मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विविधतेतील एकटा

जयनीत ·

In reply to by शुचि

जयनीत Wed, 04/30/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

In reply to by खटपट्या

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:14
एकटा हेच म्हणायचं होतं. भाषेच्या मर्यादेमुळे आलेला एकटेपणा इथे अधोरेखित करायचा आहे.

सुहास.. Wed, 04/30/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

तुमचा अभिषेक Fri, 05/02/2014 - 00:01
मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत Sat, 05/03/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by शुचि

जयनीत Wed, 04/30/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

In reply to by खटपट्या

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:14
एकटा हेच म्हणायचं होतं. भाषेच्या मर्यादेमुळे आलेला एकटेपणा इथे अधोरेखित करायचा आहे.

सुहास.. Wed, 04/30/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत गुरुवार, 05/01/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

तुमचा अभिषेक Fri, 05/02/2014 - 00:01
मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत Sat, 05/03/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
" तुम्हाला हिंदी येते? " " येते तुटकी फुटकी " " कोकणी येते? " " नाही " " अहिरणी " " अं? " " गोंडी? " " नाही " " तेलगु? " " नाही " " तुळु " " ही कुठली भाषा? " " तमिळ " " नाही " " ओरिया " " नाही " " बांग्ला " " नाही हो नाही " " भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? " " वाटते ना! " " कसची? " " इंग्लिश नाही येत ना त्याची! "

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

आरोही ·

पैसा Tue, 04/29/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Wed, 04/30/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी Tue, 04/29/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे Wed, 04/30/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा गुरुवार, 05/01/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही Tue, 04/29/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी Tue, 04/29/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर Wed, 04/30/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही Wed, 04/30/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु Wed, 04/30/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही Wed, 04/30/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी Wed, 04/30/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

भावना कल्लोळ Fri, 05/02/2014 - 15:23
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?

पैसा Tue, 04/29/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत Wed, 04/30/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी Tue, 04/29/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे Wed, 04/30/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा गुरुवार, 05/01/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही Tue, 04/29/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी Tue, 04/29/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर Wed, 04/30/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही Wed, 04/30/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश Wed, 04/30/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु Wed, 04/30/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु Wed, 04/30/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही Wed, 04/30/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी Wed, 04/30/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

भावना कल्लोळ Fri, 05/02/2014 - 15:23
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल. साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे . कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत.. 1 एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात . मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता अ

शिवानीपल्लीचा काळा चित्ता

स्पार्टाकस ·

चित्ता काळा असतो कि नाही ते माहीत नाहे पण मागे कोल्हापुर जवळील ( बहुतेक राधानगरीच्या) जंगलात काळा बिबट्या दिसला होता b

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Tue, 04/29/2014 - 13:37
दै. सकाळच्या ह्या बातमीत ओणी (ता. राजापूर) येथील विहिरीत काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती आहे. सह्याद्रीतील चांदोली अभयारण्याच्या अंतर्भागातही काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दांडेली-अनशी व्याघ्र प्रकल्पामध्येही क्वचित ते दिसतात. इथे थोडी सविस्तर माहिती आली आहे.

स्पार्टाकस Tue, 04/29/2014 - 01:04
काळा चित्ता हा अत्यंत घनदाट आणि सदाहरित अरण्यात आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत काळे चित्ते आढळले आहेत. अनेकदा बिबट्याचा उल्लेख चित्ता असा केला जात असला, तरीही प्रत्यक्षातील काळा चित्ता मी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात पाहीला आहे. bp

In reply to by स्पार्टाकस

घन निल Tue, 04/29/2014 - 13:27
या संपूर्ण लेखमालेत तुम्ही जिथे जिथे चित्ता असा उल्लेख केलाय तिथे तिथे चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं. चित्त्या ऐवजी बिबळ्या योग्य असेल. बिबळ्या हा भारत भरात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे . बरेच जन चित्ता आणि बिबळ्या यात गफलत करतात. काळ्या रंगाबद्दल सांगायचं तर काळा बिबट्या हि वेगळी जात नसून त्वचेतील घटकांच्या कमी अधिक प्रमाण मुळे झालेला प्रताप आहे ( माणसात जसे कोड वगेरे असेलेली कित्येक मंडळी अनेकदा पूर्ण भुरकट दिसतात तसेच )सध्या चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे . पूर्वी भारतात असंख्य चित्ते होते , राजे महाराजे कुत्र्यांसारखे चित्ते पाळण्यात अग्रेसर होते. त्यांचा वापर शिकारी साठी करत असत

In reply to by घन निल

एस Tue, 04/29/2014 - 13:41
येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या यात तशी गल्लत झाली होती. बाकी काळ्या बिबट्याबद्दलची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे.

In reply to by एस

थॉर माणूस Tue, 04/29/2014 - 14:47
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक पँथर ऑफ शिवानीपल्ली असेच येते (चित्त्याला शक्यतो पँथर म्हणणे टाळले जाते ना?). मला वाटतं हा सुद्धा काळा बिबट्याच होता. भारतात जंगली चित्ते फार कमी उरले होते आणि काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते.

In reply to by थॉर माणूस

एस Tue, 04/29/2014 - 15:24
सॅन्क्च्युरी एशियाच्या ह्या लेखात रझा काझमी यांनी चित्ता की बिबट्या ह्याचा उहापोह करताना त्याकाळी या दोन प्राण्यांना ओळखण्यात शिकारी, प्रशासक आणि अगदी वन्यजीव अभ्यासकांमध्येही असणार्‍या मतभेदांबद्दल माहिती दिलेली आहे.
There are very real chances that cheetahs may have been bracketed as leopards in a number of historical texts. In those days, there was great ambiguity among hunters, administrators and naturalists alike regarding the nomenclature of leopards and cheetahs. A sample of this confusion is seen in Edward B. Baker’s book, Sport in Bengal: How, when and where to seek it published in 1886, which suggests that the word “leopard” should be applied to the “cheetah” while what is generally called a “leopard” should be called a “panther”!
शिवानीपल्लीचा हा प्राणी अतिशय काळाकुट्ट होता आणि त्याच्या त्वचेवरील डाग दिसत असले तरी अस्पष्ट होते. अँडरसनच्या काळात भारतात जंगली चित्त्यांची संख्या कमी झाली होती हे नक्की. मात्र काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते हे काही पटले नाही.

In reply to by एस

थॉर माणूस Tue, 04/29/2014 - 17:31
जसे अल्बिनिजम मुळे पांढर्‍या रंगाचे प्राणी जन्माला येतात तसे मेलॅनिजम मुळे काळ्या रंगाचे प्राणी जन्माला येतात. या कंडीशन्स तुलनेने दुर्मिळ असतात. म्हणजे मुळात मेलॅनिजमची शक्यता कमी, त्यात असे प्राणी किती वर्षे जगतील यामागे ते कुठे रहातात, त्यांचा आहार काय आणि शिकारी असतील तर शिकारीची पद्धत काय यावर अवलंबून असते. बहुतेक यामुळेच काळे बिबटे पुर्ण वाढू शकतात (रात्रीच्या शिकारीस आणि दबा धरण्यास फायदा) पण पांढर्‍या सिंहांचे मात्र हाल होतात. इथे मी विचार केलाय की जंगलात किंवा झुडूपात दबा धरून बसणार्‍या आणि सावज अगदीच जवळ आल्यावर हल्ला करणार्‍या बिबट्याला शिकारीमधे काळ्या रंगाचा नक्की फायदा होईल. पण सावजाच्या काही मीटर अंतरावरून पळत येऊन हल्ला करणार्‍या माळरानातल्या या शिकारी चित्याला काळ्या रंगाचा कितपत फायदा मिळेल. तसंच या काळातली चित्यांची संख्या कमी होती हे लिहीण्याचं कारण म्हणजे वर लिहील्याप्रमाणे या मेलॅनिजमची दुर्मिळता. मुळात कमी चित्यांमधे ही परीस्थीती आणखी दुर्मिळ होणार, पण त्यामानाने मुबलक असलेल्या बिबट्यांमधे ही परीस्थीती जास्त असेल. माझ्यामते आजही काळ्या बिबट्याच्या साइटींग त्यामानाने जास्तच आहेत (इतर प्राण्यातल्या अल्बिनीजम किंवा मेलॅनिजम पेक्षा). पण काळ्या चित्याला पाहिल्याचे प्रसंग अत्यल्प सापडतात. अर्थात, पुन्हा एकदा हा फक्त तर्क आहे. माझ्याकडे या सगळ्याविषयी काही खास विदा उपलब्ध नाही. त्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद (त्यातले शेवटचे दोन-तीन पॅराज इंटरेस्टींग आहेत). मस्त साईट दिसतेय, भरपूर नवं खाद्य मिळालंय वाचायला. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि Tue, 04/29/2014 - 17:33
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद. विस्कॉन्सिन मध्ये काळ्या खारी बर्याच दिसतात अन अन्यत्र कोठेही त्या आढळत नाहीत असे म्हणतात.

In reply to by थॉर माणूस

एस Tue, 04/29/2014 - 19:57
तुमचा तर्क बरोबर आहे. याच लेखात भारतीय चित्त्यांबद्दल एक नवी माहिती अशी मिळते की, हे चित्ते अगदी घनदाट जंगलातही राहू शकत असत. म्हणजे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा ते अधिवासाच्या बाबतीत थोडे वेगळे होते. भारतात तसेही आफ्रिकन सॅव्हान्नाज् सारखा सलग मोठा आणि मनुष्यवस्ती तुरळक असलेला भाग आधीपासूनच फारसा नव्हता. ही एक बाब विचार करण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे चित्त्याच्या (माणसांनी केलेल्या) नोंदीकृत शिकारींच्या कथा बिबट्यांच्या शिकारींच्या तुलनेत जास्त सापडतात. तरीही बिबट्या हा चित्त्याच्या तुलनेत कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्यात जास्त यशस्वी ठरला आहे. चित्ते भारतातून नामशेष होण्यास अनिर्बंध शिकारींबरोबरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढत्या लोकसंख्येचे अतिक्रमणही तितकेच जबाबदार आहे. लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय.

In reply to by एस

स्पार्टाकस Tue, 04/29/2014 - 22:16
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय. >> अनुमोदन. अँडरसनने जास्तीत जास्त शिकारी या नरभक्षकांच्या केल्या असल्या आणि पुढे तो वन्यजीव संरक्षक झाला असला, तरीही या वेळी मात्रं त्याला काळ्या चित्त्याच्या कातडीचा मोह पडला हे निश्चीतच !

चित्ता काळा असतो कि नाही ते माहीत नाहे पण मागे कोल्हापुर जवळील ( बहुतेक राधानगरीच्या) जंगलात काळा बिबट्या दिसला होता b

In reply to by प्रसाद गोडबोले

एस Tue, 04/29/2014 - 13:37
दै. सकाळच्या ह्या बातमीत ओणी (ता. राजापूर) येथील विहिरीत काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती आहे. सह्याद्रीतील चांदोली अभयारण्याच्या अंतर्भागातही काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दांडेली-अनशी व्याघ्र प्रकल्पामध्येही क्वचित ते दिसतात. इथे थोडी सविस्तर माहिती आली आहे.

स्पार्टाकस Tue, 04/29/2014 - 01:04
काळा चित्ता हा अत्यंत घनदाट आणि सदाहरित अरण्यात आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत काळे चित्ते आढळले आहेत. अनेकदा बिबट्याचा उल्लेख चित्ता असा केला जात असला, तरीही प्रत्यक्षातील काळा चित्ता मी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात पाहीला आहे. bp

In reply to by स्पार्टाकस

घन निल Tue, 04/29/2014 - 13:27
या संपूर्ण लेखमालेत तुम्ही जिथे जिथे चित्ता असा उल्लेख केलाय तिथे तिथे चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं. चित्त्या ऐवजी बिबळ्या योग्य असेल. बिबळ्या हा भारत भरात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे . बरेच जन चित्ता आणि बिबळ्या यात गफलत करतात. काळ्या रंगाबद्दल सांगायचं तर काळा बिबट्या हि वेगळी जात नसून त्वचेतील घटकांच्या कमी अधिक प्रमाण मुळे झालेला प्रताप आहे ( माणसात जसे कोड वगेरे असेलेली कित्येक मंडळी अनेकदा पूर्ण भुरकट दिसतात तसेच )सध्या चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे . पूर्वी भारतात असंख्य चित्ते होते , राजे महाराजे कुत्र्यांसारखे चित्ते पाळण्यात अग्रेसर होते. त्यांचा वापर शिकारी साठी करत असत

In reply to by घन निल

एस Tue, 04/29/2014 - 13:41
येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या यात तशी गल्लत झाली होती. बाकी काळ्या बिबट्याबद्दलची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे.

In reply to by एस

थॉर माणूस Tue, 04/29/2014 - 14:47
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक पँथर ऑफ शिवानीपल्ली असेच येते (चित्त्याला शक्यतो पँथर म्हणणे टाळले जाते ना?). मला वाटतं हा सुद्धा काळा बिबट्याच होता. भारतात जंगली चित्ते फार कमी उरले होते आणि काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते.

In reply to by थॉर माणूस

एस Tue, 04/29/2014 - 15:24
सॅन्क्च्युरी एशियाच्या ह्या लेखात रझा काझमी यांनी चित्ता की बिबट्या ह्याचा उहापोह करताना त्याकाळी या दोन प्राण्यांना ओळखण्यात शिकारी, प्रशासक आणि अगदी वन्यजीव अभ्यासकांमध्येही असणार्‍या मतभेदांबद्दल माहिती दिलेली आहे.
There are very real chances that cheetahs may have been bracketed as leopards in a number of historical texts. In those days, there was great ambiguity among hunters, administrators and naturalists alike regarding the nomenclature of leopards and cheetahs. A sample of this confusion is seen in Edward B. Baker’s book, Sport in Bengal: How, when and where to seek it published in 1886, which suggests that the word “leopard” should be applied to the “cheetah” while what is generally called a “leopard” should be called a “panther”!
शिवानीपल्लीचा हा प्राणी अतिशय काळाकुट्ट होता आणि त्याच्या त्वचेवरील डाग दिसत असले तरी अस्पष्ट होते. अँडरसनच्या काळात भारतात जंगली चित्त्यांची संख्या कमी झाली होती हे नक्की. मात्र काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते हे काही पटले नाही.

In reply to by एस

थॉर माणूस Tue, 04/29/2014 - 17:31
जसे अल्बिनिजम मुळे पांढर्‍या रंगाचे प्राणी जन्माला येतात तसे मेलॅनिजम मुळे काळ्या रंगाचे प्राणी जन्माला येतात. या कंडीशन्स तुलनेने दुर्मिळ असतात. म्हणजे मुळात मेलॅनिजमची शक्यता कमी, त्यात असे प्राणी किती वर्षे जगतील यामागे ते कुठे रहातात, त्यांचा आहार काय आणि शिकारी असतील तर शिकारीची पद्धत काय यावर अवलंबून असते. बहुतेक यामुळेच काळे बिबटे पुर्ण वाढू शकतात (रात्रीच्या शिकारीस आणि दबा धरण्यास फायदा) पण पांढर्‍या सिंहांचे मात्र हाल होतात. इथे मी विचार केलाय की जंगलात किंवा झुडूपात दबा धरून बसणार्‍या आणि सावज अगदीच जवळ आल्यावर हल्ला करणार्‍या बिबट्याला शिकारीमधे काळ्या रंगाचा नक्की फायदा होईल. पण सावजाच्या काही मीटर अंतरावरून पळत येऊन हल्ला करणार्‍या माळरानातल्या या शिकारी चित्याला काळ्या रंगाचा कितपत फायदा मिळेल. तसंच या काळातली चित्यांची संख्या कमी होती हे लिहीण्याचं कारण म्हणजे वर लिहील्याप्रमाणे या मेलॅनिजमची दुर्मिळता. मुळात कमी चित्यांमधे ही परीस्थीती आणखी दुर्मिळ होणार, पण त्यामानाने मुबलक असलेल्या बिबट्यांमधे ही परीस्थीती जास्त असेल. माझ्यामते आजही काळ्या बिबट्याच्या साइटींग त्यामानाने जास्तच आहेत (इतर प्राण्यातल्या अल्बिनीजम किंवा मेलॅनिजम पेक्षा). पण काळ्या चित्याला पाहिल्याचे प्रसंग अत्यल्प सापडतात. अर्थात, पुन्हा एकदा हा फक्त तर्क आहे. माझ्याकडे या सगळ्याविषयी काही खास विदा उपलब्ध नाही. त्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद (त्यातले शेवटचे दोन-तीन पॅराज इंटरेस्टींग आहेत). मस्त साईट दिसतेय, भरपूर नवं खाद्य मिळालंय वाचायला. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि Tue, 04/29/2014 - 17:33
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद. विस्कॉन्सिन मध्ये काळ्या खारी बर्याच दिसतात अन अन्यत्र कोठेही त्या आढळत नाहीत असे म्हणतात.

In reply to by थॉर माणूस

एस Tue, 04/29/2014 - 19:57
तुमचा तर्क बरोबर आहे. याच लेखात भारतीय चित्त्यांबद्दल एक नवी माहिती अशी मिळते की, हे चित्ते अगदी घनदाट जंगलातही राहू शकत असत. म्हणजे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा ते अधिवासाच्या बाबतीत थोडे वेगळे होते. भारतात तसेही आफ्रिकन सॅव्हान्नाज् सारखा सलग मोठा आणि मनुष्यवस्ती तुरळक असलेला भाग आधीपासूनच फारसा नव्हता. ही एक बाब विचार करण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे चित्त्याच्या (माणसांनी केलेल्या) नोंदीकृत शिकारींच्या कथा बिबट्यांच्या शिकारींच्या तुलनेत जास्त सापडतात. तरीही बिबट्या हा चित्त्याच्या तुलनेत कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्यात जास्त यशस्वी ठरला आहे. चित्ते भारतातून नामशेष होण्यास अनिर्बंध शिकारींबरोबरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढत्या लोकसंख्येचे अतिक्रमणही तितकेच जबाबदार आहे. लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय.

In reply to by एस

स्पार्टाकस Tue, 04/29/2014 - 22:16
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय. >> अनुमोदन. अँडरसनने जास्तीत जास्त शिकारी या नरभक्षकांच्या केल्या असल्या आणि पुढे तो वन्यजीव संरक्षक झाला असला, तरीही या वेळी मात्रं त्याला काळ्या चित्त्याच्या कातडीचा मोह पडला हे निश्चीतच !
लेखनविषय:
बंगलोरहून जवळच असलेलं शिवानीपल्ली हे गाव माझं विरंगुळ्याचं एक आवडतं ठिकाण. एखाद्या शनिवार-रविवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री जंगलात फेरफटका मारण्याच्या दृष्टीने हे गाव एकदम सोईस्कर. बंगलोरहून कारने ४१ मैलांवरचं देकनीकोट्टा गाठावं, आणखीन चार मैल पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला कार पार्क करावी आणि पायवाटेने रमतगमत पाच मैल चालून शिवानीपल्ली गाठावं. शिवानीपल्ली गाव वनखात्याच्या राखीव जंगलाला लागूनच आहे. गावाच्या पश्चिमेला सुमारे तीन मैलावर सुमारे तीनशे फूटांचा उतार आहे. या उताराच्या पायथ्याशीच एक मोठ ओढा पायथ्याच्या कडेकडेने वाहत जातो.

उकरपेंडी

मधुरा देशपांडे ·

राघवेंद्र Tue, 04/29/2014 - 00:28
आम्ही ज्वारीचे पीठ वापरुन असेच 'ज्वारीच्या पीठचे उप्पीट' बनवितो. ताका मुळे मस्त चव येते. आता कणिक वापरुन बघितले जाईल. धन्यवाद !!!

अनन्या वर्तक Tue, 04/29/2014 - 02:46
पाककृती आणि फोटो अगदी सुरेख. मागे इथे तांदळाच्या पीठाची उकड म्हणून एक पाककृती पहिली होती बनविण्याची पद्धत आणि जीन्नस थोडेफार सारखे वाटत आहेत. मी बनवून पाहीन सोप्पी पद्धती आहे.

In reply to by कपिलमुनी

आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक म्हणतो. पाणी घालून तिंबून घेतली तरी किंवा नुसते पीठ असले तरी. प्रांतानुसार शब्दांमधला फरक असेल.

श्रीरंग_जोशी Tue, 04/29/2014 - 08:36
माझा आणखी एक आवडता पदार्थ. आमच्याकडे उकरपेंडी शेंगदाणे न घालता केली जाते. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर घातल्यास अप्रतिम चव लागते.

चित्रगुप्त Tue, 04/29/2014 - 08:48
अनपेक्षितपणे 'उकरपेंडी' हा अत्यंत आवडीचा पदार्थ इथे बघून फार आनंद झाला. धागाकर्तीला अनेक धन्यवाद. हा पदार्थ मध्यप्रदेशात, खास करून माळव्यात आवडीने केला जातो (वा जात असे) त्यासाठी (आता दुर्लभ झालेल्या) माळवी गव्हाचा जाडा आटा मुद्दाम दळवून घेतला जातो. ही परंपरा गेली छत्तीस वर्षे दिल्लीत राहूनही आम्ही अजूनही पाळली आहे. या जाड्या आट्याचे गाकर, धपाटे आणि बाट्या पण खूप छान होतात. उकरपेंडी करताना पाणी वा ताक एकदम न टाकता हळूहळू थोडे थोडे शिंपडत गेले तर गिचका न होता उकरपेंडी मोकळी होते. कणीक पुरेशी भाजली गेली, की घरात खरपूस वास पसरतो. कढईत खाली लागणारी खरवड आवडत असेल, तर मुद्दाम खाली जरा लागू द्यावी. पाणी एक वाटी कणकेला साधारणपणे एक वाटी लागते. आंबटशौकीनांनी वर लिंबू पिळून घ्यावे, वा लिंबाचे गोड लोणचे घ्यावे. अहाहा... केलीच पाहिजे आजच उकरपेंडी.

In reply to by स्पंदना

काका, अधिक माहितीकरिता धन्यवाद. हो पूर्वी जाड कणिक दळून मग त्यापासून उकरपेंडी बनवली जायची. आता बहुतांशी रोजच्या पोळ्यांच्या कणकेपासूनच केली जाते.

In reply to by चित्रगुप्त

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:41
मी सुद्धा गहु जाडच दळून आणते. आणि उकड्पेंडी आणि बट्टीसाठी वापरते. एकटीचा स्वयंपाक असेल तर यावरच जेवण असते. सोबत कैरीचे लोणच मस्ट.

फारच छान..... ह्ये कराया पन सोप्पं वाटतया. आन् कामाच्या दिसाला तर..सकाळच्याला येक डाव कचकून हानलं,तर दुपारी चार वाजिपरेंत काय टेण्शण न्हाई. लै मस्त बगा.

पैसा Tue, 04/29/2014 - 09:42
आम्ही कोकणी लोक तांदुळाच्या पिठाची उकड करतो. साधारण अशीच. आता ही पाकृ सुद्धा करून बघेन!

In reply to by चित्रगुप्त

पैसा Tue, 04/29/2014 - 11:07
उप्पीट रव्याचं असतं. उकडीची पाककृती सानिकास्वप्नीलने दिली होती. http://www.misalpav.com/node/25093 आमच्याकडे बदल म्हणजे फोडणीत हळदसुद्धा असते आणि वरून कच्चं तेल घालून खातात. चाटण्यासारखी पातळ नसते. उप्पीटसारखी मऊ असते मात्र.

In reply to by पैसा

सूड Tue, 04/29/2014 - 14:43
उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि उपमा गव्हाच्या रव्याचा असं कुठेसं वाचलेलं होतं. नीटसं आठवत नाही. ह मो मराठेंच्या बालकांड मध्ये ते तांदळाच्या रव्यापासून अगदी उपम्यासारखाच पदार्थ करीत असत त्याला उप्पीट/उफीट संबोधल्याचं आठवतंय.

In reply to by प्रचेतस

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:13
आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा रवा भाजुन हळद घालुन करतो त्याला उप्पीट म्हणतो. उपमा हा पांढरा असतो अस मझ मत आहे? (येनी ऑब्जेक्शन?) अन उपम्यात हवे तर ओले वाटाणे, अथवा इतर भाज्या घालता येतात. तसेच उप्पीटाला आलं घालत नाहीत, उपम्याला चालत. हवी असेल तर उपम्याची रेसीपी टाकु शकते. फोटो मागु नका इतकेच.

In reply to by स्पंदना

पैसा Wed, 04/30/2014 - 09:23
असा गव्हाचा रवा भाजून कांदा हळद इ फोडणीत घालून आम्ही जो पदार्थ करतो त्याला तिखटमिठाचा शिरा/सांजा म्हणतो. तसेच गोड शिर्‍यात साखरेऐवजी गूळ घातला तर सांजा म्हणतो. रवा भाजून केलेलं आणि रवा न भाजता डायरेक्ट शिजवलेलं असाही काही फरक आहे. सौधिंडियन लोक रवा भाजत नाहीत बहुतेक.

In reply to by चित्रगुप्त

अत्रन्गि पाउस Wed, 04/30/2014 - 09:33
खानदेशी शब्दांची रेलचेल बघून वापरून फार मजा येतेय... बऱ्याच दिवसांनी वापरलेला बघितला हा शब्द

सिफ़र Tue, 04/29/2014 - 10:54
धन्यवाद! उकरपेंडी हे नाव बरेच दिवसांनी कानावर पडलं.... प्रकार दर्जेदार आहे. पाण्याऐवजी ताक घालून नक्की करून खातो.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 15:37
अरेरे .... खरे तर तांदूळाच्या पिठाच्या उकडीला ४ गोष्टींची आवश्यकता असते, १, कच्चा कांदा २, अति जहाल मिरच्या ३. कच्चे तेल (वरून घ्यायला) आणि ४. भरपूर मित्र. आता डोंबिवलीला आलास की, एकदा ह्या उकडीचा कट्टा करू या. (हा पदार्थ आमच्या मातोश्री फार मस्त करतात.)

अमोल मेंढे Tue, 04/29/2014 - 11:37
खास करुन ग्रामीण भागात घरोघरी बनवल्या जाणारा पदार्थ..लहानपणापासुन अतिशय आवडता. यात थोडीसी मसुराची अख्खी दाळ (रात्री भिजत घातलेली)तळुन घातली तर...व्वा व्वा..तोंडाले पानी सुटलं ना बे

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:54
लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे उकडपेंडी. आमच्याकडे उकडपेंडी किंवा फोडणीचं पीठ देखील म्हणतात. का कुणास ठाऊक पण मला उकडपेंडी वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खायला जास्त आवडते (जशी गरमगरम साबुदाणा खिचडी हिरव्यागार केळीच्या पानावर थोडी जास्तच चविष्ट लागते). आणि सोबत तोंडी लावायला फोडलेलाच कांदा हवा. आणि ताजे दही सोबत असेल तर सोने पे सुहागा! मजा आ जाता है! - उकडपेंडीसाठी तेल अंमळ जास्त लागते. डायेटवाल्यांसाठी हेड्स-अप. - कणकेची उकडपेंडी पचायला थोडी जड असते. पोट गच्च भरते. काही थकवणारी कामे करण्याआधी खाल्लीत तर नो प्रॉब्लेम! - ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी पचायला हलकी असते. लहानपणीच्या सुखद दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद :-)

सखी Tue, 04/29/2014 - 21:02
दिसतेय पाकृ, करुन बघायला पाहीजे, कणकेचा गिचका व्हायला नको, पण चित्रगुप्त यांनी दिलेल्या टीपा उपयोगी पडतील.

Prajakta२१ Tue, 04/29/2014 - 21:51
लहानपणी खायचो पण खूप गोळा गोळा व्हायची म्हणून नन्तर करणे बंदच केले आत्ता परत करून पाहीन :-) धन्यवाद

In reply to by Prajakta२१

चित्रगुप्त Wed, 04/30/2014 - 07:36
जास्त तेलाच्या फोडणीत कणीक खरपूस भाजली गेली की थोडे थोडे पाणी शिंपडत उलथन्याने हलवत राहिले तर गिचका होणार नाही. शेवटी झाकण ठेऊन वाफेवर थोडावेळ शिजू द्यावे.

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:27
पाकृ छान. पण आमचं घोडं उकरपेंडी की उकड्पेंडी वर अडलय. ते उकर पेंडी म्हणजे पेंड किंवा ढेप उकरौन काढणारा घोडा समोर येतोय.

मदनबाण Fri, 05/02/2014 - 20:21
च्यामारी ह्यो काय प्रकार ? पहिल्यांदाच पाहिल्या / वाचल्या सारखे वाटले ! @मुवि :- नक्की... त्यावेळी मी देखील हजेरी लावण्याचा प्रयत्न करीन. :)

In reply to by मदनबाण

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 21:31
पण आमच्या कडे, तांदळाच्या पिठाची आणि ताक, आले, लसूण घालून करतात. आणि तसाही मी जूनमध्ये येत आहेच. पाऊस पडत असतांना का पदार्थ अधिक खूलतो.

राघवेंद्र Tue, 04/29/2014 - 00:28
आम्ही ज्वारीचे पीठ वापरुन असेच 'ज्वारीच्या पीठचे उप्पीट' बनवितो. ताका मुळे मस्त चव येते. आता कणिक वापरुन बघितले जाईल. धन्यवाद !!!

अनन्या वर्तक Tue, 04/29/2014 - 02:46
पाककृती आणि फोटो अगदी सुरेख. मागे इथे तांदळाच्या पीठाची उकड म्हणून एक पाककृती पहिली होती बनविण्याची पद्धत आणि जीन्नस थोडेफार सारखे वाटत आहेत. मी बनवून पाहीन सोप्पी पद्धती आहे.

In reply to by कपिलमुनी

आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक म्हणतो. पाणी घालून तिंबून घेतली तरी किंवा नुसते पीठ असले तरी. प्रांतानुसार शब्दांमधला फरक असेल.

श्रीरंग_जोशी Tue, 04/29/2014 - 08:36
माझा आणखी एक आवडता पदार्थ. आमच्याकडे उकरपेंडी शेंगदाणे न घालता केली जाते. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर घातल्यास अप्रतिम चव लागते.

चित्रगुप्त Tue, 04/29/2014 - 08:48
अनपेक्षितपणे 'उकरपेंडी' हा अत्यंत आवडीचा पदार्थ इथे बघून फार आनंद झाला. धागाकर्तीला अनेक धन्यवाद. हा पदार्थ मध्यप्रदेशात, खास करून माळव्यात आवडीने केला जातो (वा जात असे) त्यासाठी (आता दुर्लभ झालेल्या) माळवी गव्हाचा जाडा आटा मुद्दाम दळवून घेतला जातो. ही परंपरा गेली छत्तीस वर्षे दिल्लीत राहूनही आम्ही अजूनही पाळली आहे. या जाड्या आट्याचे गाकर, धपाटे आणि बाट्या पण खूप छान होतात. उकरपेंडी करताना पाणी वा ताक एकदम न टाकता हळूहळू थोडे थोडे शिंपडत गेले तर गिचका न होता उकरपेंडी मोकळी होते. कणीक पुरेशी भाजली गेली, की घरात खरपूस वास पसरतो. कढईत खाली लागणारी खरवड आवडत असेल, तर मुद्दाम खाली जरा लागू द्यावी. पाणी एक वाटी कणकेला साधारणपणे एक वाटी लागते. आंबटशौकीनांनी वर लिंबू पिळून घ्यावे, वा लिंबाचे गोड लोणचे घ्यावे. अहाहा... केलीच पाहिजे आजच उकरपेंडी.

In reply to by स्पंदना

काका, अधिक माहितीकरिता धन्यवाद. हो पूर्वी जाड कणिक दळून मग त्यापासून उकरपेंडी बनवली जायची. आता बहुतांशी रोजच्या पोळ्यांच्या कणकेपासूनच केली जाते.

In reply to by चित्रगुप्त

त्रिवेणी Fri, 05/02/2014 - 14:41
मी सुद्धा गहु जाडच दळून आणते. आणि उकड्पेंडी आणि बट्टीसाठी वापरते. एकटीचा स्वयंपाक असेल तर यावरच जेवण असते. सोबत कैरीचे लोणच मस्ट.

फारच छान..... ह्ये कराया पन सोप्पं वाटतया. आन् कामाच्या दिसाला तर..सकाळच्याला येक डाव कचकून हानलं,तर दुपारी चार वाजिपरेंत काय टेण्शण न्हाई. लै मस्त बगा.

पैसा Tue, 04/29/2014 - 09:42
आम्ही कोकणी लोक तांदुळाच्या पिठाची उकड करतो. साधारण अशीच. आता ही पाकृ सुद्धा करून बघेन!

In reply to by चित्रगुप्त

पैसा Tue, 04/29/2014 - 11:07
उप्पीट रव्याचं असतं. उकडीची पाककृती सानिकास्वप्नीलने दिली होती. http://www.misalpav.com/node/25093 आमच्याकडे बदल म्हणजे फोडणीत हळदसुद्धा असते आणि वरून कच्चं तेल घालून खातात. चाटण्यासारखी पातळ नसते. उप्पीटसारखी मऊ असते मात्र.

In reply to by पैसा

सूड Tue, 04/29/2014 - 14:43
उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि उपमा गव्हाच्या रव्याचा असं कुठेसं वाचलेलं होतं. नीटसं आठवत नाही. ह मो मराठेंच्या बालकांड मध्ये ते तांदळाच्या रव्यापासून अगदी उपम्यासारखाच पदार्थ करीत असत त्याला उप्पीट/उफीट संबोधल्याचं आठवतंय.

In reply to by प्रचेतस

स्पंदना Wed, 04/30/2014 - 06:13
आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा रवा भाजुन हळद घालुन करतो त्याला उप्पीट म्हणतो. उपमा हा पांढरा असतो अस मझ मत आहे? (येनी ऑब्जेक्शन?) अन उपम्यात हवे तर ओले वाटाणे, अथवा इतर भाज्या घालता येतात. तसेच उप्पीटाला आलं घालत नाहीत, उपम्याला चालत. हवी असेल तर उपम्याची रेसीपी टाकु शकते. फोटो मागु नका इतकेच.

In reply to by स्पंदना

पैसा Wed, 04/30/2014 - 09:23
असा गव्हाचा रवा भाजून कांदा हळद इ फोडणीत घालून आम्ही जो पदार्थ करतो त्याला तिखटमिठाचा शिरा/सांजा म्हणतो. तसेच गोड शिर्‍यात साखरेऐवजी गूळ घातला तर सांजा म्हणतो. रवा भाजून केलेलं आणि रवा न भाजता डायरेक्ट शिजवलेलं असाही काही फरक आहे. सौधिंडियन लोक रवा भाजत नाहीत बहुतेक.

In reply to by चित्रगुप्त

अत्रन्गि पाउस Wed, 04/30/2014 - 09:33
खानदेशी शब्दांची रेलचेल बघून वापरून फार मजा येतेय... बऱ्याच दिवसांनी वापरलेला बघितला हा शब्द

सिफ़र Tue, 04/29/2014 - 10:54
धन्यवाद! उकरपेंडी हे नाव बरेच दिवसांनी कानावर पडलं.... प्रकार दर्जेदार आहे. पाण्याऐवजी ताक घालून नक्की करून खातो.

In reply to by दिपक.कुवेत

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 15:37
अरेरे .... खरे तर तांदूळाच्या पिठाच्या उकडीला ४ गोष्टींची आवश्यकता असते, १, कच्चा कांदा २, अति जहाल मिरच्या ३. कच्चे तेल (वरून घ्यायला) आणि ४. भरपूर मित्र. आता डोंबिवलीला आलास की, एकदा ह्या उकडीचा कट्टा करू या. (हा पदार्थ आमच्या मातोश्री फार मस्त करतात.)

अमोल मेंढे Tue, 04/29/2014 - 11:37
खास करुन ग्रामीण भागात घरोघरी बनवल्या जाणारा पदार्थ..लहानपणापासुन अतिशय आवडता. यात थोडीसी मसुराची अख्खी दाळ (रात्री भिजत घातलेली)तळुन घातली तर...व्वा व्वा..तोंडाले पानी सुटलं ना बे

समीरसूर Tue, 04/29/2014 - 15:54
लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे उकडपेंडी. आमच्याकडे उकडपेंडी किंवा फोडणीचं पीठ देखील म्हणतात. का कुणास ठाऊक पण मला उकडपेंडी वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खायला जास्त आवडते (जशी गरमगरम साबुदाणा खिचडी हिरव्यागार केळीच्या पानावर थोडी जास्तच चविष्ट लागते). आणि सोबत तोंडी लावायला फोडलेलाच कांदा हवा. आणि ताजे दही सोबत असेल तर सोने पे सुहागा! मजा आ जाता है! - उकडपेंडीसाठी तेल अंमळ जास्त लागते. डायेटवाल्यांसाठी हेड्स-अप. - कणकेची उकडपेंडी पचायला थोडी जड असते. पोट गच्च भरते. काही थकवणारी कामे करण्याआधी खाल्लीत तर नो प्रॉब्लेम! - ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी पचायला हलकी असते. लहानपणीच्या सुखद दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद :-)

सखी Tue, 04/29/2014 - 21:02
दिसतेय पाकृ, करुन बघायला पाहीजे, कणकेचा गिचका व्हायला नको, पण चित्रगुप्त यांनी दिलेल्या टीपा उपयोगी पडतील.

Prajakta२१ Tue, 04/29/2014 - 21:51
लहानपणी खायचो पण खूप गोळा गोळा व्हायची म्हणून नन्तर करणे बंदच केले आत्ता परत करून पाहीन :-) धन्यवाद

In reply to by Prajakta२१

चित्रगुप्त Wed, 04/30/2014 - 07:36
जास्त तेलाच्या फोडणीत कणीक खरपूस भाजली गेली की थोडे थोडे पाणी शिंपडत उलथन्याने हलवत राहिले तर गिचका होणार नाही. शेवटी झाकण ठेऊन वाफेवर थोडावेळ शिजू द्यावे.

इरसाल Wed, 04/30/2014 - 10:27
पाकृ छान. पण आमचं घोडं उकरपेंडी की उकड्पेंडी वर अडलय. ते उकर पेंडी म्हणजे पेंड किंवा ढेप उकरौन काढणारा घोडा समोर येतोय.

मदनबाण Fri, 05/02/2014 - 20:21
च्यामारी ह्यो काय प्रकार ? पहिल्यांदाच पाहिल्या / वाचल्या सारखे वाटले ! @मुवि :- नक्की... त्यावेळी मी देखील हजेरी लावण्याचा प्रयत्न करीन. :)

In reply to by मदनबाण

मुक्त विहारि Fri, 05/02/2014 - 21:31
पण आमच्या कडे, तांदळाच्या पिठाची आणि ताक, आले, लसूण घालून करतात. आणि तसाही मी जूनमध्ये येत आहेच. पाऊस पडत असतांना का पदार्थ अधिक खूलतो.
नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळी खायला केला जाणारा हा विदर्भातील एक खाद्य प्रकार. साहित्य: २ वाट्या कणिक ४-५ कढीपत्त्याची पाने २-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट १-२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून शेंगदाणे मीठ चवीनुसार चिमुटभर साखर २ मोठे चमचे तेल मोहरी, हिंग https://lh5.googleusercontent.com/-gaTXBXc0ofU/U16hLlXMmRI/AAAAAAAAC5A/j3TJQhN5Zac/w866-h577-no/DSC_0243.JPG कृती: सर्वप्रथम कणिक नुस

मैत्र

सुवर्णमयी ·

सुवर्णमयी Tue, 04/29/2014 - 22:32
या पोस्टला प्रतिसाद देणा-या, पुस्तक डाऊनलोड करणा-या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी पुस्तक डाऊनलोड केले त्यांनी त्याविषयी अधिकाधिक लोकांना सांगा ही विनंती.

सुवर्णमयी Wed, 04/30/2014 - 19:20
रजिस्टर करा... सॅपल फाईल हे पूर्ण ईबुक नाही.. ते करायचे नसेल तर इथे व्यनि ने ईमेल दिला तर मी पाठवेन. धन्यवाद

In reply to by सुवर्णमयी

बहुगुणी Wed, 05/07/2014 - 23:56
'शॉपिंग कार्ट' मधली दोन्ही pdf पुस्तकं (मैत्र आणि काही नोंदी) नेमकी कुठे मिळतील ते कळलं नाही, इमेल मध्ये आलेली नाहीत आणि checkout च्या पानावर ती Purchase List मध्ये Order completed या तक्त्यात दिसताहेत. शक्य झालं तर कृपया इमेल वर पाठवा, व्यनि करतो आहे. दोन्ही पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल तुम्हाला आणि श्रीमती मोडकांना धन्यवाद!

सखी Wed, 05/07/2014 - 22:13
धन्यवाद, पुस्तकाचे मुखपृष्ट फारच देखणे झाले आहे, रंगसंगतीही छान आहे. मजकुरावरचा वॉटरमार्क थोडा फिका असता तरी चालले असते असे वाटते.

सुवर्णमयी Tue, 04/29/2014 - 22:32
या पोस्टला प्रतिसाद देणा-या, पुस्तक डाऊनलोड करणा-या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी पुस्तक डाऊनलोड केले त्यांनी त्याविषयी अधिकाधिक लोकांना सांगा ही विनंती.

सुवर्णमयी Wed, 04/30/2014 - 19:20
रजिस्टर करा... सॅपल फाईल हे पूर्ण ईबुक नाही.. ते करायचे नसेल तर इथे व्यनि ने ईमेल दिला तर मी पाठवेन. धन्यवाद

In reply to by सुवर्णमयी

बहुगुणी Wed, 05/07/2014 - 23:56
'शॉपिंग कार्ट' मधली दोन्ही pdf पुस्तकं (मैत्र आणि काही नोंदी) नेमकी कुठे मिळतील ते कळलं नाही, इमेल मध्ये आलेली नाहीत आणि checkout च्या पानावर ती Purchase List मध्ये Order completed या तक्त्यात दिसताहेत. शक्य झालं तर कृपया इमेल वर पाठवा, व्यनि करतो आहे. दोन्ही पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल तुम्हाला आणि श्रीमती मोडकांना धन्यवाद!

सखी Wed, 05/07/2014 - 22:13
धन्यवाद, पुस्तकाचे मुखपृष्ट फारच देखणे झाले आहे, रंगसंगतीही छान आहे. मजकुरावरचा वॉटरमार्क थोडा फिका असता तरी चालले असते असे वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.

शांत अरनब गोस्वामी ,निश्चल वागळे आणि साधेसुधे भारतीय न्युज चॅनेल्स

मारवा ·

एसमाळी Mon, 04/28/2014 - 20:23
मला ndtv news सगळ्यात चांगला वाटतो.रविश की रिपोर्ट,बाबा का ढाबा,विनोद दुआ अलिकडे दिसत नाहीपण त्याचा जायका इंडिया का मस्त कार्यक्रम आहे. मराठित abp maza चांगलय. बाकी चॅनलच्या वाट्याला जात नाही.

दुश्यन्त Mon, 04/28/2014 - 22:49
..खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.+१ रविश कि रिपोर्ट आणि एकूणच त्याच निवेदन खरोखर नाविन्यपूर्ण असत.मराठीमध्ये प्रसन्न जोशी (एबीपी माझा) संतुलित वाटतो.

पगला गजोधर Tue, 04/29/2014 - 10:23
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी ….

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Tue, 04/29/2014 - 10:28
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी …. नुकतेच त्यांनी, वाराणसी म्हणजे फक्त नदीघाट परिसर नसुन (कि जो सध्या प्रोजेक्ट केला जातोय), वाराणसीचे खरे व्यापक रूप, दर्शकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला …।

मदनबाण Sat, 05/03/2014 - 09:38
मला निधी कुलपती फार पहिल्या पासुन आवडते... तिचे बोलणे,विषयाचे हाताळणे,मांडणी सर्वच झकास शिवाय अत्यंत हुशार आहे.अर्थात ती आता एनडीटीव्हीवर आहे आणि हा न्यूज चॅनल मला तितकासा आवडत नाही. एकेकाळी Prannoy Roy यांच्या वर्ल्ड धीस विक यांच्या कार्यक्रमाचा मी चाहता होतो... पण एनडीटीव्हीचा नाही. त्याच्या सुरवातीला जो तबला वाजवला गेला होता त्याचा अत्यंत चाहता होतो... ते संगीत आजही मला मोहनी घालते.अर्थात त्यातल्या बातम्या आल्याच. त्या नंतर आजतक चे सुरेंद्र प्रताप सिंग { एस पी सिंग} ह्यांचा देखील मी चाहता होतो... ये थी खबरे आज तक इंतजार किजीये कल तक ,तसेच सेंस्नेक्स लुडक गया इं त्यांची काही वाक्ये अजरामर झालेली आहेत. आता अरनब गोस्वामी... तो आवडतो,उतम बोलतो पण डिबेट मधला गोंधळ आणि आवाजांची पातळी ही फारच जास्त असते... त्यामुळे अनेकदा डिबेट कम राडा वाटतो.बट ही स्टिल ही रॉक्स...

In reply to by मदनबाण

धन्या Sat, 05/03/2014 - 23:16
तबला अफलातून वाजवला आहे. मी ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली लोकगीते केवळ त्यातील टीपेच्या तबल्यासाठी ऐकत असे. :)

In reply to by प्रसाद भागवत

मदनबाण Mon, 05/05/2014 - 14:14
अच्छा ! हे मला माहित नव्हते... २ वॄत्त निवेदिकांचे नाव सांगायचे राहिले, ते म्हणजे सलमा सुल्तना आणि सरला महेश्वरी. सरला महेश्वरीच्या साड्यांची फार खासियत होती. :)

पैसा Sat, 05/03/2014 - 11:18
मस्त लिहिलंय! या कोंबड्या झुंजवण्याच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं तर माझ्या नवर्‍याला या असल्या "चर्चा" आणि "एन्काउंटर" हा कार्यक्रम दोन्ही सारखेच आवडतात! त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत असा माझा समज झाला आहे! :D

तिमा Sat, 05/03/2014 - 11:48
या मौलिक चर्चांशिवाय आपल्या हिंदीच्या ज्ञानात किती भर पडते! शाळेत अगदी पाचवीपासून हिंदी शिकून आणि हिंदी सिनेमांवर पोसूनही, हे चॅनेल्स येईपर्यंत मला, 'दमक्कल, बनाम, पारी, रुझान्,सियासी,तहत आणि असे अनेक शब्द माहित नव्हते.

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 12:19
झी बिझनेसचा अमीश देवगन (आउट्पुट एडिटर) हा कायम फुरफुरत असतो प्रश्नांची मशिनगन चालु असते त्याचा चेहरा व फुरफुरताना फुगलेल्या नाकपुड्या बघितल्या की बीएसई समोरील बैलाची आठवण येते. डिट्टो दिसतोही तसाच.

सुहासदवन Sat, 05/03/2014 - 12:31
सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा न्युज अँकर म्हणून अर्नब गोस्वामीचे नाव घेतले जाते. मग भले त्याचे ईंग्रजी कितीही उच्च असो किंवा तो कितीही हजरजवाबाबी असो. त्याची अपेक्षा असते कि त्याच्या कार्यक्रमांत केवळ त्यानेच बोलले पाहिजे आणि इतरांनी ऐकले पाहिजे. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संबधित व्यक्तीने द्यायच्या आधीच तो त्याचे वाक्य तोडून स्वतःचे मत किंवा प्रश्न किंवा उत्तर किंवा असेच काही मध्ये घुसडतो. त्याच्या मते त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ तशीच दिली गेली पाहिजेत, जशी त्याच्याकडे त्याच्या माणसांनी पुरविलेली असते आणि केवळ तीच उत्तरे खरी आहेत असे तो मानतो आणि उत्तरे तशी नसतील तर "nation wants to know" ह्या टॅग लाईन खाली लगेच तो बाहू सरसावून बोलता होतो. त्याच्या कार्यक्रमांत आलेली मंडळी बहुतेक करून नेते मंडळी असतात. दुर्दैवाने आज जवळ जवळ प्रत्येक नेता किंवा व्यक्ती, थोड्या फार प्रमाणात, जाणते-अजाणतेपणी कोणत्या न कोणत्या मोहात फसलेली असतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमात अर्नबच्या जाळ्यात आणि त्याच्या प्रश्नांत फसतात. समोरचा जर धीट किंवा योग्य बोलणारा नसेल तरच अर्नब त्यांना भारी पडतो नाहीतर अनेक वेळेला मातब्बर मंडळींनी अर्नबच्या कार्यक्रमांत त्याच्या फालतू आणि कंटाळवाण्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्याची बोलती बंद केलेली आहे. सतत स्वत:चे मुद्दे पुढे पुढे रेटायच्या नादापायी अर्नबच नव्हे तर इतरही अनेक न्युज अँकरनी ह्या पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवली आहे. समाजात जे काही दिसते ते पत्रकारितेने जनतेपर्यंत सपाट आरश्याप्रमाणे जसे आहे तसे दाखविले पाहिजे. पण आजची ही पत्रकारिता समाजातील अनेक लहान सहान घटना बहिर्वक्री भिंगाप्रमाणे मोठया करून दाखवितात नाहीतर अनेक महत्वाच्या घटना अंतर्वक्री भिंगाप्रमाणे लहान करून दाखवितात, ज्याचा समाजावर नकोसा असणारा परिणाम होतो.

ramjya Sat, 05/03/2014 - 12:33
न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही, पण बातमी म्हटंले की रेडिअओ वरील सकाळी येणारा एक आवाज हमेशा आठवतो, " आकाश्वाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...ठळक बातम्या..."

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 13:15
हाच अरनब जेव्हा स्टुडिओत बसुन स्टुडिओबाहेरील व्यक्तिला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा साउंड डिलेमुळे समोरच्याचा प्रतिसाद मिळण्यापूर्वीच हा तोच प्रश्न पुन्हा विचारतो. पुढे हा प्रश्न-उत्तराचा गुंता वाढतच जातो, कोणाचेच बोलने नीट कळत नाही. साउंड डिलेसारख्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अरनब व टाइम्स नाउला नसावे ह्याचे आश्चर्य वाटते.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 19:38
मराठी बातमीपत्र आणी चर्चासत्र हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा कैकपटीने सरस असतात असे मत नोंदवतो.

एसमाळी Mon, 04/28/2014 - 20:23
मला ndtv news सगळ्यात चांगला वाटतो.रविश की रिपोर्ट,बाबा का ढाबा,विनोद दुआ अलिकडे दिसत नाहीपण त्याचा जायका इंडिया का मस्त कार्यक्रम आहे. मराठित abp maza चांगलय. बाकी चॅनलच्या वाट्याला जात नाही.

दुश्यन्त Mon, 04/28/2014 - 22:49
..खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.+१ रविश कि रिपोर्ट आणि एकूणच त्याच निवेदन खरोखर नाविन्यपूर्ण असत.मराठीमध्ये प्रसन्न जोशी (एबीपी माझा) संतुलित वाटतो.

पगला गजोधर Tue, 04/29/2014 - 10:23
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी ….

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर Tue, 04/29/2014 - 10:28
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी …. नुकतेच त्यांनी, वाराणसी म्हणजे फक्त नदीघाट परिसर नसुन (कि जो सध्या प्रोजेक्ट केला जातोय), वाराणसीचे खरे व्यापक रूप, दर्शकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला …।

मदनबाण Sat, 05/03/2014 - 09:38
मला निधी कुलपती फार पहिल्या पासुन आवडते... तिचे बोलणे,विषयाचे हाताळणे,मांडणी सर्वच झकास शिवाय अत्यंत हुशार आहे.अर्थात ती आता एनडीटीव्हीवर आहे आणि हा न्यूज चॅनल मला तितकासा आवडत नाही. एकेकाळी Prannoy Roy यांच्या वर्ल्ड धीस विक यांच्या कार्यक्रमाचा मी चाहता होतो... पण एनडीटीव्हीचा नाही. त्याच्या सुरवातीला जो तबला वाजवला गेला होता त्याचा अत्यंत चाहता होतो... ते संगीत आजही मला मोहनी घालते.अर्थात त्यातल्या बातम्या आल्याच. त्या नंतर आजतक चे सुरेंद्र प्रताप सिंग { एस पी सिंग} ह्यांचा देखील मी चाहता होतो... ये थी खबरे आज तक इंतजार किजीये कल तक ,तसेच सेंस्नेक्स लुडक गया इं त्यांची काही वाक्ये अजरामर झालेली आहेत. आता अरनब गोस्वामी... तो आवडतो,उतम बोलतो पण डिबेट मधला गोंधळ आणि आवाजांची पातळी ही फारच जास्त असते... त्यामुळे अनेकदा डिबेट कम राडा वाटतो.बट ही स्टिल ही रॉक्स...

In reply to by मदनबाण

धन्या Sat, 05/03/2014 - 23:16
तबला अफलातून वाजवला आहे. मी ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली लोकगीते केवळ त्यातील टीपेच्या तबल्यासाठी ऐकत असे. :)

In reply to by प्रसाद भागवत

मदनबाण Mon, 05/05/2014 - 14:14
अच्छा ! हे मला माहित नव्हते... २ वॄत्त निवेदिकांचे नाव सांगायचे राहिले, ते म्हणजे सलमा सुल्तना आणि सरला महेश्वरी. सरला महेश्वरीच्या साड्यांची फार खासियत होती. :)

पैसा Sat, 05/03/2014 - 11:18
मस्त लिहिलंय! या कोंबड्या झुंजवण्याच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं तर माझ्या नवर्‍याला या असल्या "चर्चा" आणि "एन्काउंटर" हा कार्यक्रम दोन्ही सारखेच आवडतात! त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत असा माझा समज झाला आहे! :D

तिमा Sat, 05/03/2014 - 11:48
या मौलिक चर्चांशिवाय आपल्या हिंदीच्या ज्ञानात किती भर पडते! शाळेत अगदी पाचवीपासून हिंदी शिकून आणि हिंदी सिनेमांवर पोसूनही, हे चॅनेल्स येईपर्यंत मला, 'दमक्कल, बनाम, पारी, रुझान्,सियासी,तहत आणि असे अनेक शब्द माहित नव्हते.

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 12:19
झी बिझनेसचा अमीश देवगन (आउट्पुट एडिटर) हा कायम फुरफुरत असतो प्रश्नांची मशिनगन चालु असते त्याचा चेहरा व फुरफुरताना फुगलेल्या नाकपुड्या बघितल्या की बीएसई समोरील बैलाची आठवण येते. डिट्टो दिसतोही तसाच.

सुहासदवन Sat, 05/03/2014 - 12:31
सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा न्युज अँकर म्हणून अर्नब गोस्वामीचे नाव घेतले जाते. मग भले त्याचे ईंग्रजी कितीही उच्च असो किंवा तो कितीही हजरजवाबाबी असो. त्याची अपेक्षा असते कि त्याच्या कार्यक्रमांत केवळ त्यानेच बोलले पाहिजे आणि इतरांनी ऐकले पाहिजे. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संबधित व्यक्तीने द्यायच्या आधीच तो त्याचे वाक्य तोडून स्वतःचे मत किंवा प्रश्न किंवा उत्तर किंवा असेच काही मध्ये घुसडतो. त्याच्या मते त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ तशीच दिली गेली पाहिजेत, जशी त्याच्याकडे त्याच्या माणसांनी पुरविलेली असते आणि केवळ तीच उत्तरे खरी आहेत असे तो मानतो आणि उत्तरे तशी नसतील तर "nation wants to know" ह्या टॅग लाईन खाली लगेच तो बाहू सरसावून बोलता होतो. त्याच्या कार्यक्रमांत आलेली मंडळी बहुतेक करून नेते मंडळी असतात. दुर्दैवाने आज जवळ जवळ प्रत्येक नेता किंवा व्यक्ती, थोड्या फार प्रमाणात, जाणते-अजाणतेपणी कोणत्या न कोणत्या मोहात फसलेली असतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमात अर्नबच्या जाळ्यात आणि त्याच्या प्रश्नांत फसतात. समोरचा जर धीट किंवा योग्य बोलणारा नसेल तरच अर्नब त्यांना भारी पडतो नाहीतर अनेक वेळेला मातब्बर मंडळींनी अर्नबच्या कार्यक्रमांत त्याच्या फालतू आणि कंटाळवाण्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्याची बोलती बंद केलेली आहे. सतत स्वत:चे मुद्दे पुढे पुढे रेटायच्या नादापायी अर्नबच नव्हे तर इतरही अनेक न्युज अँकरनी ह्या पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवली आहे. समाजात जे काही दिसते ते पत्रकारितेने जनतेपर्यंत सपाट आरश्याप्रमाणे जसे आहे तसे दाखविले पाहिजे. पण आजची ही पत्रकारिता समाजातील अनेक लहान सहान घटना बहिर्वक्री भिंगाप्रमाणे मोठया करून दाखवितात नाहीतर अनेक महत्वाच्या घटना अंतर्वक्री भिंगाप्रमाणे लहान करून दाखवितात, ज्याचा समाजावर नकोसा असणारा परिणाम होतो.

ramjya Sat, 05/03/2014 - 12:33
न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही, पण बातमी म्हटंले की रेडिअओ वरील सकाळी येणारा एक आवाज हमेशा आठवतो, " आकाश्वाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...ठळक बातम्या..."

मार्मिक गोडसे Sat, 05/03/2014 - 13:15
हाच अरनब जेव्हा स्टुडिओत बसुन स्टुडिओबाहेरील व्यक्तिला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा साउंड डिलेमुळे समोरच्याचा प्रतिसाद मिळण्यापूर्वीच हा तोच प्रश्न पुन्हा विचारतो. पुढे हा प्रश्न-उत्तराचा गुंता वाढतच जातो, कोणाचेच बोलने नीट कळत नाही. साउंड डिलेसारख्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अरनब व टाइम्स नाउला नसावे ह्याचे आश्चर्य वाटते.

धर्मराजमुटके Sat, 05/03/2014 - 19:38
मराठी बातमीपत्र आणी चर्चासत्र हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा कैकपटीने सरस असतात असे मत नोंदवतो.
भारतीय टी.व्ही न्युज चॅनल्स च्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय/अनाकलनीय/असहनीय वाढ झालेली आहे. त्यात मी केवळ हिन्दी-मराठी-इंग्रजी न्युज वाहीन्यांवीषयी बोलतोय. बाकी सध्या बाजुला ठेउयात. तर या नव्या मीडीयाने अनेक नवनिवेदकांची सुनामी आलेली आहे. अनेक नव्या चेहरयांना संधी मिळालेली आहे व अति उत्साहाने सारेच कामाला लागले आहेत. व सध्याचा निवडणुकी चा सीझन तर वृत्त निवेदकांचा (विणीच्या हंगामा सारखा) हंगाम असतो. यात निवेदकांच्या प्रतिभेला जणु नवा जन्म लाभतो. यात प्रथम भारतीय न्युज चॅनल्स ची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती बघुयात.

चला..सप्तपदी करु या!

अत्रुप्त आत्मा ·

शुचि Mon, 04/28/2014 - 18:56
I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams. W.B. Yeats
अहाहा काय त्या मृदुल पायघड्या.... किती रसिक अन राजस सोहोळा!!!

प्यारे१ Mon, 04/28/2014 - 18:56
___/\___ गुर्जी, तुमच्यातल्या कलाकाराला सा.न. बाकी टायटलनं गंडवलंन!

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 19:01
मलाहि तेच वाटलं गुर्जी सप्तपदि करतायत कि काय! अर्थात ते हि बघायला आवडेल म्हणा....गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. बाकि सप्तपदि आणि पायघड्यांची रांगोळि नेहमीप्रमाणेच झकास. फारच कल्पक बुवा तुम्हि!

In reply to by आनन्दिता

@पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना?.>>> हा प्रश्न इथे.. पूर्वीपण एकदा रांगोळीच्याच धाग्यावर आलावता... बर्‍याचश्या वधू.. तयार नसतातच..मग मीच त्यांना पहिल्या पावलावर..ईषे..एकपदी भव..चा काहितरी भावुक अर्थ सांगतो,आणि गाडी करतो चालती ! ;) . . . . . (काय करणार...? खेळ पुढे सरकायला हवा ना!!! :D ..)

In reply to by अत्रुप्त आत्मा

श्रीरंग_जोशी Tue, 04/29/2014 - 08:51
एवढ्या सुंदर कलाकृतीवर चालत जावेसे कुणालाच वाटणार नाही. पण यशस्वीपणे संसार करताना काही वेळा स्वतःच्याही नाजुक भावनांना असेच चिरडुन पुढे चालावे लागते ;-). फटु अन लेखनशैली नेहमीप्रमाणे अप्रतिम!!

In reply to by आनन्दिता

तुमचा अभिषेक Mon, 04/28/2014 - 22:41
पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना? अगदी हेच मनात आले, पण लोकांनाच्या जागी बाईमाणसांना .. भारी कलाकारी, स्वताच्या लग्नात मिसला हा प्रकार म्हणायचा.

In reply to by प्यारे१

यसवायजी Mon, 04/28/2014 - 20:11
@ आपली आपण करायची... >> मी फक्त सजावट म्हणालो, धूळवड नाही काही. @गुर्जी बिनकामाचे असतात >> तुमचा पेर्सोनल 'अणुभव' वाट्टं ? :)) (ह.घ्या) @तुला 'अणुभव' नाही काय? >> चार-चौघात असल्या चौकश्या करताय काका?? ;)

सखी Mon, 04/28/2014 - 19:16
सुरेख सप्तपदी आणि त्याच्याच शेवटी व्हॅलटाईन डे सारखे ते हार्ट बघुन जुन्या नव्याचा संगम म्हणतात तो हाच असावा. री-सायकलींग पायघड्याही सुंदर दिसतात.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 19:36
वा गुरुजी परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे. बायकोला सुद्धा दाखविले तिचीही तयारी आहेच. फारच सुंदर.

भाते Mon, 04/28/2014 - 19:52
इतक्या अप्रतिम रांगोळीवर पाय ठेवायला कोणालाही जिवावर येईल.

In reply to by किसन शिंदे

पियुशा Tue, 04/29/2014 - 16:13
@ किसन भाउ एक शंका, बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी? आपण सगळे मिळुन काढुया की , अर्थात गुर्जीनी आवतन दीले तर :) बाकी सप्तपदी सुरेख !

In reply to by पियुशा

चौकटराजा Tue, 04/29/2014 - 17:23
१००० टक्के मी बुवांची सपपदीची फुलांची रांगोळी काढणार . बुवा, मला "ती" सजावट करण्याचाही अनुभव आहे बरं का ! नाही म्हणजे उगीच कुठे पयशे घालवू नका . आमची कुठेही शाखा नाही.

पैसा Mon, 04/28/2014 - 20:21
काय सुंदर काढल्यात दोन्ही रांगोळ्या! पण खरंच यावर पाय ठेवायला जीव होणार नाही कोणाचा!

सुंदर. आमच्या घरात अशी बरीच उत्साही मंडळी असल्याने घरच्या प्रत्येक लग्नात या सजावटी असतात. त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.

@प्रशांत आवले >>> :D (धाग्याचे!) टायटल..क्लिअर आहे. तुम्हीच गंडलात! ;) @दिपक.कुवेत @गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. >>> :D आले एखादीच्या मना!,तरच आपले तन्ना..त ना..ना!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/grin-0003.gif @यसवायजी @घरी सोडायला पायघड्या घातल्यात..पुढची सजावट?>>> आमच्या नावे योग्य(भरीव) वजावट-काढल्यास पुढची सजावटंही पुरवतो! (खर्रर्रच! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ) @प्रशांत आवले @आपली आपण करायची... गुर्जी बिनकामाचे असतात. >>> =)) थांब हं तुला आता.... प्रशांत आत्मू! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/hitting.gif @सुबोध खरे @परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे.>>> वाह! सुंदर भावना! :) @किसन शिंदे @बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif अरे अजून म्हैस तर पाण्यात'पण नाय! आणि हे एव्हढे हिशोब कुणि करायचे आधी पासनं! ;) @वल्ली @म्हणजे शोभेची कोथिंबीर ना? >>> नाही.......................ते गवत म्हणजे...................................मार्केटयार्डातील............... . . . . . . . . . . . असो....च्च! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif @रेवती @आणि तो कामिनी पाला तर कढीपत्त्यासारखा दिसतोय.>>> हम्म्म्म...तसाच दिसतो तो! रांगोळी करत असताना बरीच लोकं येऊन "हा काय कढीपत्ता का हो?" असच विचारतात. :) @मधुरा देशपांडे @त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.>>> हम्म्म..धन्यवाद! आपण माझा या धाग्यात उल्लेख केलेला फुलं-कटिंगच्या तंत्राविषयीचा धागाही पहा. आणि कसा वाटला ते कळवा. :) @प्रसाद गोडबोले @बुवा तुम्ही ऑलराऊंडर गुरुजी दिसता>>> हां जी! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif @हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif आपणास करावी... असे वाटत असेल,तर करतो! आणि करू नये,असे वाटत असेल...तर करत नाही! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/stuck-out-tongue-smiley-emoticon.gif @ आदूबाळ >>> व्य.नि. पहा. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दिता Mon, 04/28/2014 - 23:09
हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना
रुखवताची सोय करतात वाट्टे... वरती बघा ना आवल्यांना हातातल्या ' लाटण्यानेच ' टेंगुळ येई पर्यंत मारलंय. :) :) @ गुर्जी :- जोरात घ्या..

In reply to by आनन्दिता

@आवल्यांना हातातल्या 'लाटण्यानेच' टेंगुळ येई पर्यंत मारलंय.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif @गुर्जी:-जोरात घ्या..>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif आ..........नन्दिता!!! :-/ दुष्ट....छळू.....वगैरे..वगैरे...........!!!http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif

अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!!! फुलांच्या रांगोळीवर पाय द्यायला जरासं जिवावर आलं तरी तो अनुभव मात्र जन्मभर आठवणीत राहण्यासारखा असणार हे नक्की !

In reply to by विजुभाऊ

हो हो पुन्हा एकदा आपलाच 'पसारा' घेऊन सप्तपदी आणि पायघड्यावरुन चालायचा विचार यावा इतक्या मनमोहक फुलांची रांगोळी. गुरुजी बाकी कला आहे राव तुमच्या हातात. (आपल्या कलेवर फिदा होऊन मी त्या सारख्या मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. ;) ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. >>> =)) स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे..त्यांच्या शिवाय लेखन करणं बिकट आहे! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>> स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे अंहं...वरीजनल आयुष्यात हस-या स्मायली सारखं गोड काही नाही. -दिलीप बिरुटे (हस-या स्मायलींचा चाहता) :)

स्पंदना Tue, 04/29/2014 - 07:34
वाह ! गुर्जी ! वाह! सप्तपदी, पायघड्या तर सुरेख आहेतच, पण प्रतिसादात बॅटींग सुद्धा एकदम दमदार. धागा तर आवडलाच पण प्रतिसादसुद्धा आवडले.

सौंदाळा Tue, 04/29/2014 - 09:56
अप्रतिम कलाकारी रेसिपी स्टाइलने पेश करायची कल्पनासुध्दा मस्तच

बाळ सप्रे Tue, 04/29/2014 - 16:44
लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? आम्हाला भेटलेले सगळे गुर्जी एकदम grumpy old men होते!! गुर्जींकडुन जास्तीत जास्त कलाकुसर म्हणजे आंब्याच्या पानातनं रांगोळी काढणे ही पाहिली आहे!!

In reply to by बाळ सप्रे

@लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? >>> सामान्यतः कुणिही करत नाहीत.कारण हा धर्मशास्त्राचा भाग नाही. ही फुलं..ह्या रांगोळ्या..सप्तपदी,,ही आपली माझी वैयक्तिक कला आहे. तिचा मी काहि वेळा फक्त कला म्हणून तर काहि वेळा..पूर्ण व्यावसाइक-कलाकारी म्हणून वापर करत असतो. हां.... अता आमच्या क्षेत्रातली काहि मंडळी उत्तम रांगोळ्या काढतात..माझा एक मित्र-गणेश खरे हा तर भटजी आहे,शिवाय प्रोफेशनल चित्र-रंगावलीकार सुद्धा आहे. पण फुलांच्या रांगोळ्या..या अश्या (माझ्या पद्धतीच्या) इतरत्र होत नाहीत. माझे काहि मित्रही या फुलरांगोळ्या काढू शकतात/काढतातही..पण अगदी म्हणजे..अगदी क्वचित..(बरेचदा..स्वतःच्या घरच्या कार्यक्रमांना) त्यांचं म्हणणं-याची(नेहमी) गरज काय????? असंही असतं. :) आमच्यातल्या अनेकांना या (कले)चा पोथि-बाहेरचं म्हणून (खरच!) तिरस्कारही आहे. तरिही मी गेल्या ५ वर्षात आलेल्या नविन गँग पैकी काहि जणांना मार्केटयार्डात फुलं खरेदीला वारंवार पाहिलं आहे. आणि त्यांच्या रांगोळ्या'ही पाहिल्या आहेत. हा नवप्रकार हळूहळू जम धरतो आहे..आणि मला त्याचा आनंद आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-smiley-emoticon-emoji.png ======================== गणेश खरे..यानी रांगोळी/रंगांनी काढलेली ही काहि चित्र... https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/p720x720/1001026_576297372409045_2124437758_n.jpg https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/q77/s720x720/1150253_664132550292193_1630623020_n.jpg

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या Wed, 04/30/2014 - 02:55
बाळ खरे चुकून भटजीच्या लायनीत गेलेत असं वाटतंय ! किंवा पुरोहीत्य हा त्यांचा जोडधंदा असावा…

In reply to by अत्रुप्त आत्मा

दोन्ही रांगोळ्या मस्त आहेत. पण दोन्ही रांगोळ्यांच्या खाली केलेल्या सह्यां मधे बराच फरक आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 14:11
शंकराजीपंत इतके अ‍ॅडोरेबल इ. कधी नस्तात फारसे. तशा रूपात पाहून मजा वाटली. बाकी दुसरे चित्र लैच जबरी.

Bhakti Sun, 12/12/2021 - 09:06
एकदम सुंदर !ह्या सप्तपदीचा चांगला प्रसार व्हावा 😃 घरात सगळ्या पाहिलं माझच उरकल्यामुळे अशा बर्याच कल्पक गोष्टी राहून गेल्या.नंतर मात्र जिथे जमेल त्या कार्यात मी माझी कल्पकता वापरते ,आता ही वापरणार :)... एवढ्या सुंदर सप्तपदीवर कोणतीही वधू फिदा होईल एक सुंदर आठवण तयार होईल :)

शुचि Mon, 04/28/2014 - 18:56
I have spread my dreams under your feet; Tread softly because you tread on my dreams. W.B. Yeats
अहाहा काय त्या मृदुल पायघड्या.... किती रसिक अन राजस सोहोळा!!!

प्यारे१ Mon, 04/28/2014 - 18:56
___/\___ गुर्जी, तुमच्यातल्या कलाकाराला सा.न. बाकी टायटलनं गंडवलंन!

In reply to by प्यारे१

दिपक.कुवेत Mon, 04/28/2014 - 19:01
मलाहि तेच वाटलं गुर्जी सप्तपदि करतायत कि काय! अर्थात ते हि बघायला आवडेल म्हणा....गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. बाकि सप्तपदि आणि पायघड्यांची रांगोळि नेहमीप्रमाणेच झकास. फारच कल्पक बुवा तुम्हि!

In reply to by आनन्दिता

@पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना?.>>> हा प्रश्न इथे.. पूर्वीपण एकदा रांगोळीच्याच धाग्यावर आलावता... बर्‍याचश्या वधू.. तयार नसतातच..मग मीच त्यांना पहिल्या पावलावर..ईषे..एकपदी भव..चा काहितरी भावुक अर्थ सांगतो,आणि गाडी करतो चालती ! ;) . . . . . (काय करणार...? खेळ पुढे सरकायला हवा ना!!! :D ..)

In reply to by अत्रुप्त आत्मा

श्रीरंग_जोशी Tue, 04/29/2014 - 08:51
एवढ्या सुंदर कलाकृतीवर चालत जावेसे कुणालाच वाटणार नाही. पण यशस्वीपणे संसार करताना काही वेळा स्वतःच्याही नाजुक भावनांना असेच चिरडुन पुढे चालावे लागते ;-). फटु अन लेखनशैली नेहमीप्रमाणे अप्रतिम!!

In reply to by आनन्दिता

तुमचा अभिषेक Mon, 04/28/2014 - 22:41
पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना? अगदी हेच मनात आले, पण लोकांनाच्या जागी बाईमाणसांना .. भारी कलाकारी, स्वताच्या लग्नात मिसला हा प्रकार म्हणायचा.

In reply to by प्यारे१

यसवायजी Mon, 04/28/2014 - 20:11
@ आपली आपण करायची... >> मी फक्त सजावट म्हणालो, धूळवड नाही काही. @गुर्जी बिनकामाचे असतात >> तुमचा पेर्सोनल 'अणुभव' वाट्टं ? :)) (ह.घ्या) @तुला 'अणुभव' नाही काय? >> चार-चौघात असल्या चौकश्या करताय काका?? ;)

सखी Mon, 04/28/2014 - 19:16
सुरेख सप्तपदी आणि त्याच्याच शेवटी व्हॅलटाईन डे सारखे ते हार्ट बघुन जुन्या नव्याचा संगम म्हणतात तो हाच असावा. री-सायकलींग पायघड्याही सुंदर दिसतात.

सुबोध खरे Mon, 04/28/2014 - 19:36
वा गुरुजी परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे. बायकोला सुद्धा दाखविले तिचीही तयारी आहेच. फारच सुंदर.

भाते Mon, 04/28/2014 - 19:52
इतक्या अप्रतिम रांगोळीवर पाय ठेवायला कोणालाही जिवावर येईल.

In reply to by किसन शिंदे

पियुशा Tue, 04/29/2014 - 16:13
@ किसन भाउ एक शंका, बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी? आपण सगळे मिळुन काढुया की , अर्थात गुर्जीनी आवतन दीले तर :) बाकी सप्तपदी सुरेख !

In reply to by पियुशा

चौकटराजा Tue, 04/29/2014 - 17:23
१००० टक्के मी बुवांची सपपदीची फुलांची रांगोळी काढणार . बुवा, मला "ती" सजावट करण्याचाही अनुभव आहे बरं का ! नाही म्हणजे उगीच कुठे पयशे घालवू नका . आमची कुठेही शाखा नाही.

पैसा Mon, 04/28/2014 - 20:21
काय सुंदर काढल्यात दोन्ही रांगोळ्या! पण खरंच यावर पाय ठेवायला जीव होणार नाही कोणाचा!

सुंदर. आमच्या घरात अशी बरीच उत्साही मंडळी असल्याने घरच्या प्रत्येक लग्नात या सजावटी असतात. त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.

@प्रशांत आवले >>> :D (धाग्याचे!) टायटल..क्लिअर आहे. तुम्हीच गंडलात! ;) @दिपक.कुवेत @गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. >>> :D आले एखादीच्या मना!,तरच आपले तन्ना..त ना..ना!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/grin-0003.gif @यसवायजी @घरी सोडायला पायघड्या घातल्यात..पुढची सजावट?>>> आमच्या नावे योग्य(भरीव) वजावट-काढल्यास पुढची सजावटंही पुरवतो! (खर्रर्रच! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif ) @प्रशांत आवले @आपली आपण करायची... गुर्जी बिनकामाचे असतात. >>> =)) थांब हं तुला आता.... प्रशांत आत्मू! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/hitting.gif @सुबोध खरे @परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे.>>> वाह! सुंदर भावना! :) @किसन शिंदे @बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif अरे अजून म्हैस तर पाण्यात'पण नाय! आणि हे एव्हढे हिशोब कुणि करायचे आधी पासनं! ;) @वल्ली @म्हणजे शोभेची कोथिंबीर ना? >>> नाही.......................ते गवत म्हणजे...................................मार्केटयार्डातील............... . . . . . . . . . . . असो....च्च! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif @रेवती @आणि तो कामिनी पाला तर कढीपत्त्यासारखा दिसतोय.>>> हम्म्म्म...तसाच दिसतो तो! रांगोळी करत असताना बरीच लोकं येऊन "हा काय कढीपत्ता का हो?" असच विचारतात. :) @मधुरा देशपांडे @त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.>>> हम्म्म..धन्यवाद! आपण माझा या धाग्यात उल्लेख केलेला फुलं-कटिंगच्या तंत्राविषयीचा धागाही पहा. आणि कसा वाटला ते कळवा. :) @प्रसाद गोडबोले @बुवा तुम्ही ऑलराऊंडर गुरुजी दिसता>>> हां जी! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif @हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif आपणास करावी... असे वाटत असेल,तर करतो! आणि करू नये,असे वाटत असेल...तर करत नाही! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/stuck-out-tongue-smiley-emoticon.gif @ आदूबाळ >>> व्य.नि. पहा. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आनन्दिता Mon, 04/28/2014 - 23:09
हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना
रुखवताची सोय करतात वाट्टे... वरती बघा ना आवल्यांना हातातल्या ' लाटण्यानेच ' टेंगुळ येई पर्यंत मारलंय. :) :) @ गुर्जी :- जोरात घ्या..

In reply to by आनन्दिता

@आवल्यांना हातातल्या 'लाटण्यानेच' टेंगुळ येई पर्यंत मारलंय.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif @गुर्जी:-जोरात घ्या..>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif आ..........नन्दिता!!! :-/ दुष्ट....छळू.....वगैरे..वगैरे...........!!!http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif

अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!!! फुलांच्या रांगोळीवर पाय द्यायला जरासं जिवावर आलं तरी तो अनुभव मात्र जन्मभर आठवणीत राहण्यासारखा असणार हे नक्की !

In reply to by विजुभाऊ

हो हो पुन्हा एकदा आपलाच 'पसारा' घेऊन सप्तपदी आणि पायघड्यावरुन चालायचा विचार यावा इतक्या मनमोहक फुलांची रांगोळी. गुरुजी बाकी कला आहे राव तुमच्या हातात. (आपल्या कलेवर फिदा होऊन मी त्या सारख्या मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. ;) ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. >>> =)) स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे..त्यांच्या शिवाय लेखन करणं बिकट आहे! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>> स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे अंहं...वरीजनल आयुष्यात हस-या स्मायली सारखं गोड काही नाही. -दिलीप बिरुटे (हस-या स्मायलींचा चाहता) :)

स्पंदना Tue, 04/29/2014 - 07:34
वाह ! गुर्जी ! वाह! सप्तपदी, पायघड्या तर सुरेख आहेतच, पण प्रतिसादात बॅटींग सुद्धा एकदम दमदार. धागा तर आवडलाच पण प्रतिसादसुद्धा आवडले.

सौंदाळा Tue, 04/29/2014 - 09:56
अप्रतिम कलाकारी रेसिपी स्टाइलने पेश करायची कल्पनासुध्दा मस्तच

बाळ सप्रे Tue, 04/29/2014 - 16:44
लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? आम्हाला भेटलेले सगळे गुर्जी एकदम grumpy old men होते!! गुर्जींकडुन जास्तीत जास्त कलाकुसर म्हणजे आंब्याच्या पानातनं रांगोळी काढणे ही पाहिली आहे!!

In reply to by बाळ सप्रे

@लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? >>> सामान्यतः कुणिही करत नाहीत.कारण हा धर्मशास्त्राचा भाग नाही. ही फुलं..ह्या रांगोळ्या..सप्तपदी,,ही आपली माझी वैयक्तिक कला आहे. तिचा मी काहि वेळा फक्त कला म्हणून तर काहि वेळा..पूर्ण व्यावसाइक-कलाकारी म्हणून वापर करत असतो. हां.... अता आमच्या क्षेत्रातली काहि मंडळी उत्तम रांगोळ्या काढतात..माझा एक मित्र-गणेश खरे हा तर भटजी आहे,शिवाय प्रोफेशनल चित्र-रंगावलीकार सुद्धा आहे. पण फुलांच्या रांगोळ्या..या अश्या (माझ्या पद्धतीच्या) इतरत्र होत नाहीत. माझे काहि मित्रही या फुलरांगोळ्या काढू शकतात/काढतातही..पण अगदी म्हणजे..अगदी क्वचित..(बरेचदा..स्वतःच्या घरच्या कार्यक्रमांना) त्यांचं म्हणणं-याची(नेहमी) गरज काय????? असंही असतं. :) आमच्यातल्या अनेकांना या (कले)चा पोथि-बाहेरचं म्हणून (खरच!) तिरस्कारही आहे. तरिही मी गेल्या ५ वर्षात आलेल्या नविन गँग पैकी काहि जणांना मार्केटयार्डात फुलं खरेदीला वारंवार पाहिलं आहे. आणि त्यांच्या रांगोळ्या'ही पाहिल्या आहेत. हा नवप्रकार हळूहळू जम धरतो आहे..आणि मला त्याचा आनंद आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-smiley-emoticon-emoji.png ======================== गणेश खरे..यानी रांगोळी/रंगांनी काढलेली ही काहि चित्र... https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/p720x720/1001026_576297372409045_2124437758_n.jpg https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/q77/s720x720/1150253_664132550292193_1630623020_n.jpg

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या Wed, 04/30/2014 - 02:55
बाळ खरे चुकून भटजीच्या लायनीत गेलेत असं वाटतंय ! किंवा पुरोहीत्य हा त्यांचा जोडधंदा असावा…

In reply to by अत्रुप्त आत्मा

दोन्ही रांगोळ्या मस्त आहेत. पण दोन्ही रांगोळ्यांच्या खाली केलेल्या सह्यां मधे बराच फरक आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन Wed, 04/30/2014 - 14:11
शंकराजीपंत इतके अ‍ॅडोरेबल इ. कधी नस्तात फारसे. तशा रूपात पाहून मजा वाटली. बाकी दुसरे चित्र लैच जबरी.

Bhakti Sun, 12/12/2021 - 09:06
एकदम सुंदर !ह्या सप्तपदीचा चांगला प्रसार व्हावा 😃 घरात सगळ्या पाहिलं माझच उरकल्यामुळे अशा बर्याच कल्पक गोष्टी राहून गेल्या.नंतर मात्र जिथे जमेल त्या कार्यात मी माझी कल्पकता वापरते ,आता ही वापरणार :)... एवढ्या सुंदर सप्तपदीवर कोणतीही वधू फिदा होईल एक सुंदर आठवण तयार होईल :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार. फुलांची सप्तपदी ============================ हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?

अंजिर कस्टड आणि केळा चपाती

कंजूस ·

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 04/29/2014 - 14:54
केळी जरा जास्त पिकल्यानंतर घरी एकदा त्याचे घारगे केल्याचं आठवतंय. चपाती नव्यानेच कळतेय. केळी न कुस्करता खाणे प्रेफर करत असल्याने चपातीला पास.

In reply to by सूड

कंजूस Tue, 04/29/2014 - 17:32
केळी जास्त पिकल्यावर त्याचा रवा ,मैदा ,दही ,दुध ,साखर आणि सोडा घालून आमच्याकडे नेहमी केक होतो . पिकलेली केळयाचे काप मैदा अधिक दही भिजवून त्या पिठातली गोड भजी चांगली होतात .

पोटे Tue, 04/29/2014 - 08:51
याला मी बनपुरी असे नाव ऐकले आहे.

In reply to by पोटे

@बनपुरी >>> येस..आणि गोकर्णला जाताना बेळगावच्या पोढे बेल्लारी..का पुर नावाचं गाव आहे..तिथे याचाच पाव खाल्ला होता बन्चपाव म्हणत होते तिथं त्याला.

In reply to by पोटे

पोटे Tue, 04/29/2014 - 15:40
पण बनपुरी डीप फ्राय करतात.हा डॉसा आहे. इतका फरक आहे. http://www.maayboli.com/node/48065

In reply to by प्रचेतस

सूड Tue, 04/29/2014 - 14:54
केळी जरा जास्त पिकल्यानंतर घरी एकदा त्याचे घारगे केल्याचं आठवतंय. चपाती नव्यानेच कळतेय. केळी न कुस्करता खाणे प्रेफर करत असल्याने चपातीला पास.

In reply to by सूड

कंजूस Tue, 04/29/2014 - 17:32
केळी जास्त पिकल्यावर त्याचा रवा ,मैदा ,दही ,दुध ,साखर आणि सोडा घालून आमच्याकडे नेहमी केक होतो . पिकलेली केळयाचे काप मैदा अधिक दही भिजवून त्या पिठातली गोड भजी चांगली होतात .

पोटे Tue, 04/29/2014 - 08:51
याला मी बनपुरी असे नाव ऐकले आहे.

In reply to by पोटे

@बनपुरी >>> येस..आणि गोकर्णला जाताना बेळगावच्या पोढे बेल्लारी..का पुर नावाचं गाव आहे..तिथे याचाच पाव खाल्ला होता बन्चपाव म्हणत होते तिथं त्याला.

In reply to by पोटे

पोटे Tue, 04/29/2014 - 15:40
पण बनपुरी डीप फ्राय करतात.हा डॉसा आहे. इतका फरक आहे. http://www.maayboli.com/node/48065
आमच्या कंपनी कैँटिनमध्ये स्वीटडिश म्हणून नेहमीच्या खीर ,श्रीखंडाशिवाय ब्रेड पुडिंग (बिन अंड्याचे ) ,केळा चपाती ,अंजिर कस्टड ही केले जायचे .

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग

श्रीगुरुजी ·

In reply to by आत्मशून्य

शुचि Tue, 04/29/2014 - 22:23
नाटकात फारच अव्यवहारी मसाला भरला आहे खरा पण बेसिक (मूळ) पाया म्हणजे रिअ‍ॅलिटी शो कपल्स आहेत बरं का. कसे काय परवानगी देतात हे लोक काय माहीत :(

In reply to by शुचि

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 22:42
आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते. बाकी कपड़े बदलताना नाटकात कसे दाखवले आहे ? प्रत्यक्ष की सिलहट मधे की साइड स्क्रीनच बसवून प्रत्यक्ष ?

In reply to by आत्मशून्य

श्रीगुरुजी Wed, 04/30/2014 - 12:30
आर्यन वैद्यचा रिअ‍ॅलिटी शो पाहिलेला नाही. त्यांचा खरोखरच घटस्फोट झाला होता की राखी सावंतच्या स्वयंवराच्या शो प्रमाणे ते छोट्या पडद्यावरील नाटक होते? प्रत्यक्ष घटस्फोट झाला असला तरी पण तो शो अपवाद असावा. असा लाईव्ह घटस्फोट ही कल्पनाच कशीतरी वाटते. कपडे बदलताना किंवा चुंबनदृष्य नाटकात प्रत्यक्षात दाखविलेले नाही. फक्त या घटनांचा संवादातून उल्लेख आहे. या नाटकाचा सहलेखक क्षितिज पटवर्धन आहे. 'नवा गडी नवे राज्य' या नाटकाचाही तोच लेखक होता. ते नाटकही अतिशय उथळ व पोरकट होते. त्यात उमेश कामत, प्रिया बापट व इतर सर्व कलाकारांच्या भूमिका व कामे अत्यंत उथळ होती. ते नाटकही आवडले नव्हते. एकंदरीत क्षितिज पटवर्धन म्हणजे तरूण नवरा-बायकोच्या समस्यांचे उथळ सादरीकरण असे समजायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

श्रीगुरुजी Wed, 04/30/2014 - 13:07
>>> आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते. एक शंका. आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते. पण आर्यन वैद्यच्या शोमध्ये उभयतांना कॅमेर्‍याबद्दल माहित होते का दोघांपै़की फक्त एकालाच त्याची कल्पना होती? जर दोघांनाही कॅमेर्‍याबद्दल माहित असेल तर त्यांनी लिप्सलॉक, मुस्काटीत मारणे असा मसाला जाणीवपूर्वक त्यात भरला असावा.

In reply to by श्रीगुरुजी

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 18:01
ते सुधा नॅशनल टेलीविजनवर, बघता घटस्फोट झाला नसता तरच आश्चर्य होते. त्यानेही तिव्र शब्दात या हल्याची निर्भत्सना केली होती विषेशतः त्याने मर्यादा भंग केला नसताना हे पाहणे फार क्लेशदायक होते. (मला तरी मिस्टर इंडीयाची शान गेल्या सारखे वाटले.) पठ्याला या हल्याच्या बाचावासाठी साधी संधी सुधा मिळाली नाही. तो शो घटस्फोट घडवा म्हणून न्हवे तर टाळता येइल का या साठी आखला होता असे अधिकृत म्हणने आहे. आणी दोघेही कायदेशीर संमती देउनच सामील झाले होते.
आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते.
थोडेसे अवांतर आहे पण चानेल व्ही वर एक शो असतो. आपल्या जोदीदाराचे चिटींग वा एकनीश्टता जगासमोर तपासायचा. यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपरोक्ष चानेल व्ही ला काँटॅक्ट करायचा मग त्यांची टीम हे सर्व रियालीटी शो प्रमाणे जोडीदाराच्या अपरोक्ष इन्वेस्टीगेशन (व त्याचे स्टींग ऑपरेशन) करणार. भयानक प्रकर आहे खाजगी आयुष्य चवाट्यावर आणायचा. स्त्रियाच जास्त चिटींग करताना व पकडल्या गेल्यावर प्रायवसी भंग झाल्याच्या प्रचंड त्रागा करताना आढळल्या आहेत. त्या तुलनेत पुरुषांनी चोरी पकडली गेल्यवर कोणतेही शाब्दीक हल्ले केलेले नाहीत, त्यांनी मुक्त मनाने जे घडले ते स्विकारले.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:48
या नाटकाचा लेखक अस्लम नावाचा कोणतरी एक नवीन लेखक आहे. क्षितिज पटवर्धन हा नाटकाचा सहलेखक आहे.

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 08:36
पण पैशांसाठी या लेव्हलला माणसे जाऊ शकतात? नाटकाचे परीक्षण आवडले.

In reply to by पैसा

दादा कोंडके Sat, 05/03/2014 - 14:41
मागं 'सच का सामना' की असल्याच नावाचा एक रिआलिटी शो होता. बाबौ, काय ते प्रश्न आणि काय ती उत्तरे! यातच विनोद कांबळींनी शे_ खाल्लं होतं. या कार्यक्रमांचे सगळे भाग चवीनं बघणारे प्रक्षक सॅडीस्ट असले पाहिजेत.

इनिगोय Mon, 05/05/2014 - 09:11
मध्यंतरानंतर तर नाटक बघणे असह्य होते व कधी एकदा शेवट येतो असे वाटत राहते. - अगदी सहमत. सुरुवातीच्या दहा मिनिटातच असं वाटायला लागलं होतं. फ्रस्ट्रेट झाल्याचा अभिनय करणे म्हणजे उगाच ओरडत राहणे आणि रंगमंचावर (टणाटणा!) उड्या मारत राहणे असा दिग्दर्शक/अभिनेत्याचा का समज झाला आहे कोण जाणे. त्या मानाने मधुरा वेलणकरांनी शेवटचा प्रसंग वगळता ठीक काम केलं आहे. नाटकाच्या शेवटी जो ट्विस्ट मिळतो तो मान्य करूनही जे खाजगी प्रसंगांचं चित्रिकरण झालंय ते परत कसं मिळवणार याचं उत्तर काही मिळत नाही.

In reply to by आत्मशून्य

शुचि Tue, 04/29/2014 - 22:23
नाटकात फारच अव्यवहारी मसाला भरला आहे खरा पण बेसिक (मूळ) पाया म्हणजे रिअ‍ॅलिटी शो कपल्स आहेत बरं का. कसे काय परवानगी देतात हे लोक काय माहीत :(

In reply to by शुचि

आत्मशून्य Tue, 04/29/2014 - 22:42
आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते. बाकी कपड़े बदलताना नाटकात कसे दाखवले आहे ? प्रत्यक्ष की सिलहट मधे की साइड स्क्रीनच बसवून प्रत्यक्ष ?

In reply to by आत्मशून्य

श्रीगुरुजी Wed, 04/30/2014 - 12:30
आर्यन वैद्यचा रिअ‍ॅलिटी शो पाहिलेला नाही. त्यांचा खरोखरच घटस्फोट झाला होता की राखी सावंतच्या स्वयंवराच्या शो प्रमाणे ते छोट्या पडद्यावरील नाटक होते? प्रत्यक्ष घटस्फोट झाला असला तरी पण तो शो अपवाद असावा. असा लाईव्ह घटस्फोट ही कल्पनाच कशीतरी वाटते. कपडे बदलताना किंवा चुंबनदृष्य नाटकात प्रत्यक्षात दाखविलेले नाही. फक्त या घटनांचा संवादातून उल्लेख आहे. या नाटकाचा सहलेखक क्षितिज पटवर्धन आहे. 'नवा गडी नवे राज्य' या नाटकाचाही तोच लेखक होता. ते नाटकही अतिशय उथळ व पोरकट होते. त्यात उमेश कामत, प्रिया बापट व इतर सर्व कलाकारांच्या भूमिका व कामे अत्यंत उथळ होती. ते नाटकही आवडले नव्हते. एकंदरीत क्षितिज पटवर्धन म्हणजे तरूण नवरा-बायकोच्या समस्यांचे उथळ सादरीकरण असे समजायला हरकत नाही.

In reply to by आत्मशून्य

श्रीगुरुजी Wed, 04/30/2014 - 13:07
>>> आर्यन वैद्य (former Mister India ) व त्याची अम्रीकी बायको काही दिवस असेच एका भारतीय चैनल वर घटस्फोटापूर्वी रिएलिटी शोमारफ़त लाइव झाले होते. थोडक्यात जे नाटकात दाखवले आहे ते प्रत्यक्षात घडले आहे. अगदी लिप्लोक पासून ते बायको कडून मुस्काटात खाण्या पर्यंतसगले लाइव होते. एक शंका. आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते. पण आर्यन वैद्यच्या शोमध्ये उभयतांना कॅमेर्‍याबद्दल माहित होते का दोघांपै़की फक्त एकालाच त्याची कल्पना होती? जर दोघांनाही कॅमेर्‍याबद्दल माहित असेल तर त्यांनी लिप्सलॉक, मुस्काटीत मारणे असा मसाला जाणीवपूर्वक त्यात भरला असावा.

In reply to by श्रीगुरुजी

आत्मशून्य Wed, 04/30/2014 - 18:01
ते सुधा नॅशनल टेलीविजनवर, बघता घटस्फोट झाला नसता तरच आश्चर्य होते. त्यानेही तिव्र शब्दात या हल्याची निर्भत्सना केली होती विषेशतः त्याने मर्यादा भंग केला नसताना हे पाहणे फार क्लेशदायक होते. (मला तरी मिस्टर इंडीयाची शान गेल्या सारखे वाटले.) पठ्याला या हल्याच्या बाचावासाठी साधी संधी सुधा मिळाली नाही. तो शो घटस्फोट घडवा म्हणून न्हवे तर टाळता येइल का या साठी आखला होता असे अधिकृत म्हणने आहे. आणी दोघेही कायदेशीर संमती देउनच सामील झाले होते.
आपल्या घरात कॅमेरे बसविले आहे हे या नाटकात फक्त नवर्‍याला माहिती असते. बायकोला त्याची अजिबात कल्पना नसते.
थोडेसे अवांतर आहे पण चानेल व्ही वर एक शो असतो. आपल्या जोदीदाराचे चिटींग वा एकनीश्टता जगासमोर तपासायचा. यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपरोक्ष चानेल व्ही ला काँटॅक्ट करायचा मग त्यांची टीम हे सर्व रियालीटी शो प्रमाणे जोडीदाराच्या अपरोक्ष इन्वेस्टीगेशन (व त्याचे स्टींग ऑपरेशन) करणार. भयानक प्रकर आहे खाजगी आयुष्य चवाट्यावर आणायचा. स्त्रियाच जास्त चिटींग करताना व पकडल्या गेल्यावर प्रायवसी भंग झाल्याच्या प्रचंड त्रागा करताना आढळल्या आहेत. त्या तुलनेत पुरुषांनी चोरी पकडली गेल्यवर कोणतेही शाब्दीक हल्ले केलेले नाहीत, त्यांनी मुक्त मनाने जे घडले ते स्विकारले.

In reply to by नानासाहेब नेफळे

श्रीगुरुजी Fri, 05/02/2014 - 20:48
या नाटकाचा लेखक अस्लम नावाचा कोणतरी एक नवीन लेखक आहे. क्षितिज पटवर्धन हा नाटकाचा सहलेखक आहे.

पैसा गुरुवार, 05/01/2014 - 08:36
पण पैशांसाठी या लेव्हलला माणसे जाऊ शकतात? नाटकाचे परीक्षण आवडले.

In reply to by पैसा

दादा कोंडके Sat, 05/03/2014 - 14:41
मागं 'सच का सामना' की असल्याच नावाचा एक रिआलिटी शो होता. बाबौ, काय ते प्रश्न आणि काय ती उत्तरे! यातच विनोद कांबळींनी शे_ खाल्लं होतं. या कार्यक्रमांचे सगळे भाग चवीनं बघणारे प्रक्षक सॅडीस्ट असले पाहिजेत.

इनिगोय Mon, 05/05/2014 - 09:11
मध्यंतरानंतर तर नाटक बघणे असह्य होते व कधी एकदा शेवट येतो असे वाटत राहते. - अगदी सहमत. सुरुवातीच्या दहा मिनिटातच असं वाटायला लागलं होतं. फ्रस्ट्रेट झाल्याचा अभिनय करणे म्हणजे उगाच ओरडत राहणे आणि रंगमंचावर (टणाटणा!) उड्या मारत राहणे असा दिग्दर्शक/अभिनेत्याचा का समज झाला आहे कोण जाणे. त्या मानाने मधुरा वेलणकरांनी शेवटचा प्रसंग वगळता ठीक काम केलं आहे. नाटकाच्या शेवटी जो ट्विस्ट मिळतो तो मान्य करूनही जे खाजगी प्रसंगांचं चित्रिकरण झालंय ते परत कसं मिळवणार याचं उत्तर काही मिळत नाही.
पूर्वीचे लेखन अलिबाबा आणि चाळीशीतले चोर गांधी आडवा येतो _________________________________________________________________________________ अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा दूरदर्शन मालिकांतून काम करणारा, अनेक पुरस्कार मिळविणारा एक प्रथितयश कलाकार. सध्या त्याचे दिवस वाईट आहेत. त्याच्याकडे काम येत नाही. त्याचा स्वतःचा टीआरपी घसरल्यामुळे त्याला आता मागणी नाही. मागील २ वर्षात त्याला कामच मिळालेले नाही. त्यामुळे वैतागलेला, निराश झालेला, स्वतःवरच व पत्नीवर चिडणारा.

कलगीतुरा - पूर्वार्ध

बबन ताम्बे ·

शुचि Wed, 04/30/2014 - 21:49
६०,०००
:ऑ .... बाप रे!!! तेच रिटायरमेन्ट मध्ये घातले असतेत तर :( . . असू दे वाचते आहे.

शुचि Wed, 04/30/2014 - 21:49
६०,०००
:ऑ .... बाप रे!!! तेच रिटायरमेन्ट मध्ये घातले असतेत तर :( . . असू दे वाचते आहे.
लेखनप्रकार
आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.