आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.
(No subject)
(No subject)
इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे
In reply to इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे by शुचि
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण
"विविधतेतील एकता" म्हणायचय का
In reply to "विविधतेतील एकता" म्हणायचय का by खटपट्या
@खटपट्या प्रश्ना साठी धन्यवाद.
क्वालिटी वाढली बॉस !!
In reply to क्वालिटी वाढली बॉस !! by सुहास..
''''''''''''''अहिराणी, तमीळ,
हाहा!
(No subject)
शेवटाला मस्त पंच
प्रतीसादा साठी सर्वांना धन्यवाद