे साठी मिपा पेक्षा माबो अधिक सयुक्तीक ठरले असते का असा एक विचार येऊन गेला.
आयला, म्हणजे आम्ही इथे गोट्या खेळतो काय? कोणताही मदतीचा धागा काढून पाहा, इथले सर्व सदस्य, इतरांना स्वतःच्या माहितीतून आणि योग्य असेच प्रतिसाद देतात. . आणि वरती हा भंपकपणा :
खास करून इतरांना सुचवायचे झाल्यास एकतर पूर्ण अ‍ॅनॉनिमीटी बाळगून चर्चा करावी अथवा माझ्या मीत्राच्या व्यवसाय अशा स्वरूपात उल्लेख करावा हे अधीक श्रेयस्कर.
एकतर प्रश्नकर्ता अ‍ॅनॉनिमसच आहे आणि त्यात पुन्हा `मित्राचा व्यावसाय' वगैरे फालतूपणा करायला गेला तर फुल फाट्यावर मारला जाईल, धागा आणि आयडी दोन्हीही!

In reply to by संजय क्षीरसागर

मदत कशी ओपनली (थोडक्यात प्रामाणिकपणे!) मागावी, आणि मग सदस्य ती किती मनापासून करतात यासाठी सध्या बोर्डावर असलेला हा धागा उदाहरण म्हणून पाहा : नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

In reply to by संजय क्षीरसागर

१. "नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो. तो फरक सहज कळावा अशी अपेक्षा होती... पण, न कळल्यास हरकत नाही. (ही चर्चा इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !) २. पुरेश्या माहितीशिवाय दिलेल्या आर्थिक (किंवा इतर कोणत्याही) सल्ल्यात अनेक तृटी राहू शकतात आणि त्या नंतर खूप त्रासदायक होऊ शकतात. म्हणूनच कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा. (ही चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!) ३. एकाच विषयांवर एकापेक्षा जास्त मते असू शकतात अणि त्यातली एकापेक्षा जास्त मते बरोबर असू शकतात. स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे. अर्थात, या बाबतीतही प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे मतभेद असू शकतात. पण यावरची चर्चाही इथे वाढवून धागा भरकटवण्यात रस नाही !!!) असो. धागाकर्ता सुज्ञपणे त्याला योग्य ते विचार उचलून योग्य तो निर्णय घेईलच. त्यासाठी शुभेच्छा !

In reply to by संजय क्षीरसागर

तस्मात, `अर्धवट माहितीवर चपखल सल्ला कसा मिळू शकेल?' हा प्रश्न आणि त्याच्या अलिकडे `अश्या उघड्या संस्थळावर तुम्ही अनेक प्रकारची माहिती उघड करू शकणार नाही... किंबहुना उघड करू नये हे श्रेयस्कर !' असा दुहेरी सल्ला म्हणजे पुरता विरोधाभास आहे. तो शेवटचा पॅराग्राफ सरळ सोप्या मराठीत आहे. आणि तो आहे तसाच, त्याच क्रमात, शब्दांची उलटसुलट करण्याचा द्रविडी प्राणायाम न करता, सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल. त्याचे शेवटचे वाक्य दिसायला प्रश्न दिसला तरी त्याचे उत्तर त्याच्या अगोदरच्या वाक्यातच आहे. अजून जास्त इस्काटून सांगणे म्हणजे तुमच्या प्रज्ञेचा अनादर होईल म्हणून इथेच थांबतो. कमॉन संक्षी, तुमच्यासारख्या प्रकांड विद्वानाकडून ही अपेक्षा नव्हती !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कृपया, "...सरळ मनाने त्याचा वाचल्यास अर्थ कळेल." ऐवजी "...सरळ मनाने वाचल्यास त्याचा अर्थ कळेल." असे वाचावे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नवोद्योजकाला मदत व्हावी म्हणून दिले आहेत. प्रश्नकर्त्यानं त्याबद्दल दोन-तीन वेळा आभार देखिल मानले आहेत. किती माहिती उघड करावी हे प्रश्नकर्त्याला समजतं आहेच. तस्मात, वरचा प्रतिसाद दिला आहे. आपण लिहीलंय :
"नोकरीबदली संबंधी सल्ला" आणि "आर्थिक व्यवहारांसंबंधी सल्ला" यांच्यात होणार्‍या ओपन फोरमवरील चर्चेत काय आणि किती माहिती उघड करावी याबाबत खूप फरक पडतो.
मदत मागतांना जितक्या गोष्टी सुस्पष्ट व्हाव्या लागतात, तेवढ्याच प्रश्नकर्त्यानं दिल्या आहेत. आणि प्रश्नात सुस्पष्टता नसेल तर मदत मिळण्याची शक्यता शून्य, मग ती नोकरी असो धंदा की इतर काही अडचण.
कोणत्याही बाबतीतले तज्ञ, बारकावे जाणल्याशिवाय ठोस मतप्रदर्शन करायला तयार नसतात... विश्वास नसल्यास एखाद्या तज्ञाला विचारून पहा
मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. (प्रश्नकर्त्याचे प्रतिसाद पाहा.)
स्वतःची रेषा मोठी करायला दुसर्‍याची रेषा खोडण्यापेक्षा जर आपली दुसरी मोठी रेषा काढता आली तर जास्त चांगले असे माझे मत आहे.
आपली रेष छोटी कशानं झाली? प्रश्नकर्त्याला उपयोग होतोयं आणि रेषांच्या भानगडीत मला काहीएक स्वारस्य नाही. तुमची प्रवास वर्णनं आवडतात तेंव्हा त्यावरही भरभरुन प्रतिसाद दिलेत. आणि हा व्यावसायिक सल्ला आहे, तेव्हा इथेही तितकीच मनापासून मदत केली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत. तुमचे मत व सल्ला जरूर द्या. त्याचे स्वागत आहे. पण, १. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो. २. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा. ३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल. ४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात. माझी प्रवासवर्णने हा माझ्या भटकंतीच्या छंदाचे एक उप-उत्पादन (बायप्रोडक्ट) आहे. त्यात मी तज्ञ अजिबात नाही. पण वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते. असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी स्वतः तज्ञ आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत.
या चर्चेत, सीए विषयतज्ञ नाही काय?
१. 'इतरांची मते चूक आणि माझे एकट्याचेच मत खरे' हा अट्टाहास सोडा. जगात सर्वकाळ सर्व गोष्टीत बरोबर असणारा माणूस झाला नाही, आता आस्तित्वात नाही, पुढेही होणे नाही. तसा ग्रह अट्टाहास या सदरात मोडतो.
तुमची मतं खोडली गेली याचा अर्थ तुम्ही, `मी अट्टाहास करतोयं' असा काढतायं.
२. दुसर्‍याच्या शब्दांत 'नसलेला' अर्थ शोधून, तो आहेच असे अध्याहृत धरून त्यावर असांसदिय शब्दांत टीका करणे सोडा.
असांसदीय भाषा आणि अध्याहृत अर्थ कुठे आहे? मी तर सरळ, साधं आणि तुमच्या प्रतिसादाला धरुनच लिहीलंय.
३. दुसर्‍याच्या शब्दांत 'असलेला' अर्थ समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलात तर इतरांनाही बरेच काही, बर्‍यापैकी समजते हे तुम्हाला समजेल.
विषयाला धरुन प्रतिसाद द्यावा हे बरं! या चर्चेवर मी `कुणाचं काय समजावून घेतलं नाही' आणि कुणाला `बरंच काही समजलंय' ते दाखवा.
४. आपली मते मांडण्याचा हक्क तुमच्या इतका दुसर्‍यांनाही आहे आणि ती मते सांसदिय प्रकारे मांडण्याची जबाबदारी दुसर्‍यांइतकी तुमचीही आहे, ही वस्तूस्थिती आहे (मग ते तुम्हाला मान्य असो वा नसो). यालाच सर्वसाधारणपणे सामाजिक सुसंवाद म्हणतात.
रेषा लहान-मोठी करणे वगैरे सारखं आडून लिहीण्यापेक्षा, जे आहे ते खुलेपणानं मांडण्यात असांसदीय काय आहे? तुम्ही जर मोकळ्यामनानं चर्चा वाचली तर धागाकर्त्याला माझ्या सर्व प्रतिसादांचा उपयोग झाला आहे, हे लक्षात येईल.
वरची मते माझ्या व्यवसायाच्या एका अंगाचा भाग म्हणून बराच काळ केलेल्या निरिक्षणाचा परिणाम आहे. आपल्या व्यवसायाच्या विषयात स्वतःला तज्ञ म्हणवून घेण्याची प्रथा असली तरी प्रत्यक्षात मात्र मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो...
ओपननेस तर माझ्याकडेही आहे, पण स्वतःची (अनुभवसिद्ध) मतं ठामपणे मांडणं आणि शिकण्याची तयारी असणं, या दोन भिन्न गोष्टी आहेत.
असो. तुमचे काही पैलू आवडतात पण इतर काही त्यांना पूर्णपणे झाकोळून टाकतात, हे पाहून एक व्यावसायिक या नात्याने राहवले नाही... म्हणूनच केवळ हा अनाहूत सल्ला.
तुमच्यासारखी `मनोधारणा' असणारे इथे अनेक आहेत. मी कुणाविषयी काही मत बनवत नाही. जो विषय असेल त्याला अनुसरुन प्रतिसाद देतो आणि मुद्दा तिथे संपतो. आणि अशा मानसिकतेला, मी ओपननेस म्हणतो.

In reply to by संजय क्षीरसागर

:) मी सर्वज्ञ आहे किंवा माझा जन्म सर्व जग सुधारायला झाला आहे असा माझा अजिबात समज नाही. त्यामुळे... समोर दगडी भिंत आली तर त्यावर डोके आपटून ती फोडण्याचा अट्टाहास करण्या ऐवजी तिला वळसा घालून पुढे जाणे योग्य असते, असे मला वाटते. कारण, वेळ व श्रम वाचतात आणि डोकेही शाबूत राहते :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माहितगार Sun, 07/20/2014 - 16:41
मी स्वतःला कायमस्वरूपी विद्यार्थी समजतो... कारण त्यामुळे आपले ज्ञान वाढविण्यासाठी मनाची सतत तयारी राहते आणि आपली प्रगती होत राहते... म्हणतात ना की, वाहते पाणी निर्मळ राहते, पण ते अडून राहीले की त्यात शेवाळाची वाढ होते.
आपल्या मनातले कुणी बोलले की कसे छान वाटते तसे हे वाक्य वाचून वाटले. अर्थात मी सहसा 'अभ्यासक' असा शब्द सुचवतो/वापरतो म्हणजे त्यात अगदी चाहते/विद्यार्थी ते तज्ञ सार्‍यांचाच समावेश 'अभ्यासक' मध्ये होतो. बाकी आपल्याशी बहुतांश सहमत म्हणून +१ धन्यवाद

हेमन्त वाघे Wed, 04/08/2015 - 09:59
कॅप्टन जॅक स्पॅरो हा आपला येक जुना धागा आहे .. तर सध्या काय चालले आहे ? आपला व्यवसाय सुरु झाला का? कारण मी पण येक startup - net based धडपडत आहे . तरी उपयोग होईल.. हेमंत
नमस्कार मंडळी. लहानपणापासुनच पुढे जाऊन व्यवसाय सुरु करायची सुप्त ईच्छा मनामधे आहे. यंत्र अभियंता म्हणुन ६ वर्षांचा अनुभव झाला आहे. स्वतःचे मिडीयम स्केल मॅन्युफॅक्चरींग युनिट चालु करायच्या दृष्टीनी हालचाली चालु आहेत (अंदाज अहवाल बनविणे, यंत्रसामुग्री, इन्स्पेक्षन ईंस्ट्रुमेंट्स आणि गेजेस ई.ई. चा आढावा घेणे चालु आहे). सद्ध्या जी अंदाजपत्रके मागविली आहेत त्यानुसार यंत्रसामुग्री, लीजवरची जागा, कर्मचारीवर्गाचा सुरुवातीचा सहा महिन्याचा खर्च ई.ई.

चलती का नाम गाडी- ४: प्रदूषण नियंत्रण ( युरो नॉर्मस )

खेडूत ·

बहुगुणी Fri, 05/02/2014 - 04:14
धन्यवाद! आपल्याकडे ठिकठिकाणी दिसणारे आणि पैसे घेऊन थातुरमातूर परीक्षा करून (किंवा न करताच!) सर्टिफिकेट देणारे PUC परीक्षक पाहिले आहेत, त्या परीक्षेविषयी काही लिहिणार का? ते नेमकं काय मोजतात?

In reply to by बहुगुणी

सुनील Fri, 05/02/2014 - 08:39
मी आजतागायत कधी PUC फेल गेल्याचे स्वतः अनुभवले नाही तसेच कुणाकडून ऐकलेही नाही. प्रत्येकाला PUC मिळतेच मिळते!!

आसिफ Fri, 05/02/2014 - 08:09
नव्या नॉर्म्स प्रमाणे जेव्हा ईंजिनात बदल केला जातो तेंव्हा त्या ईजिंन ची परफोर्मर्मन्स टेस्ट केली जाते. ही टेस्ट वर लेखात सांगितल्याप्रमाणे अगदी काटेकोर पणे केली जाते. ह्या टेस्ट चा कालावधी कित्येक तास - दिवस असु शकतो. टेस्ट च्या निष्कर्षवरुन ईंजिनात आणखी बदल हवे असतील तर ते केले जातात.जेंव्हा समाधानकारक रिझल्ट्स मिळ्तात तेंव्हा त्या प्रोटोटाईप ला हिरवा कंदिल दिला जातो खरी गोम ही की माझा एक मित्र ह्या टेस्ट चा ईन्चार्ज म्हणुन एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो. 'त्या' कंपनीमध्ये टेस्ट तर केली जाते पण टेस्ट चे रिझल्ट्स सोयीप्रमाणे बदलले जातात. त्यामुळे त्या टेस्ट काहीच अर्थ उरत नाही. ~आसिफ.

इरसाल Fri, 05/02/2014 - 09:37
मधे जेव्हा इंधन जळुन त्यात निर्माण होणारे वातावरणाला धोकादायक असणारे वायु उत्प्रेरकातुन (कॅटॅलिस्ट) वाहिले जावुन वातावरणाला हानी न करणार्‍या वायुत बदलतात ते एका अगोदरच ठरवुन दिलेल्या मानकात बसत आहेत किंवा नाही हे तपासले जाते. कॅटॅलिस्ट्मधे मौल्यवान व मुलभुत धातु/मुलद्रव्य वापरले जातात. ज्यांचा स्वतःचा असा गट असतो आणी प्रत्येकाची एक विशिष्ट अशी गुण्/गुणवत्ता वापरली जाते.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 23:35
सहमत. आणि स्पार्टाकस ह्यांच्या लेखांची पण.असे पण सुचवतो. (सुचना करायला आपल्याला काय? बडवला कळफलक आणि दिल्या सुचना.)

धन्या Fri, 05/02/2014 - 19:26
माहितीपुर्ण लेख. Catalyst या इंग्रजी शब्दासाठी "उत्प्रेरक" असा शब्द मराठी भाषिक विज्ञानाच्या पाठयपुस्तकांमध्ये वापरला जातो. तुम्ही वापरलेला रासायनिक मध्यस्थ आवडला. गोष्ट आपल्या पीयूसीची. पुण्याच्या परीघावरील भागांमध्ये तपासणी न करताच पावती मिळते.

खेडूत Fri, 05/02/2014 - 22:40
आपल्याकडे PUC चेक चा सगळाच खेळ आहे. माहिती अधिकारा मुळे हे तरी कळलं की पैसे घेऊन सरळ कागद देतात. त्याहून गम्मत म्हणजे PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! :)

In reply to by खेडूत

धन्या Sat, 05/03/2014 - 14:56
>>PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! हे फक्त कागदोपत्री असावं. प्रत्यक्षात मात्र मामला वेगळा असतो. पीयुसी नसणं हे चिरीमिरी उकळण्याचं हुकमी कारण आहे.

असंका Sat, 05/03/2014 - 13:36
"रासायनिक मध्यस्थ ( Catalyst ) म्हणून काही वेळा पेट्रोल गाड्यांमध्ये प्लेटिनम वापरतात, त्यामुळेही ते महाग होतात. म्हणजे उदा. आय-२० घेऊ. जर भारत स्टेज ४ ची समजा -आठ लाखात असेल तर तीच स्टेज- ५ ची दहा लाखाला असू शकेल!" म्हणजे २.०० लाखांचं प्लॅटिनम? चोट्ट्यांची मजा आहे !!!!

इरसाल Sat, 05/03/2014 - 16:11
काय कराल ते कॅटॅलिस्ट चोरुन. म्हणजे ते सिरॅमिक हनी कोम्ब ब्लॉक वर कोटींग केलेले असते. तुम्च्या कडे हाय्फाय लॅब हवी ते रिकव्हर करायला. प्लॅटिनमच काय त्याय पॅलॅडियम, र्‍होडियम हे ही असतात.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 19:27
म.टा. तील खालील बातमी पहा.. मारुती अल्टो ८००, टाटा नॅनो, फोर्ड फिगो, ह्युंदाई आय १०, फोक्सवॅगन पोलो या कारना बाजारपेठेत मागणी चांगली असली, तरी क्रॅश टेस्टमध्ये नापास ठरल्या आहेत. अपघात झाल्यास जीवावर बेतण्याएवढी जोखीम या कारमध्ये असल्याचे निदान 'ग्लोबल एनसीएपी'ने केले आहे भारतात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण कार विक्रीत या कारच्या विक्रीचे प्रमाण वीस टक्के आहे, http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/auto/Alto-800-i10-Nano-and-Figo-have-failed-crash-tests-Global-NCAP/articleshow/29689323.cms

बहुगुणी Fri, 05/02/2014 - 04:14
धन्यवाद! आपल्याकडे ठिकठिकाणी दिसणारे आणि पैसे घेऊन थातुरमातूर परीक्षा करून (किंवा न करताच!) सर्टिफिकेट देणारे PUC परीक्षक पाहिले आहेत, त्या परीक्षेविषयी काही लिहिणार का? ते नेमकं काय मोजतात?

In reply to by बहुगुणी

सुनील Fri, 05/02/2014 - 08:39
मी आजतागायत कधी PUC फेल गेल्याचे स्वतः अनुभवले नाही तसेच कुणाकडून ऐकलेही नाही. प्रत्येकाला PUC मिळतेच मिळते!!

आसिफ Fri, 05/02/2014 - 08:09
नव्या नॉर्म्स प्रमाणे जेव्हा ईंजिनात बदल केला जातो तेंव्हा त्या ईजिंन ची परफोर्मर्मन्स टेस्ट केली जाते. ही टेस्ट वर लेखात सांगितल्याप्रमाणे अगदी काटेकोर पणे केली जाते. ह्या टेस्ट चा कालावधी कित्येक तास - दिवस असु शकतो. टेस्ट च्या निष्कर्षवरुन ईंजिनात आणखी बदल हवे असतील तर ते केले जातात.जेंव्हा समाधानकारक रिझल्ट्स मिळ्तात तेंव्हा त्या प्रोटोटाईप ला हिरवा कंदिल दिला जातो खरी गोम ही की माझा एक मित्र ह्या टेस्ट चा ईन्चार्ज म्हणुन एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो. 'त्या' कंपनीमध्ये टेस्ट तर केली जाते पण टेस्ट चे रिझल्ट्स सोयीप्रमाणे बदलले जातात. त्यामुळे त्या टेस्ट काहीच अर्थ उरत नाही. ~आसिफ.

इरसाल Fri, 05/02/2014 - 09:37
मधे जेव्हा इंधन जळुन त्यात निर्माण होणारे वातावरणाला धोकादायक असणारे वायु उत्प्रेरकातुन (कॅटॅलिस्ट) वाहिले जावुन वातावरणाला हानी न करणार्‍या वायुत बदलतात ते एका अगोदरच ठरवुन दिलेल्या मानकात बसत आहेत किंवा नाही हे तपासले जाते. कॅटॅलिस्ट्मधे मौल्यवान व मुलभुत धातु/मुलद्रव्य वापरले जातात. ज्यांचा स्वतःचा असा गट असतो आणी प्रत्येकाची एक विशिष्ट अशी गुण्/गुणवत्ता वापरली जाते.

In reply to by आदूबाळ

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 23:35
सहमत. आणि स्पार्टाकस ह्यांच्या लेखांची पण.असे पण सुचवतो. (सुचना करायला आपल्याला काय? बडवला कळफलक आणि दिल्या सुचना.)

धन्या Fri, 05/02/2014 - 19:26
माहितीपुर्ण लेख. Catalyst या इंग्रजी शब्दासाठी "उत्प्रेरक" असा शब्द मराठी भाषिक विज्ञानाच्या पाठयपुस्तकांमध्ये वापरला जातो. तुम्ही वापरलेला रासायनिक मध्यस्थ आवडला. गोष्ट आपल्या पीयूसीची. पुण्याच्या परीघावरील भागांमध्ये तपासणी न करताच पावती मिळते.

खेडूत Fri, 05/02/2014 - 22:40
आपल्याकडे PUC चेक चा सगळाच खेळ आहे. माहिती अधिकारा मुळे हे तरी कळलं की पैसे घेऊन सरळ कागद देतात. त्याहून गम्मत म्हणजे PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! :)

In reply to by खेडूत

धन्या Sat, 05/03/2014 - 14:56
>>PUC प्रमाणपत्र नाही म्हणून पोलिस दंड करू शकत नाहीत. ते फक्त आर टी ओ ला कारवाई करा म्हणून कळवू शकतात ! हे फक्त कागदोपत्री असावं. प्रत्यक्षात मात्र मामला वेगळा असतो. पीयुसी नसणं हे चिरीमिरी उकळण्याचं हुकमी कारण आहे.

असंका Sat, 05/03/2014 - 13:36
"रासायनिक मध्यस्थ ( Catalyst ) म्हणून काही वेळा पेट्रोल गाड्यांमध्ये प्लेटिनम वापरतात, त्यामुळेही ते महाग होतात. म्हणजे उदा. आय-२० घेऊ. जर भारत स्टेज ४ ची समजा -आठ लाखात असेल तर तीच स्टेज- ५ ची दहा लाखाला असू शकेल!" म्हणजे २.०० लाखांचं प्लॅटिनम? चोट्ट्यांची मजा आहे !!!!

इरसाल Sat, 05/03/2014 - 16:11
काय कराल ते कॅटॅलिस्ट चोरुन. म्हणजे ते सिरॅमिक हनी कोम्ब ब्लॉक वर कोटींग केलेले असते. तुम्च्या कडे हाय्फाय लॅब हवी ते रिकव्हर करायला. प्लॅटिनमच काय त्याय पॅलॅडियम, र्‍होडियम हे ही असतात.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 19:27
म.टा. तील खालील बातमी पहा.. मारुती अल्टो ८००, टाटा नॅनो, फोर्ड फिगो, ह्युंदाई आय १०, फोक्सवॅगन पोलो या कारना बाजारपेठेत मागणी चांगली असली, तरी क्रॅश टेस्टमध्ये नापास ठरल्या आहेत. अपघात झाल्यास जीवावर बेतण्याएवढी जोखीम या कारमध्ये असल्याचे निदान 'ग्लोबल एनसीएपी'ने केले आहे भारतात गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या एकूण कार विक्रीत या कारच्या विक्रीचे प्रमाण वीस टक्के आहे, http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/auto/Alto-800-i10-Nano-and-Figo-have-failed-crash-tests-Global-NCAP/articleshow/29689323.cms
लेखनविषय:
लेखनप्रकार
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२ गुंतागुंत चलती का नाम गाडी- ३: नवी फीचर्स आपण सगळ्यांनी कधीतरी दुचाकी किंवा कार नक्कीच चालवलेली असते. दुचाकीवर फिरण्यात जी मज्जा आहे ती चारचाकीतून नाही! मस्त कट मारत अगदी जिथे जायचंय तिथे अगदी पायरीपर्यंत थेट जाता येतं. अलीकडे बाइकच्या दोनच गोष्टी नकोशा वाटतात एक त्यातली असुरक्षितता आणि प्रचंड प्रदूषण!

पडघम २०१४-भाग ८: बॅटलग्राऊंड स्टेट-महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा)

क्लिंटन ·

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 22:01
उत्तम विश्लेषण. मावळ बद्दल मात्र असहमत. लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे छुपे आणि पॉवरफुल उमेदवार समजले जातात. पिंपरी चिंचवडमधील ३५ नगरसेवकांची यंत्रणा ही जगतापांच्या मागे होती. राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनी नाकारले नसते तर सरळ लढतीत ते नक्कीच निवडून आले असते. आता मात्र शेकाप व राष्ट्रवादी यांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळेल. तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर फेकली जाईल. तेव्हा माझे मत मावळमध्ये शिवसेना.

In reply to by प्रचेतस

मालोजीराव Wed, 05/07/2014 - 14:02
न्हाय र वल्ल्या... यंदा आपल लक्शुमन भाउच येनार... शेकाप+मनसे+राष्ट्रवादी(समदे नगरशेवक)+शिवसेना(बाबर गट)= लक्शुमन भाऊ

धर्मराजमुटके गुरुवार, 05/01/2014 - 22:22
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

शैलेन्द्र Fri, 05/02/2014 - 16:33
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.
थोरात आणि विखेंनी मिळून मागच्या वेळी आठवलेंना पाडले, यावेळी, याच दुकलीने, वाकचौरेंना राष्ट्रवादीत पडण्यासाठी पाठवलय. शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार काँग्रेसवाले नक्की पाडणार.. शिर्डीत शिवसेनाच..

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2014 - 22:31
या अंदाजांनुसार आघाडीचे वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी नुकसान होईल असे दिसत आहे. असे झाल्यास यंदाच्या विधानसभेत आघाडीचे पारडे जड राहील (२००४ व २००९ च्या लोकसभा वि. विधानसभा निकालांमधील प्रवाहानुसार). तपशीलातील एक चूक - मावळ मतदारसंघात सेनेकडून यावेळी श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. सध्याचे खासदार गजानन बाबर यांना सेनेने यंदा तिकिट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला (लक्ष्मण जगताप) पाठिंबा घोषित केला आहे.

आदूबाळ गुरुवार, 05/01/2014 - 22:39
पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं पायगुडे आणि वारे खातील असं वाटतंय. अर्थात ती किती प्रमाणात यावर विश्वजीतचं भवितव्य अवलंबून आहे. पुणे भाजपांतर्गत असलेल्या लाथाळ्या हाही एक फॅक्टर आहे. मुंडेसमर्थक वि गडकरीसमर्थक, मोदी वि अडवानी समर्थक, ब्राह्मण वि ब्राह्मणेतर या लॉब्यांतून उमेदवार निवडतानाच त्यांची दमछाक झाली. तरी शिरोळ्यांच्या रूपाने चांगला समतोल साधला गेला आहे. क्रिकेटमध्ये "टच अँड गो" म्हणतात तशी परिस्थिती आहे. विजेत्याचं मताधिक्य फार थोडं असणार हे नक्की.

In reply to by आदूबाळ

मालोजीराव Wed, 05/07/2014 - 14:23
पैशाचा पडलेला पाउस, Faulty वोटिंग मशीन आणि लाखभर बोगस मतदान या पार्श्वभूमीवर शिरोळे निवडून आले तर आश्चर्य नक्कीच वाटेल

विकास गुरुवार, 05/01/2014 - 23:28
बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की. या एकोळी अंदाजावरून सिध्द झाले की तुम्ही विश्लेषण न करता अंदाज करत आहात म्हणून! ;) (अर्थात तेथे कुणाला विश्लेषणाची खरच गरज लागत असेल तर काय म्हणणार! जय महाराष्ट्र! :) ) असो. गंमतीचा भाग सोडून देऊयात. विश्लेषण आवडले! आता (आज १ मे आहे) हे १५ दिवस उत्कंठावर्धक राहणार हे नक्की!

In reply to by विकास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/01/2014 - 23:43
बारामतीत काही चमत्कार होईल असे वाटत नाही पण का कोणासठाऊक रासप चे आणि महायुतीचे महादेव जानकर चांगलीच टक्कर देतील असे वाटते. (व्हावा चमत्कार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2014 - 23:53
मी स्वतः अडीच वर्षे बारामतीमध्ये राहिलोय. २००४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका त्या दरम्यान होत्या. मधल्या काळात तेथील लोकमत किती बदलले ते ठाऊक नाही पण ते थोड्याफार फरकाने तसेच असेल तर कुठल्याही चमत्काराची आशा वाटत नाही. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार यंदा राष्ट्रवादीचे मताधिक्य कमी होईल असा अंदाज आहे. अवांतर - गेल्या महिन्यातच भारतात परतलेले एक मूळचे बारामतीकर मिपाकर यांनी आपली ताकद कुणामागे उभी केली हे कळल्यास अंदाज वर्तवणे अधिक सोपे होईल ;-).

सुहास झेले गुरुवार, 05/01/2014 - 23:28
एकदम अभ्यासू विश्लेषण... शिर्डीतून सेना येईल असे वाटते. यंदा मोठ्या प्रमाणावर मतदारांची नाव गायब झाल्याने, किती फरक पडेल असे वाटते?

अन्या दातार गुरुवार, 05/01/2014 - 23:40
मावळमधून यंदा सेनेचे गजानन बाबर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेचा रस्ता धरला. सेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बाबर नक्कीच आपली ताकत सेनेच्या विरोधात लावतील (कृष्णकुंजवरुन मिळालेल्या आदेशाबरहुकूम) हातकणंगले: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी (खरंच??) केल्या गेलेल्या आंदोलनातून राजू शेट्टींची ताकत काँग्रेसला खिंडार पाडू शकली. या दरम्यान यंत्रमाग कामगार व व्यावसायिक यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कल्लापाण्णा आवाडेंसारख्या ज्येष्ठ मातब्बरास उमेदवारी दिली. साखर कारखाना लॉबीची ताकतही त्यांच्या मागे आहे. इतके असूनही ऊस उत्पादक व यंत्रमाग व्यावसायिक यांचा कल शेट्टींच्या बाजूनेच जाईल असे वाटते. कोल्हापूरः प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असणारा जिल्हा! राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडीक यांच्या पाठीशी किती नेते खरोखर ताकत लावतात हे बघणे रोचक ठरले. मुन्ना महाडीकांचे काका, आमदार महादेवराव महाडीक यांना कोणत्याच प्रचार सभेत बघितल्याचे/वाचल्याचे आठवत नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना औद्योगिक क्षेत्राकडून तितका सपोर्ट यंदा नाही. मुश्रीफांनी मुन्नाच्या प्रचाराची धुरा वाहिली असे म्हणणे वावगे ठरु नये. (कुठेतरी बोलता बोलता, "मी भोळेपणाने मुन्नांना तिकिट द्यावे असे म्हणालो" असे ऐकल्यामुळे खरंच त्यांचा पाठिंबा मुन्ना महाडिकांना आहे का अशी शंका येते). गृहराज्यमंत्री बंटी पाटील व मुन्ना महाडीक यांच्यात विस्तवही जात नाही हे वास्तव पुसायचा प्रयत्न या निवडणुकीच्या तोंडावर झाला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उत्सुक उमेदवारांच्यात झालेल्या राड्यामुळे मतदारात काय संदेश गेला याची कल्पना करता येईल. ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाल्याने कदाचित मुन्ना महाडिक निवडून येईलही असे काही शिवसैनिकही खासगीत बोलतात. १६ मे रोजीच काय ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

पैसा Fri, 05/02/2014 - 00:07
मला फक्त एकच शंका आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे ६० लाख ते ७४ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले गेले. या मतांमुळे सगळेच निकाल उलटेपालटे होण्याची शक्यता आहे.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Fri, 05/02/2014 - 00:27
ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे (द्वितिय क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या मतांच्या ९८% किंवा अधिक मते मिळणे) अशा मतदारसंघात या कारणाने निकालावर परिणाम होईल याची शक्यता वाटते. अन्यथा मतदारयादीतून नाव गहाळ झालेल्या बहुतांश मतदारांनी त्या ठिकाणच्या द्वितिय क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारालाच मत दिले असते हे गृहितक पटत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा Fri, 05/02/2014 - 09:24
हे गृहीतक नाही. हा "जर-तर" चा प्रकार आहे. या मतांचा अंदाज करता येणार नाही. २००९ ला एकूण ३ कोटी ६८ लाख मते महाराष्ट्रातून दिली गेली होती. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५०.५% आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी सुमारे १०% नावे गहाळ आहेत. २००९ साली २८ जागी १०% हून कमी मार्जिनने निकाल लागले होते. ही गहाळ झालेली मते कोणत्या दिशेला गेली असती याचा अंदाज लावता येणार नाही. पण "जर" शेवटच्या एका टोकाला गेली "तर" बर्‍याच निकालांवर परिणाम होऊ शकतो. यापैकी १८ जागी तर विजयाचे मार्जिन ५% हून कमी आहे. तिथे काय होऊ शकलं असतं आणि प्रत्यक्षात काय झालं असेल हे १६ मेलाच समजेल.

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 12:16
सांगलीबद्दल असहमत. प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत अन यावेळी मद्दानास गेलो असताना वातावरण प्रो-भाजप बर्‍यापैकी दिसले, तस्मात सांगलीतून भाजप येणार असे वाटते आहे. बाकी अभ्यासपूर्ण लेख यात शंकाच नाही. घरबसल्या अख्ख्या महाराष्ट्राचेच का, अख्ख्या देशाचे अंदाज वाचायला मिळणे हे लै जबरी काम आहे.

भुमन्यु Fri, 05/02/2014 - 12:22
छगन भुजबळ यांना ही निवडणूक वाटली होती तितकी सोपी जाणार नाही. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही त्यांना प्रचारासाठी नासिकच्या बाहेर पडता आलेले नाही यावरूनच अंदाज येतो की त्यांना निवडणूक सोपी जाणार नव्हती. यावेळेस मनसे २००९ सारखी प्रगती निश्चितच करू शकणार नाही . याला कारणीभूत ठरेल ती नाशिक महानगर पालिकेतील निष्क्रियता. २.५ वर्षांपासून सत्ता असूनही नाशिकमध्ये मनसेने काही विशेष कामगिरी केलेली नाही आणि त्याचा फटका निश्चितच बसेल. मोदी लहरीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. छगन भुजबळांना आघाडीतील बिघाडाचा ही फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकमधला सामना रंगतदार झालाय हे निश्चित. त्यामुळे भुजबळांचा विजय सरसकट ग्रुहित धरणे शक्य नाही. राहुल

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 12:35
बराचसा सहमत! काही अंदाज चुकीचे वाटतात. (१) नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव अशक्य वाटतो. (२) कोकणात सिंधुदुर्गमधून साम,दाम,दंड्,भेद इ. सर्व आयुधे वापरून नारायण राणे मुलाला निवडून आणतील. तसेच रायगडमधून सुनील तटकरे नक्की येतील असे वाटते. (३) नागपूरमधून गडकरी येतील असे वाटत नाही. मुळात तिथे भाजप एकदाच निवडून आलेला होता. दरबारी राजकारण करणारे गडकरी नक्कीच पडतील व मुत्तेमवार निवडून येतील. (४) नगर, माढा, मावळ व शिर्डी येथून युतीचे उमेदवार लागतील. एकूण तुमच्या अंदाजातील आकड्याशी सहमत (युती ३१ व आघाडी १६), परंतु जागांच्या निकालाशी संपूर्ण सहमत नाही.

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 13:24
सोलापुर : शिन्देना हि निवडणुक अवघड गेलेलि आहे . शहर मधले काहि भाग वगलता सगलिकडे भाजपाला मते गेलि आहेत जरि तगडा उमेदवार नसला तरि (मोदि प्रभाव). जर माननिय ग्रहमन्त्रि पडले तरि आश्च र्य वाटु नये सांगली : संजय पाटील येनार असे मला वाटते. मोदी प्लस घराणेशहि, काँग्रेस विरोधि वातावरण

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:25
पुण्यात कदम येतील असे वाटते. अशोक चव्हाण, भुजबळ, तटकरे, शिंदे, सुळे ही मातब्बर मंडळी निवडून येतील असे वाटते. उमेदवारांनी किती पैसे वाटले हे अंदाजामध्ये लक्षात घेतले आहे काय? पुण्यात कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचे ऐकले. तशीच परिस्थिती नाशिक आणि इतर बर्‍याच मतदारसंघात असल्याचे ऐकीवात आले आहे. हजार-दोन हजार रुपये एका मताला देऊन मते विकत घेणे आपल्याकडे नवे नाही आणि हा फॅक्टर दुर्लक्षून चालणार नाही. युती ३१ आणि आघाडी १६ हे समीकरण थोडे मोदीलाटेने प्रभावित झाल्यासारखे वाटते. आघाडीची अशी पडझड होईल असे वाटत नाही. आघाडी २०-२१ च्या पुढे नक्कीच जाईल असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या इतका अभ्यास या अंदाजामागे खचितच नाही. त्यामुळे चुकल्यास क्षमस्व! :-)

कपिलमुनी Fri, 05/02/2014 - 15:35
मावळ मध्ये धनुष्यबाण चालणार असा अंदाज आहे . १. बाहेरचा राष्ट्रवादीचा उमेदवार .. त्यामुळे गोंधळलेले कार्यकर्ते .. २. जगताप यांना असलेला अंतर्गत विरोध ..आझमभाई पानसरेंनी 'जगताप नको' असा उघड प्रचार केल्या मुळे मुस्लीम मते आणि पानसरे समर्थकांची (शेट्टी इ.) मते जगताप यांना मिळणार नाही.. ३. विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पण जगताप यांना विरोध आहे..त्याचा फटका बसेल. ४. मनसे आणि शेकाप ची घाटावर ताकद खुपच मर्यादित आहे.. ५. गजानन बाबर यांच्यामुळे फार फरक पडेल असा वाटत नाही .. स्वतची ताकद खुप कमी आहे. आणि त्यांच्या सोबत कोणी बाहेर पडले नाही.. ६. दादा पवारांनी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांना एवढा दुखावला आहे की ते जगताप नको आणि कोणी नको असेच म्हणतात. ७. बसप आणि आप , दलीत आणि मुस्लीम ट़क्का घेणार..(१००००-२००००) मतांचा फरक मोठा असणार आहे.. ............. या मतदार संघात खरी मजा घाटाखालच्या वाढलेल्या मतदारांमुळे येणार आहे .. सध्या शेकापची ताकद मर्यादीत आहे..पूर्वी ती बरीच असली तरी नेत्यांच्या कोलांट्या उड्या मुळे ती कमी झाली आहे.. आणि शिवसेनेची ताकद चांगली आहे .. मनसे चा अधिकृत उमेदवार नाही .. त्यामुळे ती मते शिवसेनेला जातील असा अंदाज आहे .. एकूण पैसे आ॑णि पॉवर दोन्हीकडून लावले आहेत.. बारणे आणि जगताप यांच्यात बारणे यांची मत विभागणी कमी आहे ..म्हणून ते येतील असेच वाटते..

विटेकर Fri, 05/02/2014 - 15:48
पण आघाडीला जरा जास्त जाग दिल्यात असे वाटते. माझ्या मते युती ३५-३६ वर जाईल. नाशिक - सांगली - मावळ - नगर - शिर्डी या तुमच्या अंदाजापेक्षा माझे अंदाज अगदी उलटे आहेत. बाकी फक्त महाराष्ट्राबद्द्ल बोलायचे झाल्यास युती जि़ंकणार यापेक्षा आघाडी हरणार हे अधिक सत्य आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक युतीला निवडतील. बाकी युतीचे महाराष्ट्रातील कर्तृत्व शून्य आहे. काही नेते हारावेत असे मनापासून वाट्ते - १. गोपीनाथ मुंडे २. सुप्रिया सुळे ३. छगन भुजबळ ४. राणे पुत्र ५. अशोक चव्हाण ६. वंशज - उदयनसिंह राजे ७. वाकचौरे ८. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दगड निवडून आले तरी चालतील. पण हे होणार नाही !

In reply to by विटेकर

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 17:36
उदयनमहाराज आणि बाकी नेते यात खुप फरक आहे. गेल्या निवडणुकीत पहिला निकाल सातारा लागला होता, अन् तेही विक्रमी सगळ्यात जास्त आघाडीने, हेच सगळे सांगुन जाते.. भ्रष्टाचार, ऩिधी न वापरणे किंवा सामान्य माणसानां न भेटणे इ. कारणे असल्यास समजु शकतो विरोध पण फक्त छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! असो तुम्ही अन् मी काय, सातारकरच सांगतील..। ।। छञपतीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।।

In reply to by raudransh_27

हाडक्या Sat, 05/03/2014 - 20:30
तुमच्या सहीमध्येच तुमचे अंधत्व दिसते आहे. उदयनराजेनी सातार्‍यासाठी काहीही केलेले नाही, हे सातार्‍याचा नागरिक म्हणून सांगू शकतो. वरून संघटित गुंडगिरी आणि विरोधी आवाज काढला की शिवाजी महाराजांचे नाव वापरून भावना दुखावल्याच्या गळा काढणारे, ठोकशाहीला लोकशाही म्हणणारे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमच्यासारखे समर्थक असल्यावर अजून काय होणार ? लेवे खून खटल्याबद्दल सातारकरांना काही सांगण्याची गरज नाही आणि न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे हा तर इथे मोठा विनोद असेल . विरोध करणार्‍यांना ऊचलून घेऊन जायचे आणि ठोकून फेकून द्यायचे नित्याचेच आहे. अगदी डोळ्यासमोर पाहिले आहे. दारु पिऊन दंगा आणि इतर तर्‍हा बाजूलाच ठेऊ.. पण एका तरी समस्येसाठी, सुनियोजित कामासाठी काही केले आहे का त्यांनी ? >> छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! छञपतीचां वशंज म्हणुन, मराठा नेता म्हणुन आदर करण्यासारखे जरातरी वागावे की मग.. कर्तव्यशून्यता कमीत कमी आदर वाटण्यासारख्या व्यक्तिमत्वाने तरी झाकून न्यावी तर ते ही नाही. त्यांच्या अशा वागण्यापेक्षा तुमच्यासारख्या समर्थकांबद्दल कीव येते.. बाकी त्यांना कसे जगायचे तसे त्यांनी जगावे, कमीत कमी शिवाजी महाराजांचे (दत्तक) वारस असलेल्या या मंडळींनी त्यांचे नाव वापरू नये असे वाटते..

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 20:38
जोपर्यंत उदयन भोसलेंना छत्रपती, राजर्षि, महाराज इ. बिरूदे लावणारी मंडळी आहेत, तोपर्यंत त्यांनी काहीही केले किंवा काहीच केले नाही तरी तेच निवडून येणार. अमेठी, रायबरेलीची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. अमेठीत फक्त ७-८ तास वीज असते, बहुतेक रस्ते कच्चे मातीचे रस्ते आहेत. मातीची कच्ची घरे व पोट खपाटीला गेलेले उघडेबंब नागरिक आहेत. तरीसुद्धा आम्ही राहुललाच मत देणार असे अभिमानाने सांगितले जाते. तोच न्याय सातार्‍यातही लागू.

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त Sat, 05/03/2014 - 21:00
उदयनराजे निवडून येईपर्यंत पवार, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गुणगान गटात एकदा निवडून आले कि पक्ष बिक्ष गेला चुलीत असली विधाने दारू पिवून करतात.अजित पवारांचा आणि यांचा ३६चा आकडा आहे.युट्यूबवर यांची विनोदी भाषणे उपलब्ध आहेत.मात्र त्यांना लोकांचा बर्यापैकी पाठींबा आहे. महायुतीने(शिवसेनेने)पण मुद्दाम यांच्यासमोर दुबळा उमेदवार दिला आहे.राजे नक्की निवडून येणार.या आधी ते भाजपा, कॉंग्रेस असे फिरून आले आहेत.खासदार झाल्यावर भाजपकडे वळले तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ Wed, 05/07/2014 - 15:39
ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत तटकरे गुरुदास कामत परांजपे अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

दुश्यन्त Wed, 05/07/2014 - 16:12
अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही. उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. धमकीचे पत्र यांनी स्वतः पाठवले नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र धमकीची पत्रे, फोन वगैरे केले आहे. पद्मसिंह पाटील स्वताच्या मावस भावाच्या (पवनराजे निंबाळकर) खूनप्रकरणात जेलची हवा खावून आले आहेत.केसचा निकाल अजून लागला नाही.मागे अण्णा हजारेनी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने यांचे मंत्रीपद गेले होते. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल पण यांच्यावर आरोप आहे.बहुदा ही पण केस अजून चालू आहे. या निवडणुकीत अण्णा हजारेनी पद्म्सिन्हाविरुद्ध मतदान करा अश्या आशयाची पत्रके वाटली होती.

In reply to by दुश्यन्त

जेपी Wed, 05/07/2014 - 18:53
अण्णानां धमकी पत्र जिवनराव गोरे( उ.जि.प चे माजी अध्यक्ष यांच्या लेटरहेडवर पाठवले. यामागे पाटिल नक्कीच आहे. गोरे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पारनेर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:06
मावळमध्ये शिवसेना नक्की येणार. शेकापचा उमेदवार (जगताप) हा मुळचा एनसीपीचा आहे (तिथे एनसीपीने नार्वेकर हा डमी उमेदवार दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ,हाणत होते).एनसीपीचे अनेक कार्यकर्ते दिवसा एनसीपीचा प्रचार आणि रात्री शेकापच्या गोटात जात यावरून खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.पिंची भागात मनपा निवडणुकीत एनसीपीला पडणारी मते विधानसभा आणि लोकसभेला कमी कमी होत जातात असा अनुभव आहे. तेव्हा मावळमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चालणार आणि बारणे निवडून येणार.यंदा सांगलीमध्ये कमळ फुलेल.कोल्हापुरात जोरात चुरस होईल मात्र मांडलिक येतील असेच वाटतेय.माढ्यात एनसीपी येईल मात्र अ'नगर आणि शिर्डीत महायुती आणि कॉंग्रेसला समान संधी आहे. अ'नगर मध्ये यंदा निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना विखे पाटलांचा पाठींबा असल्याचे बोलले जातेय तेव्हा तिथेही तिरंगी लढत होवून भाजपला फायदा होवू शकतो.शिर्डीत वाक्चौरेना जोरात विरोध झाला होता मात्र विखे पाटील त्यांच्या मागे उभे आहेत तरीही निकाल सांगणे अवघड आहे.मराठवाड्यात कॉंग्रेसला नांदेड नंतर लातूर मध्ये पण थोड्याफार आशा आहेत. बाकी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी मध्ये शिवसेना-भाजप महायुती येईल. महायुतीला राज्यात ३५च्या आसपास जागा मिळू शकतील.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:17
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना जिंकेल कारण तिथे राणेंच्या दादागिरीला कंटाळून राष्ट्रवादी (आमदार केसरकर वगैरे ) तसेच कॉंग्रेसचा एक गट (आमदार विजय सावंत) वगैरेनी उघडपणे राणेविरोधात काम केले त्याचा फायदा सेनेच्या विनायक राउतांना होईल. नाशिकमध्ये भुजबळ यांना निवडणूक अजिबात सोपी नव्हती.भुजबळ काठावर निवडून येतील किंवा राज्यातला सर्वात धक्कादायक निकाल तिथे लागून सेना जिंकूही शकते.सोलापुरात मतदानाच्या दिवशी भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कॉंग्रेस हबकून गेली आहे.तेव्हा नाशिक आणि सोलपुर कॉंग्रेस आघाडीला आधी वाटले तेवढे सोप्पे नक्कीच नसणार आहेत.पुण्यात यंदा कमळ फुलणार.कदमांना अपेक्षित असणार्या भागात कमी मतदान झाल्यामुळे तसेच ते पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याने भाजपचे शिरोळे नक्की निवडून येतील.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:33
श्रीरंग_जोशी- २००४ला राज्यात ४८ लोकसभा पैकी युतीकडे २५ तर कॉंग्रेस आघाडी २३ असे चुरशीचे चित्र होते. २००९ मध्ये युतीला २०, कॉंग्रेस आघाडी-२५ , अपक्ष-२ (यांनी नंतर कॉंग्रेसला समर्थन दिले) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी -१ असे चित्र होते. २००९ला मनसेने युतीची जास्त मते खाल्ली होती तसेच दोन्ही वेळेस केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्याने आघाडी जोरात होती. आता युतीमध्ये स्वाभिमानी, रासप, आरपीआय आल्याने महायुती झाली आहे.लोकसभेत जर महायुतीला चांगले यश मिळाले तर विधानसभेला त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात गेली १५ वर्षे कॉंग्रेस आघाडी आहे आणि केंद्रातल्या सरकारपेक्षाही जास्त नाराजी राज्य सरकारबद्दल आहे. अश्या स्थितीत योग्य जागावाटप आणि प्रचार केल्यास २०१४च्य विधानसभेत सेना-भाजप महायुती येवू शकते अर्थात त्याला अजून ६ महिन्याचा अवकाश मोठा आहे.६ महिन्यात बर्याच घडामोडी घडू शकतात मात्र राज्यातला एकंदर कल महायुतीच्या बाजूने आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीरंग_जोशी Fri, 05/02/2014 - 18:02
गेल्या दोन्ही वेळी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आघाडी सरकारने युक्त्या प्रयुक्त्या वापरून (जसे शेतकर्‍यांना शुन्य बिले इ.) अन विशेषकरून राष्ट्रवादीने निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन (त्यांना हे लोकसभेपेक्षा विधानसभेत उत्तम जमते) करून विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्याकडे झुकवले होते. गेल्या दोन दिवसांच्या बातम्यांवरून काही महिन्यांसाठी राज्यात टोलमुक्त वातावरण बनेल अशी शक्यता वाटत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबतही होऊ शकते. गेल्या दोन वेळी केंद्रातही संपुआ सरकार होते ते यंदा नसण्याची शक्यता असल्याने तेवढा एक घटक युतीच्या बाजुने आहे. लोकसभेच्या निकालांनंतर त्यांनी फाजिल आत्मविश्वास न बाळगल्यास पुढचे राज्यसरकार त्यांचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

दुश्यन्त Sat, 05/03/2014 - 21:17
बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी पूर्ण प्रयत्न करणार मात्र लोक कितपत भुलणार याची शंका आहे.२००४ ला शेतकर्यांचे वीज बिल माफ करू म्हणाले नंतर म्हणाले ती प्रिंटींग मिस्टेक होती अशी अनेक उदाहरणे आहेत.१५ वर्षांची anti incumbency आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मप्र. वगैरे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आश्वासनांचा पावूस पाडून पडून लोक भुलले नाहीत (राजस्थानात सरकार कॉंग्रेसचेच होते). महाराष्ट्रात कॉंग्रेस-एनसीपी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी वगैरेंचे निर्णय घेणार. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात कितपत टिकेल हे माहित नसले तरी निर्णय घेवून मोकळे होतील.उद्या कोर्टाने फटकारले तरी आमच काम आम्ही केल म्हणायला मोकळे आणि पुढचे सरकार कॉंग्रेस आघाडीचे येणार नाही तेव्हा येणारे सरकार काय ते पाहून घेईल असा विचार असू शकतो.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेत कॉंग्रेस आघाडीला मोठे अपयश आले तर कॉंग्रेस आणि एनसीपी एकमेकांवर तोफ डागत राहतील. आघाडी विधानसभा एकत्र लढेल की स्वतंत्र हे पण सांगता येत नाही. खास करून एनसीपीला पक्ष वाढायचा असेल, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचे तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार एनडीएकडे वळनार नाहीतच असे कोणी सांगू शकत नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. १६मेला निकाल लागल्यावर हळूहळू सगळे पक्ष आपले पत्ते उघड करतील.

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:42
निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे. गेले अनेक महिने तेच तेच नेते, तीच तीच छापील भाषणे, तेच तेच चर्चेचे गुर्‍हाळ, असभ्य भाषणे इ. चा आता वीट आला आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक लांबलेली निवडणुक आहे (७ अप्रिल ते १६ मे व मतदानाचे एकूण ९ टप्पे). २००९ मध्ये हाच कालावधी १३ एप्रिल ते १६ मे असा होता (एकूण ५ टप्पे). २००४ मध्ये व त्यापूर्वी याहूनही कमी होता. अपवाद १९९१ चा (त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे काही राज्यातील निवडणुक १ महिना पुढे ढकलली होती). १९९९ पर्यंत मतपत्रिका हाताने मोजत असत. तरीसुद्धा मतदानाचे टप्पे व कालावधी कमी होता व मतदानानंतर ३-४ दिवस वाट न बघता लगेच मतमोजणीला सुरूवात होत असे. आता इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे असूनही १२ मे ला मतदान संपल्यावर ४ थ्या दिवशी मतमोजणी आहे. एकंदरीत हा तमाशा लवकर संपुष्टात यावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर Tue, 05/06/2014 - 09:29
कधी एकदा हा तमाशा संपेल असं झालंय. सामान्यांच्या आयुष्यात कुठलही सरकार आल्याने काही विशेष फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. निवडून आलेले खासदार खर्च केलेले कोट्यवधी रुपये दामदुपटीनं वसूल करण्यासाठी हातात खोरी घेऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारणारच आहेत. ते काही टळणार नाही. सरकार काँग्रेसचं असो अथवा भाजपचं अथवा तिसर्‍या आघाडीचं, आपले प्रश्न तसेच राहणार यात शंका नाही. आपण तमाशा बघून टाळ्या पिटायच्या आणि 'जनतेचे सेवक' 'जनतेचे सेवक' म्हणून नेत्यांनी गुंडगिरी करून शेकडो-हजारो कोटी कमवायचे हे काही आपल्याला नवीन नाही. आयपीएलचा धंदा आणि निवडणूकीचा धंदा काही फार वेगळा नाही. आयपीएलमध्येदेखील खेळाडू, प्रायोजक, संघमालक कोट्यवधी रुपये कमवतात आणि मूर्ख जनता तो फालतू, नीरस, आधीच निर्णय ठरलेला, किळसवाण्या भ्रष्टाचाराने बरबटलेला, सगळी नीतीमत्ता धाब्यावर बसवून नुसत्या छनछन पैशाच्या मागे लागलेला तमाशा आवडीने बघून स्वतःचा अमूल्य वेळ व्यर्थ दवडते. जो सामान्य जनतेला नादी लावू शकतो तो आपल्याकडे अतिश्रीमंत होतो. सामान्य माणूस मात्र तसाच राहतो; टाळ्या पिटणारा आणि घराच्या हप्त्यांखाली दबलेला, झुकलेला. निवडणूक आता तसाच तमाशा झालेला आहे. भ्रष्टाचार हेच एकमेव सूत्र आहे आता राजकारणाचे. नीतीमत्ता, मुल्ये, देशाचा विकास, स्वच्छ प्रशासन, वगैरे बाता आहेत आणि सगळेच पक्ष सारखे आहेत. कुठलाच पक्ष चांगला वगैरे अजिबात नाहीये. सोयीस्कर मतदारसंघ बनवणे, मतदान यंत्रे बिघडवून ठेवणे, मुद्दाम दीड-दोन महिन्याचा कालावधी ठेवणे, मतदारांची नावे गायब करणे, जनतेवर पैशाची खैरात करून मते विकत घेणे, आणि निवडून आल्यावर गळ्यात गळे घालून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करणे याखेरीज आपल्या निवडणुकांमध्ये आणि राजकाराणात दुसरे काही घडत नाही. कंटाळवाणी भाषणे आणि हास्यास्पद असे बालिश आरोप-प्रत्यारोप, तेच तेच पोकळ वादे-इरादे, आणि समाज अस्वस्थ करणारी वक्तव्ये हे सगळे ऐकून कान विटले आहेत हे खरे! :-(

मावळ ला यंदा खुप जास्त मारामारी आहे. बारणे, जगताप आणि नार्वेकर ह्यांच्यामधे खरी चुरस आहे. यंदा भरपुर नावं वगळली गेल्यानी नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यातुन बारणे किंवा जगताप निवडुन यायची शक्यता जास्त आहे.

जेपी Mon, 05/05/2014 - 13:28
लातुरमध्ये कांग्रेस भाजपला समान विजयाची संधि आहे. उस्मानाबाद मध्ये कडी टक्कर आहे. रोहन देशमुख मुळे युतिच्या मतात फुट पडलिये.पद्मसिंह पाटलांने भयानक आर्थिक जोर लावलाय.एकुणच युतीसाठी कठिण आहे

In reply to by जेपी

दुश्यन्त Wed, 05/07/2014 - 15:22
उस्मानाबादेत गेल्या वेळेस पण काट्याची टक्कर होवून शेवटी पद्मसिंह पाटील थोडक्यात निवडून आले होते. या वेळेस रोहन देशमुख अपक्ष आहेत त्यांचा तोटा शिवसेनेला होईल तसेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सहकार्य न केल्याने त्याचा फटका आघाडीला पण बसेल. बार्शीचे कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राउत महायुतीला मदत कारत होते. गेल्या वेळेस बार्शीत आजी-माजी आमदार आघाडीला मदत करत होते आणि बार्शीमुळे राष्ट्रवादी निवडून आली होती यंदा तशी स्थिती नाही.पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत. त्यात मोदी घटक महायुतीला फायदा करून देईल. लढत अटीतटीची आहे मात्र महायुती येईल असे वाटतेय.२००९ विधानसभेत पद्मिसिन्हाचा मुलगा (राणा जगजितसिंह) सेनेकडून हरला होता. बाकी पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत.तुरुंगाची हवा खावून आले आहेत. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप पण त्यांच्यावर आहे.ते शरद पवारांच्या नात्यातले असले तरी अश्या गुन्हेगारी रेकोर्ड असलेल्याला उमेदवारी द्यायला नको होती.

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 12:32
क्लिंटनराव, १६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? १२ मे ला शेवटचे मतदान संपल्यावर त्याच दिवशी मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्याचे निकाल प्रदर्शित होतील. नवीन धाग्यात काही वाहिन्यांच्या मतदानपूर्व चाचणीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल व तुमचे स्वतःचे अंदाज हे सविस्तर लिहिलेले असावेत. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर तीनही अंदाजांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Tue, 05/06/2014 - 22:20
१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? हो तसे करायला नक्कीच आवडेल.पण १६ मे रोजी मला रजा मिळेल याची खात्री नाही.तरीही वेळ मिळेल त्याप्रमाणे निवडणुकांविषयक लिखाण करणारच आहे.गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, छत्तिसगड या राज्यांमधील मतदारसंघनिहाय तर उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील एकूण अंदाज आणि शेवटी पूर्ण देशातील चित्र कसे असेल याचे अंदाज हे लेख अजून लिहायचे आहेत. मतमोजणी १६ ऐवजी १८ मे रोजी असती तर किती बहार आली असती :) आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन Tue, 05/06/2014 - 22:15
सर्वांना धन्यवाद. काही मतदारसंघांमधील काही गोष्टी मला माहित नव्हत्या त्या तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून कळल्या. शेवटी मी राहायला मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक सोडून इतर एकही ठिकाण मी बघितलेलेही नाही.त्यामुळे मतदारसंघांमधील ग्राऊंड रिऍलिटी मला कळणे शक्य नाही.विविध वर्तमानपत्रे आणि इतर मिडिया यामध्ये आलेल्या बातम्या आणि गेली अनेक वर्षे राजकारण फॉलो करायच्या सवयीतून काही गोष्टी माहित झाल्या यातून कितपत मते फिरतील हा अंदाज घेऊन हे आडाखे लिहिले आहेत. बघू अंदाज कितपत बरोबर येतात ते. सर्वांना परत एकदा धन्यवाद.

दादा पेंगट Sun, 05/11/2014 - 23:15
भंडारा-गोंदियातून भाईजी जिंकून येण्याची शक्यता कमी आहे. ते याआधी पण हरले आहेत, शिशुपाल पटले या नवख्या उमेदवाराने भाजपाच्या तिकिटावर हरवले होते.हां संघ तसा भाजपाचा आहे. श्रीकांत जिचकार पण अनोळखी भाजप उमेदवाराकडुन हरले होते. मागच्या खेपेलासुद्धा प्रफुल्ल पटेलांनी जिंकायला बराच घाम,पैसा आणि दारु गाळली होती. तेव्हा अपक्ष नानाभाऊ पटोले(कांग्रेस चे बंडखोर आमदार) भाजपच्या शिशुपाल पटलेंना तिसर्या क्रमांकावर फेकून दुसरे आले होते. नानाभाऊञ्चा एक मोठा चाहता वर्ग आहे, ती मते आहेत. यंदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. ती मते त्यांना जाणार. त्यांची एकगठ्ठा कुणबी-मराठा मतेही आहेत आणि मोदी factor आणि कांग्रेस विरोध ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर भाईजीचे यंदा कठीण आहे(दोन मोठे उद्योग आणूनही आणि इतर काही विकासकामे करूनही). भंडारा-गोंदिया नानाभाऊ पटोले.

प्रचेतस गुरुवार, 05/01/2014 - 22:01
उत्तम विश्लेषण. मावळ बद्दल मात्र असहमत. लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीचे छुपे आणि पॉवरफुल उमेदवार समजले जातात. पिंपरी चिंचवडमधील ३५ नगरसेवकांची यंत्रणा ही जगतापांच्या मागे होती. राष्ट्रवादीचे तिकीट त्यांनी नाकारले नसते तर सरळ लढतीत ते नक्कीच निवडून आले असते. आता मात्र शेकाप व राष्ट्रवादी यांच्या विभागणीचा फायदा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना मिळेल. तर राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर फेकली जाईल. तेव्हा माझे मत मावळमध्ये शिवसेना.

In reply to by प्रचेतस

मालोजीराव Wed, 05/07/2014 - 14:02
न्हाय र वल्ल्या... यंदा आपल लक्शुमन भाउच येनार... शेकाप+मनसे+राष्ट्रवादी(समदे नगरशेवक)+शिवसेना(बाबर गट)= लक्शुमन भाऊ

धर्मराजमुटके गुरुवार, 05/01/2014 - 22:22
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

शैलेन्द्र Fri, 05/02/2014 - 16:33
भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूकीच्या तोंडावर दलबदल केल्यामुळे त्यांच्याविरोधात असंतोष आहे. शिवसेनेला विजयाची संधी आहे असे वाटते.
थोरात आणि विखेंनी मिळून मागच्या वेळी आठवलेंना पाडले, यावेळी, याच दुकलीने, वाकचौरेंना राष्ट्रवादीत पडण्यासाठी पाठवलय. शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार काँग्रेसवाले नक्की पाडणार.. शिर्डीत शिवसेनाच..

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2014 - 22:31
या अंदाजांनुसार आघाडीचे वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी नुकसान होईल असे दिसत आहे. असे झाल्यास यंदाच्या विधानसभेत आघाडीचे पारडे जड राहील (२००४ व २००९ च्या लोकसभा वि. विधानसभा निकालांमधील प्रवाहानुसार). तपशीलातील एक चूक - मावळ मतदारसंघात सेनेकडून यावेळी श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. सध्याचे खासदार गजानन बाबर यांना सेनेने यंदा तिकिट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला (लक्ष्मण जगताप) पाठिंबा घोषित केला आहे.

आदूबाळ गुरुवार, 05/01/2014 - 22:39
पुण्यामध्ये शिरोळ्यांची मतं पायगुडे आणि वारे खातील असं वाटतंय. अर्थात ती किती प्रमाणात यावर विश्वजीतचं भवितव्य अवलंबून आहे. पुणे भाजपांतर्गत असलेल्या लाथाळ्या हाही एक फॅक्टर आहे. मुंडेसमर्थक वि गडकरीसमर्थक, मोदी वि अडवानी समर्थक, ब्राह्मण वि ब्राह्मणेतर या लॉब्यांतून उमेदवार निवडतानाच त्यांची दमछाक झाली. तरी शिरोळ्यांच्या रूपाने चांगला समतोल साधला गेला आहे. क्रिकेटमध्ये "टच अँड गो" म्हणतात तशी परिस्थिती आहे. विजेत्याचं मताधिक्य फार थोडं असणार हे नक्की.

In reply to by आदूबाळ

मालोजीराव Wed, 05/07/2014 - 14:23
पैशाचा पडलेला पाउस, Faulty वोटिंग मशीन आणि लाखभर बोगस मतदान या पार्श्वभूमीवर शिरोळे निवडून आले तर आश्चर्य नक्कीच वाटेल

विकास गुरुवार, 05/01/2014 - 23:28
बारामती: राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे नक्की. या एकोळी अंदाजावरून सिध्द झाले की तुम्ही विश्लेषण न करता अंदाज करत आहात म्हणून! ;) (अर्थात तेथे कुणाला विश्लेषणाची खरच गरज लागत असेल तर काय म्हणणार! जय महाराष्ट्र! :) ) असो. गंमतीचा भाग सोडून देऊयात. विश्लेषण आवडले! आता (आज १ मे आहे) हे १५ दिवस उत्कंठावर्धक राहणार हे नक्की!

In reply to by विकास

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/01/2014 - 23:43
बारामतीत काही चमत्कार होईल असे वाटत नाही पण का कोणासठाऊक रासप चे आणि महायुतीचे महादेव जानकर चांगलीच टक्कर देतील असे वाटते. (व्हावा चमत्कार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीरंग_जोशी गुरुवार, 05/01/2014 - 23:53
मी स्वतः अडीच वर्षे बारामतीमध्ये राहिलोय. २००४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका त्या दरम्यान होत्या. मधल्या काळात तेथील लोकमत किती बदलले ते ठाऊक नाही पण ते थोड्याफार फरकाने तसेच असेल तर कुठल्याही चमत्काराची आशा वाटत नाही. वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार यंदा राष्ट्रवादीचे मताधिक्य कमी होईल असा अंदाज आहे. अवांतर - गेल्या महिन्यातच भारतात परतलेले एक मूळचे बारामतीकर मिपाकर यांनी आपली ताकद कुणामागे उभी केली हे कळल्यास अंदाज वर्तवणे अधिक सोपे होईल ;-).

सुहास झेले गुरुवार, 05/01/2014 - 23:28
एकदम अभ्यासू विश्लेषण... शिर्डीतून सेना येईल असे वाटते. यंदा मोठ्या प्रमाणावर मतदारांची नाव गायब झाल्याने, किती फरक पडेल असे वाटते?

अन्या दातार गुरुवार, 05/01/2014 - 23:40
मावळमधून यंदा सेनेचे गजानन बाबर यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी मनसेचा रस्ता धरला. सेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बाबर नक्कीच आपली ताकत सेनेच्या विरोधात लावतील (कृष्णकुंजवरुन मिळालेल्या आदेशाबरहुकूम) हातकणंगले: ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या भल्यासाठी (खरंच??) केल्या गेलेल्या आंदोलनातून राजू शेट्टींची ताकत काँग्रेसला खिंडार पाडू शकली. या दरम्यान यंत्रमाग कामगार व व्यावसायिक यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने कल्लापाण्णा आवाडेंसारख्या ज्येष्ठ मातब्बरास उमेदवारी दिली. साखर कारखाना लॉबीची ताकतही त्यांच्या मागे आहे. इतके असूनही ऊस उत्पादक व यंत्रमाग व्यावसायिक यांचा कल शेट्टींच्या बाजूनेच जाईल असे वाटते. कोल्हापूरः प्रचंड गुंतागुंतीचे राजकारण असणारा जिल्हा! राष्ट्रवादीचे उमेदवार मुन्ना महाडीक यांच्या पाठीशी किती नेते खरोखर ताकत लावतात हे बघणे रोचक ठरले. मुन्ना महाडीकांचे काका, आमदार महादेवराव महाडीक यांना कोणत्याच प्रचार सभेत बघितल्याचे/वाचल्याचे आठवत नाही. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना औद्योगिक क्षेत्राकडून तितका सपोर्ट यंदा नाही. मुश्रीफांनी मुन्नाच्या प्रचाराची धुरा वाहिली असे म्हणणे वावगे ठरु नये. (कुठेतरी बोलता बोलता, "मी भोळेपणाने मुन्नांना तिकिट द्यावे असे म्हणालो" असे ऐकल्यामुळे खरंच त्यांचा पाठिंबा मुन्ना महाडिकांना आहे का अशी शंका येते). गृहराज्यमंत्री बंटी पाटील व मुन्ना महाडीक यांच्यात विस्तवही जात नाही हे वास्तव पुसायचा प्रयत्न या निवडणुकीच्या तोंडावर झाला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसमधील विधानसभा उत्सुक उमेदवारांच्यात झालेल्या राड्यामुळे मतदारात काय संदेश गेला याची कल्पना करता येईल. ग्रामीण भागात चुरशीने मतदान झाल्याने कदाचित मुन्ना महाडिक निवडून येईलही असे काही शिवसैनिकही खासगीत बोलतात. १६ मे रोजीच काय ते पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

पैसा Fri, 05/02/2014 - 00:07
मला फक्त एकच शंका आहे. महाराष्ट्रातल्या सुमारे ६० लाख ते ७४ लाख मतदारांची नावे गायब असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगितले गेले. या मतांमुळे सगळेच निकाल उलटेपालटे होण्याची शक्यता आहे.

In reply to by पैसा

श्रीरंग_जोशी Fri, 05/02/2014 - 00:27
ज्या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे (द्वितिय क्रमांकाची मते घेणार्‍या उमेदवाराला विजयी उमेदवाराच्या मतांच्या ९८% किंवा अधिक मते मिळणे) अशा मतदारसंघात या कारणाने निकालावर परिणाम होईल याची शक्यता वाटते. अन्यथा मतदारयादीतून नाव गहाळ झालेल्या बहुतांश मतदारांनी त्या ठिकाणच्या द्वितिय क्रमांकाची मते मिळवणार्‍या उमेदवारालाच मत दिले असते हे गृहितक पटत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैसा Fri, 05/02/2014 - 09:24
हे गृहीतक नाही. हा "जर-तर" चा प्रकार आहे. या मतांचा अंदाज करता येणार नाही. २००९ ला एकूण ३ कोटी ६८ लाख मते महाराष्ट्रातून दिली गेली होती. हे प्रमाण एकूण मतदारांच्या ५०.५% आहे. म्हणजे एकूण मतदारांपैकी सुमारे १०% नावे गहाळ आहेत. २००९ साली २८ जागी १०% हून कमी मार्जिनने निकाल लागले होते. ही गहाळ झालेली मते कोणत्या दिशेला गेली असती याचा अंदाज लावता येणार नाही. पण "जर" शेवटच्या एका टोकाला गेली "तर" बर्‍याच निकालांवर परिणाम होऊ शकतो. यापैकी १८ जागी तर विजयाचे मार्जिन ५% हून कमी आहे. तिथे काय होऊ शकलं असतं आणि प्रत्यक्षात काय झालं असेल हे १६ मेलाच समजेल.

बॅटमॅन Fri, 05/02/2014 - 12:16
सांगलीबद्दल असहमत. प्रतीक पाटील अन संजय पाटील दोघेही एकाच खानदानातले आहेत अन यावेळी मद्दानास गेलो असताना वातावरण प्रो-भाजप बर्‍यापैकी दिसले, तस्मात सांगलीतून भाजप येणार असे वाटते आहे. बाकी अभ्यासपूर्ण लेख यात शंकाच नाही. घरबसल्या अख्ख्या महाराष्ट्राचेच का, अख्ख्या देशाचे अंदाज वाचायला मिळणे हे लै जबरी काम आहे.

भुमन्यु Fri, 05/02/2014 - 12:22
छगन भुजबळ यांना ही निवडणूक वाटली होती तितकी सोपी जाणार नाही. छगन भुजबळ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही त्यांना प्रचारासाठी नासिकच्या बाहेर पडता आलेले नाही यावरूनच अंदाज येतो की त्यांना निवडणूक सोपी जाणार नव्हती. यावेळेस मनसे २००९ सारखी प्रगती निश्चितच करू शकणार नाही . याला कारणीभूत ठरेल ती नाशिक महानगर पालिकेतील निष्क्रियता. २.५ वर्षांपासून सत्ता असूनही नाशिकमध्ये मनसेने काही विशेष कामगिरी केलेली नाही आणि त्याचा फटका निश्चितच बसेल. मोदी लहरीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून आला. छगन भुजबळांना आघाडीतील बिघाडाचा ही फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिकमधला सामना रंगतदार झालाय हे निश्चित. त्यामुळे भुजबळांचा विजय सरसकट ग्रुहित धरणे शक्य नाही. राहुल

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 12:35
बराचसा सहमत! काही अंदाज चुकीचे वाटतात. (१) नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव अशक्य वाटतो. (२) कोकणात सिंधुदुर्गमधून साम,दाम,दंड्,भेद इ. सर्व आयुधे वापरून नारायण राणे मुलाला निवडून आणतील. तसेच रायगडमधून सुनील तटकरे नक्की येतील असे वाटते. (३) नागपूरमधून गडकरी येतील असे वाटत नाही. मुळात तिथे भाजप एकदाच निवडून आलेला होता. दरबारी राजकारण करणारे गडकरी नक्कीच पडतील व मुत्तेमवार निवडून येतील. (४) नगर, माढा, मावळ व शिर्डी येथून युतीचे उमेदवार लागतील. एकूण तुमच्या अंदाजातील आकड्याशी सहमत (युती ३१ व आघाडी १६), परंतु जागांच्या निकालाशी संपूर्ण सहमत नाही.

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 13:24
सोलापुर : शिन्देना हि निवडणुक अवघड गेलेलि आहे . शहर मधले काहि भाग वगलता सगलिकडे भाजपाला मते गेलि आहेत जरि तगडा उमेदवार नसला तरि (मोदि प्रभाव). जर माननिय ग्रहमन्त्रि पडले तरि आश्च र्य वाटु नये सांगली : संजय पाटील येनार असे मला वाटते. मोदी प्लस घराणेशहि, काँग्रेस विरोधि वातावरण

समीरसूर Fri, 05/02/2014 - 14:25
पुण्यात कदम येतील असे वाटते. अशोक चव्हाण, भुजबळ, तटकरे, शिंदे, सुळे ही मातब्बर मंडळी निवडून येतील असे वाटते. उमेदवारांनी किती पैसे वाटले हे अंदाजामध्ये लक्षात घेतले आहे काय? पुण्यात कोट्यवधी रुपये वाटले गेल्याचे ऐकले. तशीच परिस्थिती नाशिक आणि इतर बर्‍याच मतदारसंघात असल्याचे ऐकीवात आले आहे. हजार-दोन हजार रुपये एका मताला देऊन मते विकत घेणे आपल्याकडे नवे नाही आणि हा फॅक्टर दुर्लक्षून चालणार नाही. युती ३१ आणि आघाडी १६ हे समीकरण थोडे मोदीलाटेने प्रभावित झाल्यासारखे वाटते. आघाडीची अशी पडझड होईल असे वाटत नाही. आघाडी २०-२१ च्या पुढे नक्कीच जाईल असे वाटते. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या इतका अभ्यास या अंदाजामागे खचितच नाही. त्यामुळे चुकल्यास क्षमस्व! :-)

कपिलमुनी Fri, 05/02/2014 - 15:35
मावळ मध्ये धनुष्यबाण चालणार असा अंदाज आहे . १. बाहेरचा राष्ट्रवादीचा उमेदवार .. त्यामुळे गोंधळलेले कार्यकर्ते .. २. जगताप यांना असलेला अंतर्गत विरोध ..आझमभाई पानसरेंनी 'जगताप नको' असा उघड प्रचार केल्या मुळे मुस्लीम मते आणि पानसरे समर्थकांची (शेट्टी इ.) मते जगताप यांना मिळणार नाही.. ३. विद्यमान आमदार विलास लांडे यांचा पण जगताप यांना विरोध आहे..त्याचा फटका बसेल. ४. मनसे आणि शेकाप ची घाटावर ताकद खुपच मर्यादित आहे.. ५. गजानन बाबर यांच्यामुळे फार फरक पडेल असा वाटत नाही .. स्वतची ताकद खुप कमी आहे. आणि त्यांच्या सोबत कोणी बाहेर पडले नाही.. ६. दादा पवारांनी कॉग्रेस च्या कार्यकर्त्यांना एवढा दुखावला आहे की ते जगताप नको आणि कोणी नको असेच म्हणतात. ७. बसप आणि आप , दलीत आणि मुस्लीम ट़क्का घेणार..(१००००-२००००) मतांचा फरक मोठा असणार आहे.. ............. या मतदार संघात खरी मजा घाटाखालच्या वाढलेल्या मतदारांमुळे येणार आहे .. सध्या शेकापची ताकद मर्यादीत आहे..पूर्वी ती बरीच असली तरी नेत्यांच्या कोलांट्या उड्या मुळे ती कमी झाली आहे.. आणि शिवसेनेची ताकद चांगली आहे .. मनसे चा अधिकृत उमेदवार नाही .. त्यामुळे ती मते शिवसेनेला जातील असा अंदाज आहे .. एकूण पैसे आ॑णि पॉवर दोन्हीकडून लावले आहेत.. बारणे आणि जगताप यांच्यात बारणे यांची मत विभागणी कमी आहे ..म्हणून ते येतील असेच वाटते..

विटेकर Fri, 05/02/2014 - 15:48
पण आघाडीला जरा जास्त जाग दिल्यात असे वाटते. माझ्या मते युती ३५-३६ वर जाईल. नाशिक - सांगली - मावळ - नगर - शिर्डी या तुमच्या अंदाजापेक्षा माझे अंदाज अगदी उलटे आहेत. बाकी फक्त महाराष्ट्राबद्द्ल बोलायचे झाल्यास युती जि़ंकणार यापेक्षा आघाडी हरणार हे अधिक सत्य आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून लोक युतीला निवडतील. बाकी युतीचे महाराष्ट्रातील कर्तृत्व शून्य आहे. काही नेते हारावेत असे मनापासून वाट्ते - १. गोपीनाथ मुंडे २. सुप्रिया सुळे ३. छगन भुजबळ ४. राणे पुत्र ५. अशोक चव्हाण ६. वंशज - उदयनसिंह राजे ७. वाकचौरे ८. राहुल नार्वेकर यांच्या विरोधात दगड निवडून आले तरी चालतील. पण हे होणार नाही !

In reply to by विटेकर

raudransh_27 Fri, 05/02/2014 - 17:36
उदयनमहाराज आणि बाकी नेते यात खुप फरक आहे. गेल्या निवडणुकीत पहिला निकाल सातारा लागला होता, अन् तेही विक्रमी सगळ्यात जास्त आघाडीने, हेच सगळे सांगुन जाते.. भ्रष्टाचार, ऩिधी न वापरणे किंवा सामान्य माणसानां न भेटणे इ. कारणे असल्यास समजु शकतो विरोध पण फक्त छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! असो तुम्ही अन् मी काय, सातारकरच सांगतील..। ।। छञपतीशी निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा।।

In reply to by raudransh_27

हाडक्या Sat, 05/03/2014 - 20:30
तुमच्या सहीमध्येच तुमचे अंधत्व दिसते आहे. उदयनराजेनी सातार्‍यासाठी काहीही केलेले नाही, हे सातार्‍याचा नागरिक म्हणून सांगू शकतो. वरून संघटित गुंडगिरी आणि विरोधी आवाज काढला की शिवाजी महाराजांचे नाव वापरून भावना दुखावल्याच्या गळा काढणारे, ठोकशाहीला लोकशाही म्हणणारे आणि त्याचे निर्लज्ज समर्थन करणारे तुमच्यासारखे समर्थक असल्यावर अजून काय होणार ? लेवे खून खटल्याबद्दल सातारकरांना काही सांगण्याची गरज नाही आणि न्यायालयाने क्लीन चीट दिली आहे हा तर इथे मोठा विनोद असेल . विरोध करणार्‍यांना ऊचलून घेऊन जायचे आणि ठोकून फेकून द्यायचे नित्याचेच आहे. अगदी डोळ्यासमोर पाहिले आहे. दारु पिऊन दंगा आणि इतर तर्‍हा बाजूलाच ठेऊ.. पण एका तरी समस्येसाठी, सुनियोजित कामासाठी काही केले आहे का त्यांनी ? >> छञपतीचां वशंज म्हणुन, मोठा मराठा नेता म्हणुन विरोध, द्वेष असेल तर निषेधच...! छञपतीचां वशंज म्हणुन, मराठा नेता म्हणुन आदर करण्यासारखे जरातरी वागावे की मग.. कर्तव्यशून्यता कमीत कमी आदर वाटण्यासारख्या व्यक्तिमत्वाने तरी झाकून न्यावी तर ते ही नाही. त्यांच्या अशा वागण्यापेक्षा तुमच्यासारख्या समर्थकांबद्दल कीव येते.. बाकी त्यांना कसे जगायचे तसे त्यांनी जगावे, कमीत कमी शिवाजी महाराजांचे (दत्तक) वारस असलेल्या या मंडळींनी त्यांचे नाव वापरू नये असे वाटते..

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी Sat, 05/03/2014 - 20:38
जोपर्यंत उदयन भोसलेंना छत्रपती, राजर्षि, महाराज इ. बिरूदे लावणारी मंडळी आहेत, तोपर्यंत त्यांनी काहीही केले किंवा काहीच केले नाही तरी तेच निवडून येणार. अमेठी, रायबरेलीची उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच. अमेठीत फक्त ७-८ तास वीज असते, बहुतेक रस्ते कच्चे मातीचे रस्ते आहेत. मातीची कच्ची घरे व पोट खपाटीला गेलेले उघडेबंब नागरिक आहेत. तरीसुद्धा आम्ही राहुललाच मत देणार असे अभिमानाने सांगितले जाते. तोच न्याय सातार्‍यातही लागू.

In reply to by श्रीगुरुजी

दुश्यन्त Sat, 05/03/2014 - 21:00
उदयनराजे निवडून येईपर्यंत पवार, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे गुणगान गटात एकदा निवडून आले कि पक्ष बिक्ष गेला चुलीत असली विधाने दारू पिवून करतात.अजित पवारांचा आणि यांचा ३६चा आकडा आहे.युट्यूबवर यांची विनोदी भाषणे उपलब्ध आहेत.मात्र त्यांना लोकांचा बर्यापैकी पाठींबा आहे. महायुतीने(शिवसेनेने)पण मुद्दाम यांच्यासमोर दुबळा उमेदवार दिला आहे.राजे नक्की निवडून येणार.या आधी ते भाजपा, कॉंग्रेस असे फिरून आले आहेत.खासदार झाल्यावर भाजपकडे वळले तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by विटेकर

प्रसाद१९७१ Wed, 05/07/2014 - 15:39
ह्या लिस्ट मधे हे पण पाहिजेत तटकरे गुरुदास कामत परांजपे अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

दुश्यन्त Wed, 05/07/2014 - 16:12
अण्णांना धमकीची पत्रे पाठवणारे, नाव आठवत नाही. उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील. धमकीचे पत्र यांनी स्वतः पाठवले नसेल त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र धमकीची पत्रे, फोन वगैरे केले आहे. पद्मसिंह पाटील स्वताच्या मावस भावाच्या (पवनराजे निंबाळकर) खूनप्रकरणात जेलची हवा खावून आले आहेत.केसचा निकाल अजून लागला नाही.मागे अण्णा हजारेनी यांच्या विरोधात आंदोलन केल्याने यांचे मंत्रीपद गेले होते. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल पण यांच्यावर आरोप आहे.बहुदा ही पण केस अजून चालू आहे. या निवडणुकीत अण्णा हजारेनी पद्म्सिन्हाविरुद्ध मतदान करा अश्या आशयाची पत्रके वाटली होती.

In reply to by दुश्यन्त

जेपी Wed, 05/07/2014 - 18:53
अण्णानां धमकी पत्र जिवनराव गोरे( उ.जि.प चे माजी अध्यक्ष यांच्या लेटरहेडवर पाठवले. यामागे पाटिल नक्कीच आहे. गोरे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्ष आहेत. पारनेर पोलीसात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:06
मावळमध्ये शिवसेना नक्की येणार. शेकापचा उमेदवार (जगताप) हा मुळचा एनसीपीचा आहे (तिथे एनसीपीने नार्वेकर हा डमी उमेदवार दिल्याचे त्यांचेच कार्यकर्ते ,हाणत होते).एनसीपीचे अनेक कार्यकर्ते दिवसा एनसीपीचा प्रचार आणि रात्री शेकापच्या गोटात जात यावरून खुद्द अजित पवार आणि शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.पिंची भागात मनपा निवडणुकीत एनसीपीला पडणारी मते विधानसभा आणि लोकसभेला कमी कमी होत जातात असा अनुभव आहे. तेव्हा मावळमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण चालणार आणि बारणे निवडून येणार.यंदा सांगलीमध्ये कमळ फुलेल.कोल्हापुरात जोरात चुरस होईल मात्र मांडलिक येतील असेच वाटतेय.माढ्यात एनसीपी येईल मात्र अ'नगर आणि शिर्डीत महायुती आणि कॉंग्रेसला समान संधी आहे. अ'नगर मध्ये यंदा निवृत्त न्यायाधीश कोळसे पाटील अपक्ष म्हणून उभे होते त्यांना विखे पाटलांचा पाठींबा असल्याचे बोलले जातेय तेव्हा तिथेही तिरंगी लढत होवून भाजपला फायदा होवू शकतो.शिर्डीत वाक्चौरेना जोरात विरोध झाला होता मात्र विखे पाटील त्यांच्या मागे उभे आहेत तरीही निकाल सांगणे अवघड आहे.मराठवाड्यात कॉंग्रेसला नांदेड नंतर लातूर मध्ये पण थोड्याफार आशा आहेत. बाकी औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, परभणी मध्ये शिवसेना-भाजप महायुती येईल. महायुतीला राज्यात ३५च्या आसपास जागा मिळू शकतील.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:17
रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेना जिंकेल कारण तिथे राणेंच्या दादागिरीला कंटाळून राष्ट्रवादी (आमदार केसरकर वगैरे ) तसेच कॉंग्रेसचा एक गट (आमदार विजय सावंत) वगैरेनी उघडपणे राणेविरोधात काम केले त्याचा फायदा सेनेच्या विनायक राउतांना होईल. नाशिकमध्ये भुजबळ यांना निवडणूक अजिबात सोपी नव्हती.भुजबळ काठावर निवडून येतील किंवा राज्यातला सर्वात धक्कादायक निकाल तिथे लागून सेना जिंकूही शकते.सोलापुरात मतदानाच्या दिवशी भाजपला मिळालेला प्रतिसाद पाहून कॉंग्रेस हबकून गेली आहे.तेव्हा नाशिक आणि सोलपुर कॉंग्रेस आघाडीला आधी वाटले तेवढे सोप्पे नक्कीच नसणार आहेत.पुण्यात यंदा कमळ फुलणार.कदमांना अपेक्षित असणार्या भागात कमी मतदान झाल्यामुळे तसेच ते पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याने भाजपचे शिरोळे नक्की निवडून येतील.

दुश्यन्त Fri, 05/02/2014 - 16:33
श्रीरंग_जोशी- २००४ला राज्यात ४८ लोकसभा पैकी युतीकडे २५ तर कॉंग्रेस आघाडी २३ असे चुरशीचे चित्र होते. २००९ मध्ये युतीला २०, कॉंग्रेस आघाडी-२५ , अपक्ष-२ (यांनी नंतर कॉंग्रेसला समर्थन दिले) आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी -१ असे चित्र होते. २००९ला मनसेने युतीची जास्त मते खाल्ली होती तसेच दोन्ही वेळेस केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्याने आघाडी जोरात होती. आता युतीमध्ये स्वाभिमानी, रासप, आरपीआय आल्याने महायुती झाली आहे.लोकसभेत जर महायुतीला चांगले यश मिळाले तर विधानसभेला त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. राज्यात गेली १५ वर्षे कॉंग्रेस आघाडी आहे आणि केंद्रातल्या सरकारपेक्षाही जास्त नाराजी राज्य सरकारबद्दल आहे. अश्या स्थितीत योग्य जागावाटप आणि प्रचार केल्यास २०१४च्य विधानसभेत सेना-भाजप महायुती येवू शकते अर्थात त्याला अजून ६ महिन्याचा अवकाश मोठा आहे.६ महिन्यात बर्याच घडामोडी घडू शकतात मात्र राज्यातला एकंदर कल महायुतीच्या बाजूने आहे.

In reply to by दुश्यन्त

श्रीरंग_जोशी Fri, 05/02/2014 - 18:02
गेल्या दोन्ही वेळी लोकसभेचे निकाल लागल्यानंतर अन विधानसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आघाडी सरकारने युक्त्या प्रयुक्त्या वापरून (जसे शेतकर्‍यांना शुन्य बिले इ.) अन विशेषकरून राष्ट्रवादीने निवडणुकीचे उत्कृष्ट व्यवस्थापन (त्यांना हे लोकसभेपेक्षा विधानसभेत उत्तम जमते) करून विधानसभा निवडणुकीचे निकाल त्यांच्याकडे झुकवले होते. गेल्या दोन दिवसांच्या बातम्यांवरून काही महिन्यांसाठी राज्यात टोलमुक्त वातावरण बनेल अशी शक्यता वाटत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था कराबाबतही होऊ शकते. गेल्या दोन वेळी केंद्रातही संपुआ सरकार होते ते यंदा नसण्याची शक्यता असल्याने तेवढा एक घटक युतीच्या बाजुने आहे. लोकसभेच्या निकालांनंतर त्यांनी फाजिल आत्मविश्वास न बाळगल्यास पुढचे राज्यसरकार त्यांचेच.

In reply to by श्रीरंग_जोशी

दुश्यन्त Sat, 05/03/2014 - 21:17
बरोबर आहे.सत्ताधारी आघाडी पूर्ण प्रयत्न करणार मात्र लोक कितपत भुलणार याची शंका आहे.२००४ ला शेतकर्यांचे वीज बिल माफ करू म्हणाले नंतर म्हणाले ती प्रिंटींग मिस्टेक होती अशी अनेक उदाहरणे आहेत.१५ वर्षांची anti incumbency आहे. नुकत्याच झालेल्या राजस्थान, मप्र. वगैरे विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने आश्वासनांचा पावूस पाडून पडून लोक भुलले नाहीत (राजस्थानात सरकार कॉंग्रेसचेच होते). महाराष्ट्रात कॉंग्रेस-एनसीपी मराठा आरक्षण, टोल, एलबीटी वगैरेंचे निर्णय घेणार. आरक्षणाचा मुद्दा कोर्टात कितपत टिकेल हे माहित नसले तरी निर्णय घेवून मोकळे होतील.उद्या कोर्टाने फटकारले तरी आमच काम आम्ही केल म्हणायला मोकळे आणि पुढचे सरकार कॉंग्रेस आघाडीचे येणार नाही तेव्हा येणारे सरकार काय ते पाहून घेईल असा विचार असू शकतो.दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभेत कॉंग्रेस आघाडीला मोठे अपयश आले तर कॉंग्रेस आणि एनसीपी एकमेकांवर तोफ डागत राहतील. आघाडी विधानसभा एकत्र लढेल की स्वतंत्र हे पण सांगता येत नाही. खास करून एनसीपीला पक्ष वाढायचा असेल, मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घ्यायचे तर स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही. शरद पवार एनडीएकडे वळनार नाहीतच असे कोणी सांगू शकत नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडेल याचा नेम नाही. १६मेला निकाल लागल्यावर हळूहळू सगळे पक्ष आपले पत्ते उघड करतील.

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:42
निवडणुकीचा आता कंटाळा आला आहे. गेले अनेक महिने तेच तेच नेते, तीच तीच छापील भाषणे, तेच तेच चर्चेचे गुर्‍हाळ, असभ्य भाषणे इ. चा आता वीट आला आहे. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक लांबलेली निवडणुक आहे (७ अप्रिल ते १६ मे व मतदानाचे एकूण ९ टप्पे). २००९ मध्ये हाच कालावधी १३ एप्रिल ते १६ मे असा होता (एकूण ५ टप्पे). २००४ मध्ये व त्यापूर्वी याहूनही कमी होता. अपवाद १९९१ चा (त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येमुळे काही राज्यातील निवडणुक १ महिना पुढे ढकलली होती). १९९९ पर्यंत मतपत्रिका हाताने मोजत असत. तरीसुद्धा मतदानाचे टप्पे व कालावधी कमी होता व मतदानानंतर ३-४ दिवस वाट न बघता लगेच मतमोजणीला सुरूवात होत असे. आता इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे असूनही १२ मे ला मतदान संपल्यावर ४ थ्या दिवशी मतमोजणी आहे. एकंदरीत हा तमाशा लवकर संपुष्टात यावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर Tue, 05/06/2014 - 09:29
कधी एकदा हा तमाशा संपेल असं झालंय. सामान्यांच्या आयुष्यात कुठलही सरकार आल्याने काही विशेष फरक पडण्याची सुतराम शक्यता नाही. निवडून आलेले खासदार खर्च केलेले कोट्यवधी रुपये दामदुपटीनं वसूल करण्यासाठी हातात खोरी घेऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारणारच आहेत. ते काही टळणार नाही. सरकार काँग्रेसचं असो अथवा भाजपचं अथवा तिसर्‍या आघाडीचं, आपले प्रश्न तसेच राहणार यात शंका नाही. आपण तमाशा बघून टाळ्या पिटायच्या आणि 'जनतेचे सेवक' 'जनतेचे सेवक' म्हणून नेत्यांनी गुंडगिरी करून शेकडो-हजारो कोटी कमवायचे हे काही आपल्याला नवीन नाही. आयपीएलचा धंदा आणि निवडणूकीचा धंदा काही फार वेगळा नाही. आयपीएलमध्येदेखील खेळाडू, प्रायोजक, संघमालक कोट्यवधी रुपये कमवतात आणि मूर्ख जनता तो फालतू, नीरस, आधीच निर्णय ठरलेला, किळसवाण्या भ्रष्टाचाराने बरबटलेला, सगळी नीतीमत्ता धाब्यावर बसवून नुसत्या छनछन पैशाच्या मागे लागलेला तमाशा आवडीने बघून स्वतःचा अमूल्य वेळ व्यर्थ दवडते. जो सामान्य जनतेला नादी लावू शकतो तो आपल्याकडे अतिश्रीमंत होतो. सामान्य माणूस मात्र तसाच राहतो; टाळ्या पिटणारा आणि घराच्या हप्त्यांखाली दबलेला, झुकलेला. निवडणूक आता तसाच तमाशा झालेला आहे. भ्रष्टाचार हेच एकमेव सूत्र आहे आता राजकारणाचे. नीतीमत्ता, मुल्ये, देशाचा विकास, स्वच्छ प्रशासन, वगैरे बाता आहेत आणि सगळेच पक्ष सारखे आहेत. कुठलाच पक्ष चांगला वगैरे अजिबात नाहीये. सोयीस्कर मतदारसंघ बनवणे, मतदान यंत्रे बिघडवून ठेवणे, मुद्दाम दीड-दोन महिन्याचा कालावधी ठेवणे, मतदारांची नावे गायब करणे, जनतेवर पैशाची खैरात करून मते विकत घेणे, आणि निवडून आल्यावर गळ्यात गळे घालून स्वतःची तुंबडी भरण्याचे काम करणे याखेरीज आपल्या निवडणुकांमध्ये आणि राजकाराणात दुसरे काही घडत नाही. कंटाळवाणी भाषणे आणि हास्यास्पद असे बालिश आरोप-प्रत्यारोप, तेच तेच पोकळ वादे-इरादे, आणि समाज अस्वस्थ करणारी वक्तव्ये हे सगळे ऐकून कान विटले आहेत हे खरे! :-(

मावळ ला यंदा खुप जास्त मारामारी आहे. बारणे, जगताप आणि नार्वेकर ह्यांच्यामधे खरी चुरस आहे. यंदा भरपुर नावं वगळली गेल्यानी नेमका अंदाज बांधणं कठीण आहे. तिन्ही उमेदवार मातब्बर आहेत. त्यातुन बारणे किंवा जगताप निवडुन यायची शक्यता जास्त आहे.

जेपी Mon, 05/05/2014 - 13:28
लातुरमध्ये कांग्रेस भाजपला समान विजयाची संधि आहे. उस्मानाबाद मध्ये कडी टक्कर आहे. रोहन देशमुख मुळे युतिच्या मतात फुट पडलिये.पद्मसिंह पाटलांने भयानक आर्थिक जोर लावलाय.एकुणच युतीसाठी कठिण आहे

In reply to by जेपी

दुश्यन्त Wed, 05/07/2014 - 15:22
उस्मानाबादेत गेल्या वेळेस पण काट्याची टक्कर होवून शेवटी पद्मसिंह पाटील थोडक्यात निवडून आले होते. या वेळेस रोहन देशमुख अपक्ष आहेत त्यांचा तोटा शिवसेनेला होईल तसेच कॉंग्रेसने राष्ट्रवादीला सहकार्य न केल्याने त्याचा फटका आघाडीला पण बसेल. बार्शीचे कॉंग्रेसचे माजी आमदार राजेंद्र राउत महायुतीला मदत कारत होते. गेल्या वेळेस बार्शीत आजी-माजी आमदार आघाडीला मदत करत होते आणि बार्शीमुळे राष्ट्रवादी निवडून आली होती यंदा तशी स्थिती नाही.पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत. त्यात मोदी घटक महायुतीला फायदा करून देईल. लढत अटीतटीची आहे मात्र महायुती येईल असे वाटतेय.२००९ विधानसभेत पद्मिसिन्हाचा मुलगा (राणा जगजितसिंह) सेनेकडून हरला होता. बाकी पद्मसिंह पाटील स्वतःच्या मावस भावाच्या खुनातले आरोपी आहेत.तुरुंगाची हवा खावून आले आहेत. अण्णा हजारेंच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप पण त्यांच्यावर आहे.ते शरद पवारांच्या नात्यातले असले तरी अश्या गुन्हेगारी रेकोर्ड असलेल्याला उमेदवारी द्यायला नको होती.

श्रीगुरुजी Tue, 05/06/2014 - 12:32
क्लिंटनराव, १६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? १२ मे ला शेवटचे मतदान संपल्यावर त्याच दिवशी मतदानोत्तर चाचणीचे विविध वाहिन्याचे निकाल प्रदर्शित होतील. नवीन धाग्यात काही वाहिन्यांच्या मतदानपूर्व चाचणीचे निकाल, मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल व तुमचे स्वतःचे अंदाज हे सविस्तर लिहिलेले असावेत. प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर तीनही अंदाजांची व प्रत्यक्ष निकालांची तुलना करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Tue, 05/06/2014 - 22:20
१६ मे रोजी निकाल आहेत. तुम्ही निकालासाठी नवीन धागा सुरू करणार आहात का? हो तसे करायला नक्कीच आवडेल.पण १६ मे रोजी मला रजा मिळेल याची खात्री नाही.तरीही वेळ मिळेल त्याप्रमाणे निवडणुकांविषयक लिखाण करणारच आहे.गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, छत्तिसगड या राज्यांमधील मतदारसंघनिहाय तर उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमधील एकूण अंदाज आणि शेवटी पूर्ण देशातील चित्र कसे असेल याचे अंदाज हे लेख अजून लिहायचे आहेत. मतमोजणी १६ ऐवजी १८ मे रोजी असती तर किती बहार आली असती :) आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.

क्लिंटन Tue, 05/06/2014 - 22:15
सर्वांना धन्यवाद. काही मतदारसंघांमधील काही गोष्टी मला माहित नव्हत्या त्या तुम्हा सर्वांच्या प्रतिसादातून कळल्या. शेवटी मी राहायला मुंबईत आहे आणि महाराष्ट्रातील कोकण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक सोडून इतर एकही ठिकाण मी बघितलेलेही नाही.त्यामुळे मतदारसंघांमधील ग्राऊंड रिऍलिटी मला कळणे शक्य नाही.विविध वर्तमानपत्रे आणि इतर मिडिया यामध्ये आलेल्या बातम्या आणि गेली अनेक वर्षे राजकारण फॉलो करायच्या सवयीतून काही गोष्टी माहित झाल्या यातून कितपत मते फिरतील हा अंदाज घेऊन हे आडाखे लिहिले आहेत. बघू अंदाज कितपत बरोबर येतात ते. सर्वांना परत एकदा धन्यवाद.

दादा पेंगट Sun, 05/11/2014 - 23:15
भंडारा-गोंदियातून भाईजी जिंकून येण्याची शक्यता कमी आहे. ते याआधी पण हरले आहेत, शिशुपाल पटले या नवख्या उमेदवाराने भाजपाच्या तिकिटावर हरवले होते.हां संघ तसा भाजपाचा आहे. श्रीकांत जिचकार पण अनोळखी भाजप उमेदवाराकडुन हरले होते. मागच्या खेपेलासुद्धा प्रफुल्ल पटेलांनी जिंकायला बराच घाम,पैसा आणि दारु गाळली होती. तेव्हा अपक्ष नानाभाऊ पटोले(कांग्रेस चे बंडखोर आमदार) भाजपच्या शिशुपाल पटलेंना तिसर्या क्रमांकावर फेकून दुसरे आले होते. नानाभाऊञ्चा एक मोठा चाहता वर्ग आहे, ती मते आहेत. यंदा ते भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत. ती मते त्यांना जाणार. त्यांची एकगठ्ठा कुणबी-मराठा मतेही आहेत आणि मोदी factor आणि कांग्रेस विरोध ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या तर भाईजीचे यंदा कठीण आहे(दोन मोठे उद्योग आणूनही आणि इतर काही विकासकामे करूनही). भंडारा-गोंदिया नानाभाऊ पटोले.