मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुती, कैर्‍या आणि संत्री

मनिष ·

सौंदाळा 30/04/2014 - 11:22
मस्त लेख. मलबेरीला तुती म्हणतात माहीत नव्ह्तं. अप्रतिम चव असते त्याची, आम्हीदेखिल महाबळेश्वरलाच खाल्ल्या होत्या. तुम्हाला कुठे मिळाल्या? पुण्यात कुठे मिळतील ते जाणुन घेण्यास उत्सुक. शेवटच्या परिच्छेदाबाबत: जरी एखाद्याने सोसायटीत फळांची झाडे लावली तरी फळे आली की जी हमरीतुमरी होते त्यापेक्षा नको ते फळझाड असे वाटते. २० वर्षापुर्वी माझ्या काकांनी आंब्याचे झाड लावले, पाणी वगैरे घालुन वाढवले आणि काही वर्षांनी थोडा मोहर आला तेव्हा अचानक शेजारचा माणुस येऊन रेग्यलर पाणी घालु लागला, आजुबाजुला झाडु वगैरे मारु लागला आणि काका जेव्हा कैर्‍या, आंबे काढायला गेले तेव्हा माझे झाड आहे, माझ्या हद्दीत आहे अशी भाषा बोलु लागला. ३ वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात झाड गेले. (असे कीस्से इतर सोसायट्यांमधुन पण ऐकले आहेत) बाकी थेट झाडावरुन तोडुन एखादे फळ खाताना अवर्णनीय आनंद मिळतो हे मात्र खरे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

यशोधरा 30/04/2014 - 11:28
डेक्कनला मिळतील, चितळेंच्या दुकानापाशी जे फळांचे दुकान आहे तिथे असतील, किंवा मागच्या जिमखान्याच्या रस्त्याने चालत गेलात पुढे जी छोटीशी मंडई आहे तिथेही असू शकतील. भांडारकर रस्त्याच्या सुरुवतीला बेकर्स बास्केट आहे तिथे फळांच्या २ गाड्या असतात - अलिकडील पलीकडील रस्त्यांवर तिथेही मिळतील. अर्थात दर वेळी असतीलच असे नाही.

In reply to by यशोधरा

मनिष 30/04/2014 - 12:37
तशा बर्‍याच ठिकाणी मिळतात...जसे कँपात दोराबजीच्या बाहेर. मेन स्ट्रीटवर, बाणेर, औंध मधल्या फळवाल्यांकडे. पण क्वचितच मिळतात आणि शोधाव्या लागतात. अगदी स्ट्राबेरीसारख्या सहज मिळत नाहीत. हे झाड खाजगी मालकिच्या बंगल्यात असल्यामुळे त्या आज्जींचेच होते. बिल्डींगमध्ये तुम्ही म्हणता तसे होऊ शकते.

कंजूस 30/04/2014 - 15:02
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात .खुप छान . आम्ही बालपणी मामाच्या गावी तासगावी उनहाळ्याच्या सुटीत जायचो .कवठे ,कैऱ्या ,आणि बोरे खायचो .ओढ्यातल्या मोरांमागे धावायचो .मोर उडून केकाटत आंब्यावर बसले की उसातले शेतकरी कावायचे (=रागवायचे) ."का रं मागं लागलाहात म्वोरांच्या ?".कवठाची झाडे तुरळकच होती .त्याच्या खाली जाऊन देत नसत ,कवठे डोक्यात पडतात ना !तिकडे त्यावेळी बरीच घरे (कमीतकमी पडवी तरी ) शेणाने सारवली जायची .त्यासाठी लागणारे शेण काही मुली ,म्हाताऱ्या आणायच्या .त्याबदल्यात त्यांना भाकरी आमटी मिळायची .आम्ही सुटीत गेल्यावर ती एक म्हातारी शेणाऐवजी सकाळी झाडाखाली पडलेली पिकलेली कवठे आणून द्यायची .तिला आम्ही कवठाची आजी नाव ठेवले होते .विटे या गावी आमच्या एका नातेवाईकाकडे भोकराचे झाड होते .आणखी एक गोंदणी चे ही झाड होते .अर्धा इंची लांब तांबूस चिकट गोडसर गोंदण्या आणि चिकट भोकरे पण खायचो .या झाडांवर तांबडे मुंगळे फार असायचे . मनिष पुन्हा धन्यवाद .

In reply to by कंजूस

सखी 30/04/2014 - 21:30
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात. खुप छान . -१११ हेच म्हणते. कपिल बाळाचा क्लास - हे वाचुन तर खुप हसले. आमच्याही कॉलनीत होतं एक तुतीच झाड पण एक तुती काढायला ८-१० मुलामुलींची धांदल व्हायची त्यामुळे ति कोणालाच धड पूर्ण मिळायची नाही. मी इथल्या सुपरमार्केटात प्रथम तुतीचे बॉक्स पाहीले तेव्हा अशीच हरखुन १-२ मिनिटं पहातच राहीले, सारख वाटत होतं ती लहानपणीची टोळधाड लगेच इथं येईल....आता कोण कुठं आहे ते माहीतीही नाही, पण या लेखाने त्या आठवणी आल्या. - आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात - +१

In reply to by जागु

मनिष 01/05/2014 - 10:13
मज्जा आहे तुमची!!! :) हे कुंडितले छोटे झुडुप असेल तर मग बहुतेक ब्लॅकबेरी आहे. तुतीची झाडे बरीच उंच वाढतात. म्हणून तर गॅरेजवर चढून तोडावी लागायची. ;)

In reply to by मनिष

जागु 05/05/2014 - 14:53
मनिष तुतीच आहे ती. नर्सरीतून कलम आणून मोठ्या कुंडीत लावल होत. आता जमिनीत लावल आहे. यशोधरा अग नर्सरीत मिळत कलम. मी पनवेल-नेरा च्या गो-ग्रिन नर्सरीतून घेतल होत.

आयला तुती बघुन तोंडाला पाणी सुटले कि. मी महाबळॅश्वरलाच १५ वर्षापुर्वी फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा पासुन "ठाण्यात दर हंगामाला जसं बोरं, जांभुळ ही फळं मिळतात तसे तुती का नाही?" असे मी आईला नेहमी विचारायचो. दुसरे एक फळ माहिती आहे का कोणाला "रामाचं कंदमुळ" म्हणतात त्याला. एक्दम मोठे असते आणि आकाराला पखवाजा /ढोलकीसारखे पण दोन्ही बाजुंनी निमुळते असते. तो विकणारा सायकल वर घेवुन शाळेजवळ यायचा. १० पैशाला , कलिंगडासारखी १/४ गोल चकती कापुन द्यायचा. आतातर त्याचे नामोनिशाणच नाहीये. धन्सरे मनिष!

आदूबाळ 30/04/2014 - 21:35
स्मरणरंजन आवडलं!! "तुतीकोरिन अल्कली केमिकल्स विरुद्ध सीआयटी" हे नाव फक्त तुतीशी संबंध असल्यानेच लक्षात राहिलं आहे.

शुचि 30/04/2014 - 21:44
तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
=)) सॉलीड
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
टाळ्या!!

In reply to by शुचि

बहुगुणी 01/05/2014 - 01:03
मस्त लिखाण, मनिष! फळझाडांवर आणि त्यांच्या आसपास केलेल्या शाळकरी वयातल्या खूप उचापती आठवल्या. विहिरीच्या मध्यावर लोंबणार्‍या विलायती चिंचा तोडण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आठवला. सूरपारंब्या खेळतांना धाकट्या भावाने जांभळाच्या झाडावरून १० फूटांवरून थेट रिंगणातल्या सूरावर उडी मारतांना मध्ये अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या फांदीला धडकून त्याचा दात तुटला ते आठवलं. मित्रांच्या संगतीने (कारखान्याच्या हद्दीतील झाडांवरील!) आंबे तोडलेले आठवले. (मी वजनाने हलका आणि तुडतुडीत असल्याने वयाने मोठ्या मित्रांनी मला झाडावर चढण्यासाठी depute केलं होतं, तोडून झाल्यावर रखवालदार आल्याचं दिसल्यावर सगळे मित्र पळाले, आणि मग मी पलायन करतांना कुंपणाच्या काटेरी तारांत अडकून पँट फाटली आणि रक्ताच्या धारांनी भरलेले पाय घेऊन भर रस्त्यातून पळत निघालो होतो, ते पाहून कारखान्यातून घरी निघालेल्या कितीतरी कामगारांनी दुसर्‍या दिवशी वडिलांना 'अहो डॉक्टर, तुमचा मुलगा.....' असं सांगून आणखी पंचाईत करून ठेवली होती, तेही आठवलं!)

स्पंदना 01/05/2014 - 06:34
तुतुची पाने रेशीम उद्योगासाठी वापरतात. या झाडांवर रेशीम किडे पोसुन मग त्यांच रेशीम कोषात रुपांतर होतं.पहाता पहाता लिखाण कोठच्या कोठे घेउन गेलं सार्‍यांनाच तुमच्याबरोबर भाऊ! तुती आवडतात खायला.

कंजूस 01/05/2014 - 09:06
बिचाऱ्या तुती . मागच्या वर्षी याच दिवसांत लोणावळयाला सहकुटुंब गेलो होतो .डेपोतून बाहेरपडून मेन रोडला आलो आणि नांगरगावाकडे (अक्कलकोट मठाकरता) चालत निघालो .फळवाल्याकडे द्राक्षे घेतांना मागे लक्ष गेलं .तुतींनी भरलेलं झाड मुलांची वाट पाहात झुकलेलं होतं बिचारं .कोण्णीकोण्णी तुती ओरबाडल्या नव्हत्या .गारेगार आणि पेप्सिकोला खाणाऱ्या नवीन पिढीला काय कळणार यांची आंबटगोड मजा ?मग मीच लहान होऊन काढल्या सर्व तुती .

पैसा 01/05/2014 - 20:30
खूप सुरेख लिहिलंत. हल्लीच गावाला गेले होते तेव्हा दगड मारून कैर्‍या पाडता येतात का हे पाहिले होते! येतात अजून!!

वाहव्वा, छान लेख. दादरची शाळा आठवली. हिंदू कॉलनीत आवळ्याची आणि बदामाची झाडे होती त्यांना दगडे मारून ते पाडून खायचो. त्यानंतर त्या दगडांनी काचा फुटल्या म्हणून रहिवाश्यांची शाळेत तक्रार आली तरी अगदीच काही बंद नाही केला आम्ही तो प्रकार. :) त्या बदामाची तर सर्वांना एवढी क्रेझ होती विचारू नका. मित्र त्या फुकटात पाडलेल्या बदामऐवजी आपल्या डब्यातील त्यापेक्षा किंमती खाऊ द्यायचे आणि तो बदाम खाण्यात धन्यता मानायचे. :) एकदा माझ्या एका मित्राच्या डोक्याला आमच्यातल्याच एकाने मारलेला दगड लागून खोक पडून घळाघळा रक्त आल्याचीही एक आठवण आहे. :( तर एकदा माझा तोच अवली मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या हुशारीत झाडावरचा हाताला लागेल इतक्या उंचीवर असलेला कच्चा फणस तोडला होता. त्यानंतर तो स्कूलबसने कसा न्यायचा म्हणून बसच्या तिकिटाचा खर्चा करून घरी गेलो, पण त्यानंतरही घरी काय सांगायचे आणि अर्धा अर्धा कसा करायचा या टेंशनमध्ये शेवटी तो बिल्डींगच्या खालीच टाकून पसार झालो होतो ;)

नंदन 05/05/2014 - 14:27
फार सुरेख. लेख वाचून द. भा. धामणस्करांची 'आजीचा नातू' ही कविता आठवली. निसर्गाची, झाडा-पक्ष्यांची आवड आपल्या तान्ह्या मुलातही आजीच्या समजूत घालण्यातून उतरताना पाहून कवी म्हणतो -
तिचे सांगून संपलेले, माझे ऐकून. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट!
अवांतर - 'तुती' आणि 'कैरी' शीर्षकात वाचून हा लेख प्रथम निराळ्याच साहित्यिकाबद्दल आहे की काय, असं वाटलं होतं :)

मनिष 05/05/2014 - 14:39
माझ्याही डोक्यात धामणस्करांची हीच कविता होती हे लिहितांना. जी. ए. प्रेमींना 'कैरी' आणि 'तुती' म्हटले की त्या कथांची आठवण होणे अपरिहार्यच...फेसबुकवर जी. ए. प्रेमींनी हीच चर्चा केली ह्या पोस्टवर! :-)

सस्नेह 05/05/2014 - 14:39
तुतीला रास्पबेरी असंही नाव आहे का ? आम्ही लहानपणी तुत्तू म्हणत असू. कालच तुत्तूंनी लगडलेले झाड पाहिले. अगदी लटकून तोडायचा मोह झाला! पण हापिसातले लोक्स बरोबर असल्याने गप्प बसले...

In reply to by सस्नेह

मनिष 05/05/2014 - 14:43
नाही रासबेरी वेगळी. तुतीला 'मलबेरी' म्हणतात. इथे फरक पाहता येईल - http://www.examiner.com/slideshow/how-to-distinguish-blackberries-raspberries-and-mulberries तुतीला तुत्तू म्हणत असतील, मला माहित नाही. :)

मनिष 05/05/2014 - 14:47
इथे आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच मनापासून आभार! बर्‍याच जणांना आपापल्या लहानपणाच्या आठवणी आल्या. तशा झाडांच्या आणि फळांच्या आठवणी चिकार आहेत. सिंहगडावर लहानपणी सायकलने जायचो. तेंव्हा विठ्ठलवाडी सोडली की पेरूच्या, आंब्याच्या बागा लागायच्या. त्यावेळी खूप पेरु खाल्लेत झाडांवरून तोडून. सिंहगडावर करवंदाच्या (सध्या क्वचितच मिळणारी काळी मैना) जाळ्या होत्या. त्यामुळे वरती पोहोचण्यापेक्षा त्या करवंदावर ताव मारणे हीच मोठी गंमत होती. वाघजाई ते तळजाईच्या रस्त्यावर खूप सारी पळसाची आणि जांभळाची झाडे होती. पळसाच्या त्या नाजूक कळ्यांचे वरचे टोक उडवले आणि त्या दाबल्या की आतून गार पाण्याचे कारंजे उडायचे ते उडवत आणि जांभळे खात अगदी दिवस उतरेपर्यंत त्या डोंगरांवर मनसोक्त हुंदडायचो. तेंव्हा आई-वडीलही बिनधास्त होते. दिवसभर मुलं कुठे तडमडलीत ह्याची फारशी फिकीर न करता निर्धास्त असायचे. आपल्याला पालक म्हणून आज असे जमेल का ह्याची मला तरी शंका वाटते! (खुद के साथ बातां: काळी मैनाच्या आठवणींनी जीभ खवळलीये...कुठे मिळतात का शोधायला पहिजे. कुणाला माहित आहे का कुठे मिळतील?)

प्यारे१ 05/05/2014 - 14:56
मस्त लेख. आवडला. तुत्या, कैर्‍या, करवंदं, पाडाचे आंबे, चिकू, पेरु झाडावरुन तोडून भरपूर खाल्लेत. - पाचगणीत (वयानं) लहानाचा मोठा झालेला ;)

सौंदाळा 30/04/2014 - 11:22
मस्त लेख. मलबेरीला तुती म्हणतात माहीत नव्ह्तं. अप्रतिम चव असते त्याची, आम्हीदेखिल महाबळेश्वरलाच खाल्ल्या होत्या. तुम्हाला कुठे मिळाल्या? पुण्यात कुठे मिळतील ते जाणुन घेण्यास उत्सुक. शेवटच्या परिच्छेदाबाबत: जरी एखाद्याने सोसायटीत फळांची झाडे लावली तरी फळे आली की जी हमरीतुमरी होते त्यापेक्षा नको ते फळझाड असे वाटते. २० वर्षापुर्वी माझ्या काकांनी आंब्याचे झाड लावले, पाणी वगैरे घालुन वाढवले आणि काही वर्षांनी थोडा मोहर आला तेव्हा अचानक शेजारचा माणुस येऊन रेग्यलर पाणी घालु लागला, आजुबाजुला झाडु वगैरे मारु लागला आणि काका जेव्हा कैर्‍या, आंबे काढायला गेले तेव्हा माझे झाड आहे, माझ्या हद्दीत आहे अशी भाषा बोलु लागला. ३ वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात झाड गेले. (असे कीस्से इतर सोसायट्यांमधुन पण ऐकले आहेत) बाकी थेट झाडावरुन तोडुन एखादे फळ खाताना अवर्णनीय आनंद मिळतो हे मात्र खरे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

यशोधरा 30/04/2014 - 11:28
डेक्कनला मिळतील, चितळेंच्या दुकानापाशी जे फळांचे दुकान आहे तिथे असतील, किंवा मागच्या जिमखान्याच्या रस्त्याने चालत गेलात पुढे जी छोटीशी मंडई आहे तिथेही असू शकतील. भांडारकर रस्त्याच्या सुरुवतीला बेकर्स बास्केट आहे तिथे फळांच्या २ गाड्या असतात - अलिकडील पलीकडील रस्त्यांवर तिथेही मिळतील. अर्थात दर वेळी असतीलच असे नाही.

In reply to by यशोधरा

मनिष 30/04/2014 - 12:37
तशा बर्‍याच ठिकाणी मिळतात...जसे कँपात दोराबजीच्या बाहेर. मेन स्ट्रीटवर, बाणेर, औंध मधल्या फळवाल्यांकडे. पण क्वचितच मिळतात आणि शोधाव्या लागतात. अगदी स्ट्राबेरीसारख्या सहज मिळत नाहीत. हे झाड खाजगी मालकिच्या बंगल्यात असल्यामुळे त्या आज्जींचेच होते. बिल्डींगमध्ये तुम्ही म्हणता तसे होऊ शकते.

कंजूस 30/04/2014 - 15:02
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात .खुप छान . आम्ही बालपणी मामाच्या गावी तासगावी उनहाळ्याच्या सुटीत जायचो .कवठे ,कैऱ्या ,आणि बोरे खायचो .ओढ्यातल्या मोरांमागे धावायचो .मोर उडून केकाटत आंब्यावर बसले की उसातले शेतकरी कावायचे (=रागवायचे) ."का रं मागं लागलाहात म्वोरांच्या ?".कवठाची झाडे तुरळकच होती .त्याच्या खाली जाऊन देत नसत ,कवठे डोक्यात पडतात ना !तिकडे त्यावेळी बरीच घरे (कमीतकमी पडवी तरी ) शेणाने सारवली जायची .त्यासाठी लागणारे शेण काही मुली ,म्हाताऱ्या आणायच्या .त्याबदल्यात त्यांना भाकरी आमटी मिळायची .आम्ही सुटीत गेल्यावर ती एक म्हातारी शेणाऐवजी सकाळी झाडाखाली पडलेली पिकलेली कवठे आणून द्यायची .तिला आम्ही कवठाची आजी नाव ठेवले होते .विटे या गावी आमच्या एका नातेवाईकाकडे भोकराचे झाड होते .आणखी एक गोंदणी चे ही झाड होते .अर्धा इंची लांब तांबूस चिकट गोडसर गोंदण्या आणि चिकट भोकरे पण खायचो .या झाडांवर तांबडे मुंगळे फार असायचे . मनिष पुन्हा धन्यवाद .

In reply to by कंजूस

सखी 30/04/2014 - 21:30
मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात. खुप छान . -१११ हेच म्हणते. कपिल बाळाचा क्लास - हे वाचुन तर खुप हसले. आमच्याही कॉलनीत होतं एक तुतीच झाड पण एक तुती काढायला ८-१० मुलामुलींची धांदल व्हायची त्यामुळे ति कोणालाच धड पूर्ण मिळायची नाही. मी इथल्या सुपरमार्केटात प्रथम तुतीचे बॉक्स पाहीले तेव्हा अशीच हरखुन १-२ मिनिटं पहातच राहीले, सारख वाटत होतं ती लहानपणीची टोळधाड लगेच इथं येईल....आता कोण कुठं आहे ते माहीतीही नाही, पण या लेखाने त्या आठवणी आल्या. - आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात - +१

In reply to by जागु

मनिष 01/05/2014 - 10:13
मज्जा आहे तुमची!!! :) हे कुंडितले छोटे झुडुप असेल तर मग बहुतेक ब्लॅकबेरी आहे. तुतीची झाडे बरीच उंच वाढतात. म्हणून तर गॅरेजवर चढून तोडावी लागायची. ;)

In reply to by मनिष

जागु 05/05/2014 - 14:53
मनिष तुतीच आहे ती. नर्सरीतून कलम आणून मोठ्या कुंडीत लावल होत. आता जमिनीत लावल आहे. यशोधरा अग नर्सरीत मिळत कलम. मी पनवेल-नेरा च्या गो-ग्रिन नर्सरीतून घेतल होत.

आयला तुती बघुन तोंडाला पाणी सुटले कि. मी महाबळॅश्वरलाच १५ वर्षापुर्वी फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा पासुन "ठाण्यात दर हंगामाला जसं बोरं, जांभुळ ही फळं मिळतात तसे तुती का नाही?" असे मी आईला नेहमी विचारायचो. दुसरे एक फळ माहिती आहे का कोणाला "रामाचं कंदमुळ" म्हणतात त्याला. एक्दम मोठे असते आणि आकाराला पखवाजा /ढोलकीसारखे पण दोन्ही बाजुंनी निमुळते असते. तो विकणारा सायकल वर घेवुन शाळेजवळ यायचा. १० पैशाला , कलिंगडासारखी १/४ गोल चकती कापुन द्यायचा. आतातर त्याचे नामोनिशाणच नाहीये. धन्सरे मनिष!

आदूबाळ 30/04/2014 - 21:35
स्मरणरंजन आवडलं!! "तुतीकोरिन अल्कली केमिकल्स विरुद्ध सीआयटी" हे नाव फक्त तुतीशी संबंध असल्यानेच लक्षात राहिलं आहे.

शुचि 30/04/2014 - 21:44
तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
=)) सॉलीड
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
टाळ्या!!

In reply to by शुचि

बहुगुणी 01/05/2014 - 01:03
मस्त लिखाण, मनिष! फळझाडांवर आणि त्यांच्या आसपास केलेल्या शाळकरी वयातल्या खूप उचापती आठवल्या. विहिरीच्या मध्यावर लोंबणार्‍या विलायती चिंचा तोडण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आठवला. सूरपारंब्या खेळतांना धाकट्या भावाने जांभळाच्या झाडावरून १० फूटांवरून थेट रिंगणातल्या सूरावर उडी मारतांना मध्ये अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या फांदीला धडकून त्याचा दात तुटला ते आठवलं. मित्रांच्या संगतीने (कारखान्याच्या हद्दीतील झाडांवरील!) आंबे तोडलेले आठवले. (मी वजनाने हलका आणि तुडतुडीत असल्याने वयाने मोठ्या मित्रांनी मला झाडावर चढण्यासाठी depute केलं होतं, तोडून झाल्यावर रखवालदार आल्याचं दिसल्यावर सगळे मित्र पळाले, आणि मग मी पलायन करतांना कुंपणाच्या काटेरी तारांत अडकून पँट फाटली आणि रक्ताच्या धारांनी भरलेले पाय घेऊन भर रस्त्यातून पळत निघालो होतो, ते पाहून कारखान्यातून घरी निघालेल्या कितीतरी कामगारांनी दुसर्‍या दिवशी वडिलांना 'अहो डॉक्टर, तुमचा मुलगा.....' असं सांगून आणखी पंचाईत करून ठेवली होती, तेही आठवलं!)

स्पंदना 01/05/2014 - 06:34
तुतुची पाने रेशीम उद्योगासाठी वापरतात. या झाडांवर रेशीम किडे पोसुन मग त्यांच रेशीम कोषात रुपांतर होतं.पहाता पहाता लिखाण कोठच्या कोठे घेउन गेलं सार्‍यांनाच तुमच्याबरोबर भाऊ! तुती आवडतात खायला.

कंजूस 01/05/2014 - 09:06
बिचाऱ्या तुती . मागच्या वर्षी याच दिवसांत लोणावळयाला सहकुटुंब गेलो होतो .डेपोतून बाहेरपडून मेन रोडला आलो आणि नांगरगावाकडे (अक्कलकोट मठाकरता) चालत निघालो .फळवाल्याकडे द्राक्षे घेतांना मागे लक्ष गेलं .तुतींनी भरलेलं झाड मुलांची वाट पाहात झुकलेलं होतं बिचारं .कोण्णीकोण्णी तुती ओरबाडल्या नव्हत्या .गारेगार आणि पेप्सिकोला खाणाऱ्या नवीन पिढीला काय कळणार यांची आंबटगोड मजा ?मग मीच लहान होऊन काढल्या सर्व तुती .

पैसा 01/05/2014 - 20:30
खूप सुरेख लिहिलंत. हल्लीच गावाला गेले होते तेव्हा दगड मारून कैर्‍या पाडता येतात का हे पाहिले होते! येतात अजून!!

वाहव्वा, छान लेख. दादरची शाळा आठवली. हिंदू कॉलनीत आवळ्याची आणि बदामाची झाडे होती त्यांना दगडे मारून ते पाडून खायचो. त्यानंतर त्या दगडांनी काचा फुटल्या म्हणून रहिवाश्यांची शाळेत तक्रार आली तरी अगदीच काही बंद नाही केला आम्ही तो प्रकार. :) त्या बदामाची तर सर्वांना एवढी क्रेझ होती विचारू नका. मित्र त्या फुकटात पाडलेल्या बदामऐवजी आपल्या डब्यातील त्यापेक्षा किंमती खाऊ द्यायचे आणि तो बदाम खाण्यात धन्यता मानायचे. :) एकदा माझ्या एका मित्राच्या डोक्याला आमच्यातल्याच एकाने मारलेला दगड लागून खोक पडून घळाघळा रक्त आल्याचीही एक आठवण आहे. :( तर एकदा माझा तोच अवली मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या हुशारीत झाडावरचा हाताला लागेल इतक्या उंचीवर असलेला कच्चा फणस तोडला होता. त्यानंतर तो स्कूलबसने कसा न्यायचा म्हणून बसच्या तिकिटाचा खर्चा करून घरी गेलो, पण त्यानंतरही घरी काय सांगायचे आणि अर्धा अर्धा कसा करायचा या टेंशनमध्ये शेवटी तो बिल्डींगच्या खालीच टाकून पसार झालो होतो ;)

नंदन 05/05/2014 - 14:27
फार सुरेख. लेख वाचून द. भा. धामणस्करांची 'आजीचा नातू' ही कविता आठवली. निसर्गाची, झाडा-पक्ष्यांची आवड आपल्या तान्ह्या मुलातही आजीच्या समजूत घालण्यातून उतरताना पाहून कवी म्हणतो -
तिचे सांगून संपलेले, माझे ऐकून. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट!
अवांतर - 'तुती' आणि 'कैरी' शीर्षकात वाचून हा लेख प्रथम निराळ्याच साहित्यिकाबद्दल आहे की काय, असं वाटलं होतं :)

मनिष 05/05/2014 - 14:39
माझ्याही डोक्यात धामणस्करांची हीच कविता होती हे लिहितांना. जी. ए. प्रेमींना 'कैरी' आणि 'तुती' म्हटले की त्या कथांची आठवण होणे अपरिहार्यच...फेसबुकवर जी. ए. प्रेमींनी हीच चर्चा केली ह्या पोस्टवर! :-)

सस्नेह 05/05/2014 - 14:39
तुतीला रास्पबेरी असंही नाव आहे का ? आम्ही लहानपणी तुत्तू म्हणत असू. कालच तुत्तूंनी लगडलेले झाड पाहिले. अगदी लटकून तोडायचा मोह झाला! पण हापिसातले लोक्स बरोबर असल्याने गप्प बसले...

In reply to by सस्नेह

मनिष 05/05/2014 - 14:43
नाही रासबेरी वेगळी. तुतीला 'मलबेरी' म्हणतात. इथे फरक पाहता येईल - http://www.examiner.com/slideshow/how-to-distinguish-blackberries-raspberries-and-mulberries तुतीला तुत्तू म्हणत असतील, मला माहित नाही. :)

मनिष 05/05/2014 - 14:47
इथे आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच मनापासून आभार! बर्‍याच जणांना आपापल्या लहानपणाच्या आठवणी आल्या. तशा झाडांच्या आणि फळांच्या आठवणी चिकार आहेत. सिंहगडावर लहानपणी सायकलने जायचो. तेंव्हा विठ्ठलवाडी सोडली की पेरूच्या, आंब्याच्या बागा लागायच्या. त्यावेळी खूप पेरु खाल्लेत झाडांवरून तोडून. सिंहगडावर करवंदाच्या (सध्या क्वचितच मिळणारी काळी मैना) जाळ्या होत्या. त्यामुळे वरती पोहोचण्यापेक्षा त्या करवंदावर ताव मारणे हीच मोठी गंमत होती. वाघजाई ते तळजाईच्या रस्त्यावर खूप सारी पळसाची आणि जांभळाची झाडे होती. पळसाच्या त्या नाजूक कळ्यांचे वरचे टोक उडवले आणि त्या दाबल्या की आतून गार पाण्याचे कारंजे उडायचे ते उडवत आणि जांभळे खात अगदी दिवस उतरेपर्यंत त्या डोंगरांवर मनसोक्त हुंदडायचो. तेंव्हा आई-वडीलही बिनधास्त होते. दिवसभर मुलं कुठे तडमडलीत ह्याची फारशी फिकीर न करता निर्धास्त असायचे. आपल्याला पालक म्हणून आज असे जमेल का ह्याची मला तरी शंका वाटते! (खुद के साथ बातां: काळी मैनाच्या आठवणींनी जीभ खवळलीये...कुठे मिळतात का शोधायला पहिजे. कुणाला माहित आहे का कुठे मिळतील?)

प्यारे१ 05/05/2014 - 14:56
मस्त लेख. आवडला. तुत्या, कैर्‍या, करवंदं, पाडाचे आंबे, चिकू, पेरु झाडावरुन तोडून भरपूर खाल्लेत. - पाचगणीत (वयानं) लहानाचा मोठा झालेला ;)
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे.

माझी बायको-पोलर डिसॉर्डर

उडन खटोला ·

शुचि 30/04/2014 - 00:57
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
नो प्रॉब्लेम!!

In reply to by शुचि

आत्मशून्य 30/04/2014 - 09:31
एक तर दोन धाग्यांचा दुरुनहि संबंध नाही. ट्यार्पि पाई तुम्हाला उगाच गोवलय. पुन्हा जिलबी अशी तेल न तापवता भट्टी न जमवलेली. फसवणुक आहे तुमच नाव यात घुसड्ने. आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला तर ना हे तुमचे यजमान आहेत ना हां धागा स्पष्टपणे बायोकोच्या केंद्रीत कसली ऑर्डर दाखवतो :(

In reply to by आत्मशून्य

ब़जरबट्टू 30/04/2014 - 11:40
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला अगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(

पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
अहो पुरुष स्त्रीचा गुलाम नव्हता कधी? रामाचंच उदाहरण बघा. सीतेने हट्ट केला की मला तो कांचनमृग पायजे म्हणजे पायजेच. मग त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला तरी गेलाच ना? मग रावणाने तिला पळवून नेल्यावर तिच्याचसाठी युद्ध लढला ना? पुरुष हे शतकानुशतकं स्त्रीचे गुलाम राहिलेले आहेत. सर्व सत्ता स्त्रियांच्याच हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रीमुक्ती वगैरे करण्यापेक्षा पुरुषमुक्तीच करण्याची गरज आहे. मिपावरती पुरुष विभाग - झालाच पाहिजे. झालाच पाहिजे.... (बाकी शीर्षकावरून हे खरंच विडंबन असेल असं वाटलं होतं. पण जम्या नै हेच खरं - सूड आणि यसवायजींशी सहमत)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 30/04/2014 - 13:18
ही संस्कृती बायकांनी बायकांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे कुणीसे म्हटले आहे ते उगीच नाही!! बाकी यसवायजी अन सूड व गुर्जी यांचेशी सहमत.

In reply to by शुचि

इरसाल 30/04/2014 - 10:23
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा पूजेला पानी मागा हे तर पैसा यांनी करायचं ना, कारण त्यांच्या सुनबैंच नाव पुजा का कायस होत.

In reply to by कंजूस

अजून र्‍हायलं... पिठात..पाणी अंदाजानी घाला...तांब्याचं होल मापात असू द्या. =)) आनी तळताना लक्ष...पाकाच्या पिपात असू द्या! =))

पगला गजोधर 30/04/2014 - 10:01
'मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?', लेख लिहिला ना आपण ? आता घ्या भोगा ! त्याचा राग, तुमच्या ह्या व पुढील लेखांवरच्या प्रतिक्रियेमागच्या भावनेत, बहुतेक दिसेल आता, काहीजनाकडून.

मृत्युन्जय 30/04/2014 - 10:39
नाही जमले. आणि कितीही डिस्क्लोजर्स टाकले असतील तरीही विडंबनासाठी चुकीचा धागा निवडला असे म्हणावेसे वाटते आहे. याबाबतीत थोडे तारतम्य दाखवले असते तर बरे झाले असते.

छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना असा काही आजार आहे आणि तुम्ही काय काय उपाय केले आणि आयुष्य वगैरे कसं बदलून गेलं वगैरे असं काही असेल या अपेक्षेने धागा उघडला होता. :( छ्या, च्यायला जमलं नाही. मनकी बाते. : प्राडॉ. या गंभीर विषयावर आलेलं निरर्थक विडंबन आलं तसं डब्बल ब्यारलनं उडवलं असतं तरी चाललं असतं का रे....! -दिलीप बिरुटे

रेवती 30/04/2014 - 17:09
काय हे? आधीच्या धाग्याची शंभरी पार करून दिली तरी तुम्हाला प्रतिसादांचा मोह पडलाय? अजून जरा बरा विषय तरी निवडायचात! अगदी काही नाही तरी पुणे विरुद्ध कोणतेतरी गाव, लग्नसंस्था स्त्रीयांमुळेच मोडकळीस, जातीयवाद, मोदी आणि गांधी (वेगळ्या काळातले असले म्हणून काय झालं?), मांसाहार श्रेष्ठ की शाकाहार?, पुरुषांची कुचंबणा टाईप विषय म्हणतीये मी! ;) हा धागा म्हणजे मऊ जिलबी खावी की धम्मकलाडू? असा झालाय. स्वारी हां.

रमेश भिडे 30/04/2014 - 19:32
जिलबी फसली का ? असो असो तुम्हाला काहितरी नवीन सांगायचय , पण ते योग्य शब्दात व्यक्त झाले नाही, इतकेच म्हणेन!

भाते 30/04/2014 - 20:05
मुळात धाग्याचे शीर्षकच चुकीचे आहे. शुचिताईंनी गंभीर विषयावर इतका छान धागा काढला असताना त्याचे शिर्षक वापरून विडंबन करायची अवदसा कुठून आठवली तुम्हाला? विडंबनासाठी शेकडो धागे पडलेले असताना हाच धागा मिळाला का तुम्हाला? कंजूसकाका आणि गुरुजींशी सहमत.

शुचि 30/04/2014 - 00:57
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
नो प्रॉब्लेम!!

In reply to by शुचि

आत्मशून्य 30/04/2014 - 09:31
एक तर दोन धाग्यांचा दुरुनहि संबंध नाही. ट्यार्पि पाई तुम्हाला उगाच गोवलय. पुन्हा जिलबी अशी तेल न तापवता भट्टी न जमवलेली. फसवणुक आहे तुमच नाव यात घुसड्ने. आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला तर ना हे तुमचे यजमान आहेत ना हां धागा स्पष्टपणे बायोकोच्या केंद्रीत कसली ऑर्डर दाखवतो :(

In reply to by आत्मशून्य

ब़जरबट्टू 30/04/2014 - 11:40
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला अगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(

पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
अहो पुरुष स्त्रीचा गुलाम नव्हता कधी? रामाचंच उदाहरण बघा. सीतेने हट्ट केला की मला तो कांचनमृग पायजे म्हणजे पायजेच. मग त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला तरी गेलाच ना? मग रावणाने तिला पळवून नेल्यावर तिच्याचसाठी युद्ध लढला ना? पुरुष हे शतकानुशतकं स्त्रीचे गुलाम राहिलेले आहेत. सर्व सत्ता स्त्रियांच्याच हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रीमुक्ती वगैरे करण्यापेक्षा पुरुषमुक्तीच करण्याची गरज आहे. मिपावरती पुरुष विभाग - झालाच पाहिजे. झालाच पाहिजे.... (बाकी शीर्षकावरून हे खरंच विडंबन असेल असं वाटलं होतं. पण जम्या नै हेच खरं - सूड आणि यसवायजींशी सहमत)

In reply to by राजेश घासकडवी

बॅटमॅन 30/04/2014 - 13:18
ही संस्कृती बायकांनी बायकांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे कुणीसे म्हटले आहे ते उगीच नाही!! बाकी यसवायजी अन सूड व गुर्जी यांचेशी सहमत.

In reply to by शुचि

इरसाल 30/04/2014 - 10:23
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा पूजेला पानी मागा हे तर पैसा यांनी करायचं ना, कारण त्यांच्या सुनबैंच नाव पुजा का कायस होत.

In reply to by कंजूस

अजून र्‍हायलं... पिठात..पाणी अंदाजानी घाला...तांब्याचं होल मापात असू द्या. =)) आनी तळताना लक्ष...पाकाच्या पिपात असू द्या! =))

पगला गजोधर 30/04/2014 - 10:01
'मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?', लेख लिहिला ना आपण ? आता घ्या भोगा ! त्याचा राग, तुमच्या ह्या व पुढील लेखांवरच्या प्रतिक्रियेमागच्या भावनेत, बहुतेक दिसेल आता, काहीजनाकडून.

मृत्युन्जय 30/04/2014 - 10:39
नाही जमले. आणि कितीही डिस्क्लोजर्स टाकले असतील तरीही विडंबनासाठी चुकीचा धागा निवडला असे म्हणावेसे वाटते आहे. याबाबतीत थोडे तारतम्य दाखवले असते तर बरे झाले असते.

छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना असा काही आजार आहे आणि तुम्ही काय काय उपाय केले आणि आयुष्य वगैरे कसं बदलून गेलं वगैरे असं काही असेल या अपेक्षेने धागा उघडला होता. :( छ्या, च्यायला जमलं नाही. मनकी बाते. : प्राडॉ. या गंभीर विषयावर आलेलं निरर्थक विडंबन आलं तसं डब्बल ब्यारलनं उडवलं असतं तरी चाललं असतं का रे....! -दिलीप बिरुटे

रेवती 30/04/2014 - 17:09
काय हे? आधीच्या धाग्याची शंभरी पार करून दिली तरी तुम्हाला प्रतिसादांचा मोह पडलाय? अजून जरा बरा विषय तरी निवडायचात! अगदी काही नाही तरी पुणे विरुद्ध कोणतेतरी गाव, लग्नसंस्था स्त्रीयांमुळेच मोडकळीस, जातीयवाद, मोदी आणि गांधी (वेगळ्या काळातले असले म्हणून काय झालं?), मांसाहार श्रेष्ठ की शाकाहार?, पुरुषांची कुचंबणा टाईप विषय म्हणतीये मी! ;) हा धागा म्हणजे मऊ जिलबी खावी की धम्मकलाडू? असा झालाय. स्वारी हां.

रमेश भिडे 30/04/2014 - 19:32
जिलबी फसली का ? असो असो तुम्हाला काहितरी नवीन सांगायचय , पण ते योग्य शब्दात व्यक्त झाले नाही, इतकेच म्हणेन!

भाते 30/04/2014 - 20:05
मुळात धाग्याचे शीर्षकच चुकीचे आहे. शुचिताईंनी गंभीर विषयावर इतका छान धागा काढला असताना त्याचे शिर्षक वापरून विडंबन करायची अवदसा कुठून आठवली तुम्हाला? विडंबनासाठी शेकडो धागे पडलेले असताना हाच धागा मिळाला का तुम्हाला? कंजूसकाका आणि गुरुजींशी सहमत.
डिस्क्लेमर- मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो . तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे - वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली!

अतृप्ती-एक जीवन संघर्ष!

अत्रुप्त आत्मा ·

आयुर्हित 30/04/2014 - 01:20
अतृप्तीची ओढ तृप्तीकडे नेण्याकडेच असते. एकदाची "तृप्ती" भेटली की संघर्ष समाप्त होईल आपला! नाही तर सध्यातरी विनोद खन्नांचा सल्ला घेवू शकता.

In reply to by आयुर्हित

आपल्या संपूर्ण प्रति सादास आमचा सा.न.वि.वि. . . . . . कळावे----लोभ असावा..ही विणंती ============= आपला(च).. तृप्तीकडे धावणारा---अतृप्त

नाखु 30/04/2014 - 11:02
दर्पण कहलाये या गाण्याची याद आली.. पण अत्रुप्ती ही खर्‍या कलाकारीची जीवन्-संजीवनी असते .

आयुर्हित 30/04/2014 - 01:20
अतृप्तीची ओढ तृप्तीकडे नेण्याकडेच असते. एकदाची "तृप्ती" भेटली की संघर्ष समाप्त होईल आपला! नाही तर सध्यातरी विनोद खन्नांचा सल्ला घेवू शकता.

In reply to by आयुर्हित

आपल्या संपूर्ण प्रति सादास आमचा सा.न.वि.वि. . . . . . कळावे----लोभ असावा..ही विणंती ============= आपला(च).. तृप्तीकडे धावणारा---अतृप्त

नाखु 30/04/2014 - 11:02
दर्पण कहलाये या गाण्याची याद आली.. पण अत्रुप्ती ही खर्‍या कलाकारीची जीवन्-संजीवनी असते .
त्याच काय झालं माहित आहे का??? एक होता अतृप्त ...लहानपणापासूनच... नावानिशी,नावाप्रमाणे---अतृप्त गाणं असो..खाणं असो..की गाडी मागून धावत जाणं असो अजिब्बात थांबायचं नाही. हीच त्याची खूण! अरे..अरे..अडवा या पोराला त्याची आयो..मागे ओरडत यायची पण..तो कुठला थांबतोय?

रायआवळ्याचे सरबत

अनन्न्या ·

In reply to by अजया

शुचि 29/04/2014 - 21:47
वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

पिंगू 29/04/2014 - 21:47
आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते. बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

गणपा 29/04/2014 - 23:29
या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

स्पंदना 30/04/2014 - 06:09
लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते. काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली. सुरेख अनन्न्या!

यशोधरा 30/04/2014 - 07:48
लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

जागु 30/04/2014 - 15:53
अनन्या सरबत मस्तच आहे. मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

मदनबाण 30/04/2014 - 18:36
मस्तच ! :) बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

त्रिवेणी 02/05/2014 - 14:30
मस्त ग. तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.

In reply to by अजया

शुचि 29/04/2014 - 21:47
वा वा! ही पाकृ ही मस्त वाटतेय. ते आवळे मीठ लावून, कराकरा चावत खायलाही आवडतात अन दुसरे डोंगरी. आई ग! डोंगरी आवळे तर जीव की प्राण आहेत :(

पिंगू 29/04/2014 - 21:47
आवळा सरबत कुठल्याही आवळ्याचे का असेना ते प्रकृतीस उत्तमच असते. बाकी रायआवळ्याच्या फोडी करुन त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि ते पाणी स़काळी प्यावे. एक वेगळीच चव लागते.

गणपा 29/04/2014 - 23:29
या आवळ्यांचं सरबत ही करतात महित नव्हतं. आजवर नुसते मीठ लावूनच खाल्लेत.

स्पंदना 30/04/2014 - 06:09
लगडणे हा शब्द एक बहावा, दुसरा राय आवळा अन तिसरा फणस या तीनच झाडांना लागु होतो माझ्या मते. काय चव असते. अगदी दिल पोपटी पोपटी रंगाच होउन गेलं. वळीवात विशेषतः यांचा सडा पडलेला असायचा झाडाखाली. सुरेख अनन्न्या!

यशोधरा 30/04/2014 - 07:48
लहानपणी अंगणात आवळ्यांचं झाड होतं आणि बोरांचं. झाडावरुन आवळे, बोरं पाडायची मजाच वेगळी. आता कुठे आवळे दिसले की विकत घेऊन करुन पाहीन हे सरबत. धन्यवाद अनन्या.

जागु 30/04/2014 - 15:53
अनन्या सरबत मस्तच आहे. मी एकदा हे आवळे उकडून क्रश करुन त्यात साखर, वेलची, भाजलेल्या जिर्‍याची पूड घालून सरबत बनवले होते. तेही मस्त लागत होते.

मदनबाण 30/04/2014 - 18:36
मस्तच ! :) बाकी राय आवळे म्हंटले की अंबाबाईचे देउळ आठवते... देवळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर अनेक स्त्रीया माप घेउन किंवा वाटे घेउन बसलेल्या असतात.

त्रिवेणी 02/05/2014 - 14:30
मस्त ग. तु दिलेले कोकम सरबत गेल्या आठवड्यात संपले. आणि फणसाचे चिप्स अजुन आठवता आहेत. अजुन पाठव ग.
sarbat साहित्यः रायआवळे, पिठीसाखर, मीठ, वेलची पावडर, पाणी. कृती: ज्युसर जारमध्ये आवळे आणि थोडे पाणी घालून फिरवावे. ज्युसर जारमध्ये बिया तशाच राहतात. तयार मिश्रण गाळून घ्यावे. साधारणपणे एक भाग आवळा रसाला तीन भाग पाणी लागते, लागल्यास पाणी जास्त घ्यावे. पिठीसाखर, मीठ चवीनुसार मिसळावे. वेलचीपावडर घालावी. थंडगार करून सर्व्ह करावे. उन्हाळा फारच वाढलाय. त्यामुळे आवळ्याचे लगडलेले झाड पाहून सरबताची कल्पना सुचली.

विविधतेतील एकटा

जयनीत ·

In reply to by शुचि

जयनीत 30/04/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

सुहास.. 30/04/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत 01/05/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत 03/05/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by शुचि

जयनीत 30/04/2014 - 20:45
ज्ञान भाषेचा मुद्दा आहेच पण त्यामुळेही फारसा फरक पडतो असे वाटत नाही. सामन्य लोकांच नोकरी अन शिक्षणात त्यामुळे फारसं अडतांना दिसत नाही. अनेक उच्च शिक्षित लोकानांही ती भाषा पूर्णपणे येतेच असं नाही. विषया पुरतं भाषेचं ज्ञान अन शब्द संग्रह ह्याच्या बळावर कित्येक लोक त्यांच्या विषयात मूलभूत संशोधन करण्या पर्यंत यशस्वी झालेले आहेत. अन नोकरी किंवा व्यवसायातही खूप वर पर्यंत पोहचलेल्या लोकांचंही त्या शिवाय फारसं अडत नाही. पण तरही खंत वाटण्याचे कारण त्या भाषेत बोलल्यावर मिळणारी खरी खोटी प्रतिष्ठा.

सुहास.. 30/04/2014 - 20:52
क्वालिटी वाढली बॉस !! थोडक्यात लिहीलय पण मस्त !!! अवांतर : बरं , तुला संस्कृत येत नाही याची खंत वाटत नाही .. अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या

In reply to by सुहास..

जयनीत 01/05/2014 - 21:20
''''''''''''''अहिराणी, तमीळ, कन्नड, हिन्दी, भोजपुरी, गुजराती, बन्गाली , पाली, विंग्रजी आणि संस्कृत अवगत असलेला....मराठी वाश्या''''''''''' हे मात्र अगदी जबरदस्त….

मला इंग्लिश जमत नाही (भाषा हं) याची खंत माझ्यापेक्षा माझ्या बायकोलाच जास्त वाटते. कारण तिच्या मित्र-मैत्रीणी वा काही हायफंडू कॅटेगरीतले स्टुडंटस दैनंदिनीतील गप्पाही फाडफाड ईंग्लिशमध्ये मारतात, तर मला त्यांच्याशी बोलायची वेळ आल्यास मी गंडेल असे तिला वाटते. बायकोचे तरी ठिक पण माझ्या मराठी माध्यमातील परमपूज्य पिताश्रींना पण हि खंत वाटते की त्यांच्या मित्रांची पोरे जी माझ्यापेक्षाही कमी हुशार आहेत ती देखील फाडफाड फाडतात. मला स्वताला मात्र मी इंग्लिशमध्येच पेपर लिहून आणि ईंग्लिशमध्येच वायवा (तोंडी परीक्षा) देऊन ईंजिनीअरींग केली याचेच फार कौतुक.. खंत अशी कधीच नाही :) पण ज्यांना गरज आहे त्यांनी नक्की शिकावी. या भाषेला आता आपण एवढे महत्व देऊन ठेवलेय ते बदलणे कोणी एखाद दुसर्‍याने स्वतापुरती क्रांती करून होणार नाही. तर त्यापेक्षा न्यूनगंड आणि अहंकार दोन्ही बाजूला सारून नक्कीच शिकावी. ज्यांना जमत नाही त्यांनीही आमचे यावाचून काही अडले नाही असा तोरा मिरवायची गरज नाही. मी सिविल ईंजिनीअर आहे. आज ऑफिस जॉब करतोय तर बोलावी लागतेच. तेच साईट जॉब करत असतो तर तितकीशी गरज लागली नसती. पण म्हणून मी लगेच तेव्हा ईंग्लिशवाचून माझे काही अडत नाही असे बोलण्याला काही अर्थ नाही.

जयनीत 03/05/2014 - 16:17
जेव्हा काहीही लिहिण्याचा विचार मनात नव्हता तेव्हा असंच काहीतरी सुचलं अन ते टायपलं. मनातला विचार कितपत लिखाणातून उतरेल ह्याचीच शंका वाटत होती. तरीही लिखाण ब-यापैकी वाचकां पर्यंत पोहोचलं आहे हे बघून बरं वाटतय. प्रतिसादा साठी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
" तुम्हाला हिंदी येते? " " येते तुटकी फुटकी " " कोकणी येते? " " नाही " " अहिरणी " " अं? " " गोंडी? " " नाही " " तेलगु? " " नाही " " तुळु " " ही कुठली भाषा? " " तमिळ " " नाही " " ओरिया " " नाही " " बांग्ला " " नाही हो नाही " " भारत इतका विविधतेने नटलेला देश आहे अन तुम्हाला तुमची मातृभाषा सोडून कुठलीही दुसरी भाषा धड येत नाही, खंत नाही वाटत? " " वाटते ना! " " कसची? " " इंग्लिश नाही येत ना त्याची! "

हिरव्या मिरच्यांचा ठेचा

आरोही ·

पैसा 29/04/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 30/04/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी 29/04/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे 30/04/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा 01/05/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही 29/04/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी 29/04/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना 30/04/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना 30/04/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल 30/04/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर 30/04/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही 30/04/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश 30/04/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु 30/04/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना 01/05/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु 30/04/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु 30/04/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही 30/04/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी 30/04/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?

पैसा 29/04/2014 - 20:27
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.

In reply to by पैसा

दिपक.कुवेत 30/04/2014 - 11:24
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!

In reply to by किसन शिंदे

सखी 29/04/2014 - 21:41
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची. अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

किसन शिंदे 30/04/2014 - 15:05
ये साबां साबां क्या है ये साबां साबां?
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;) सांबा = सासूबाई साबू = सासरेबूवा हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यशोधरा 01/05/2014 - 09:38
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय? दुसरे चित्र दिसत नाय.

आरोही 29/04/2014 - 21:50
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..

In reply to by आत्मशून्य

यसवायजी 29/04/2014 - 22:40
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका! ..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास! http://www.freesmileys.org/smileys/smiley-excited001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

स्पंदना 30/04/2014 - 06:02
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस! दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))

In reply to by स्पंदना

=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =)) (जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))

स्पंदना 30/04/2014 - 06:03
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो. हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु. आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)

इरसाल 30/04/2014 - 10:21
ठेचा नाहीच्च ! खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो. लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.

समीरसूर 30/04/2014 - 11:49
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-) पण ठेच्यात टोंअ‍ॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!! तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे. मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे. त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?

In reply to by समीरसूर

आरोही 30/04/2014 - 18:55
समीरसूर , धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ... जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते .. बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..

कवितानागेश 30/04/2014 - 15:07
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.

नाखु 30/04/2014 - 15:48
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार

In reply to by नाखु

स्पंदना 01/05/2014 - 07:38
तवा विसरला काय? तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा! उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!! अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.

नाखु 30/04/2014 - 15:50
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल. मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल) ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार

जागु 30/04/2014 - 16:01
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.

In reply to by जागु

आरोही 30/04/2014 - 18:59
जागू प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..

एसमाळी 30/04/2014 - 17:59
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.

मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?
हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल. साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे . कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत.. 1 एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात . मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता अ

शिवानीपल्लीचा काळा चित्ता

स्पार्टाकस ·

चित्ता काळा असतो कि नाही ते माहीत नाहे पण मागे कोल्हापुर जवळील ( बहुतेक राधानगरीच्या) जंगलात काळा बिबट्या दिसला होता b

In reply to by प्रसाद गोडबोले

एस 29/04/2014 - 13:37
दै. सकाळच्या ह्या बातमीत ओणी (ता. राजापूर) येथील विहिरीत काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती आहे. सह्याद्रीतील चांदोली अभयारण्याच्या अंतर्भागातही काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दांडेली-अनशी व्याघ्र प्रकल्पामध्येही क्वचित ते दिसतात. इथे थोडी सविस्तर माहिती आली आहे.

स्पार्टाकस 29/04/2014 - 01:04
काळा चित्ता हा अत्यंत घनदाट आणि सदाहरित अरण्यात आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत काळे चित्ते आढळले आहेत. अनेकदा बिबट्याचा उल्लेख चित्ता असा केला जात असला, तरीही प्रत्यक्षातील काळा चित्ता मी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात पाहीला आहे. bp

In reply to by स्पार्टाकस

घन निल 29/04/2014 - 13:27
या संपूर्ण लेखमालेत तुम्ही जिथे जिथे चित्ता असा उल्लेख केलाय तिथे तिथे चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं. चित्त्या ऐवजी बिबळ्या योग्य असेल. बिबळ्या हा भारत भरात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे . बरेच जन चित्ता आणि बिबळ्या यात गफलत करतात. काळ्या रंगाबद्दल सांगायचं तर काळा बिबट्या हि वेगळी जात नसून त्वचेतील घटकांच्या कमी अधिक प्रमाण मुळे झालेला प्रताप आहे ( माणसात जसे कोड वगेरे असेलेली कित्येक मंडळी अनेकदा पूर्ण भुरकट दिसतात तसेच )सध्या चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे . पूर्वी भारतात असंख्य चित्ते होते , राजे महाराजे कुत्र्यांसारखे चित्ते पाळण्यात अग्रेसर होते. त्यांचा वापर शिकारी साठी करत असत

In reply to by घन निल

एस 29/04/2014 - 13:41
येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या यात तशी गल्लत झाली होती. बाकी काळ्या बिबट्याबद्दलची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे.

In reply to by एस

थॉर माणूस 29/04/2014 - 14:47
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक पँथर ऑफ शिवानीपल्ली असेच येते (चित्त्याला शक्यतो पँथर म्हणणे टाळले जाते ना?). मला वाटतं हा सुद्धा काळा बिबट्याच होता. भारतात जंगली चित्ते फार कमी उरले होते आणि काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते.

In reply to by थॉर माणूस

एस 29/04/2014 - 15:24
सॅन्क्च्युरी एशियाच्या ह्या लेखात रझा काझमी यांनी चित्ता की बिबट्या ह्याचा उहापोह करताना त्याकाळी या दोन प्राण्यांना ओळखण्यात शिकारी, प्रशासक आणि अगदी वन्यजीव अभ्यासकांमध्येही असणार्‍या मतभेदांबद्दल माहिती दिलेली आहे.
There are very real chances that cheetahs may have been bracketed as leopards in a number of historical texts. In those days, there was great ambiguity among hunters, administrators and naturalists alike regarding the nomenclature of leopards and cheetahs. A sample of this confusion is seen in Edward B. Baker’s book, Sport in Bengal: How, when and where to seek it published in 1886, which suggests that the word “leopard” should be applied to the “cheetah” while what is generally called a “leopard” should be called a “panther”!
शिवानीपल्लीचा हा प्राणी अतिशय काळाकुट्ट होता आणि त्याच्या त्वचेवरील डाग दिसत असले तरी अस्पष्ट होते. अँडरसनच्या काळात भारतात जंगली चित्त्यांची संख्या कमी झाली होती हे नक्की. मात्र काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते हे काही पटले नाही.

In reply to by एस

थॉर माणूस 29/04/2014 - 17:31
जसे अल्बिनिजम मुळे पांढर्‍या रंगाचे प्राणी जन्माला येतात तसे मेलॅनिजम मुळे काळ्या रंगाचे प्राणी जन्माला येतात. या कंडीशन्स तुलनेने दुर्मिळ असतात. म्हणजे मुळात मेलॅनिजमची शक्यता कमी, त्यात असे प्राणी किती वर्षे जगतील यामागे ते कुठे रहातात, त्यांचा आहार काय आणि शिकारी असतील तर शिकारीची पद्धत काय यावर अवलंबून असते. बहुतेक यामुळेच काळे बिबटे पुर्ण वाढू शकतात (रात्रीच्या शिकारीस आणि दबा धरण्यास फायदा) पण पांढर्‍या सिंहांचे मात्र हाल होतात. इथे मी विचार केलाय की जंगलात किंवा झुडूपात दबा धरून बसणार्‍या आणि सावज अगदीच जवळ आल्यावर हल्ला करणार्‍या बिबट्याला शिकारीमधे काळ्या रंगाचा नक्की फायदा होईल. पण सावजाच्या काही मीटर अंतरावरून पळत येऊन हल्ला करणार्‍या माळरानातल्या या शिकारी चित्याला काळ्या रंगाचा कितपत फायदा मिळेल. तसंच या काळातली चित्यांची संख्या कमी होती हे लिहीण्याचं कारण म्हणजे वर लिहील्याप्रमाणे या मेलॅनिजमची दुर्मिळता. मुळात कमी चित्यांमधे ही परीस्थीती आणखी दुर्मिळ होणार, पण त्यामानाने मुबलक असलेल्या बिबट्यांमधे ही परीस्थीती जास्त असेल. माझ्यामते आजही काळ्या बिबट्याच्या साइटींग त्यामानाने जास्तच आहेत (इतर प्राण्यातल्या अल्बिनीजम किंवा मेलॅनिजम पेक्षा). पण काळ्या चित्याला पाहिल्याचे प्रसंग अत्यल्प सापडतात. अर्थात, पुन्हा एकदा हा फक्त तर्क आहे. माझ्याकडे या सगळ्याविषयी काही खास विदा उपलब्ध नाही. त्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद (त्यातले शेवटचे दोन-तीन पॅराज इंटरेस्टींग आहेत). मस्त साईट दिसतेय, भरपूर नवं खाद्य मिळालंय वाचायला. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि 29/04/2014 - 17:33
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद. विस्कॉन्सिन मध्ये काळ्या खारी बर्याच दिसतात अन अन्यत्र कोठेही त्या आढळत नाहीत असे म्हणतात.

In reply to by थॉर माणूस

एस 29/04/2014 - 19:57
तुमचा तर्क बरोबर आहे. याच लेखात भारतीय चित्त्यांबद्दल एक नवी माहिती अशी मिळते की, हे चित्ते अगदी घनदाट जंगलातही राहू शकत असत. म्हणजे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा ते अधिवासाच्या बाबतीत थोडे वेगळे होते. भारतात तसेही आफ्रिकन सॅव्हान्नाज् सारखा सलग मोठा आणि मनुष्यवस्ती तुरळक असलेला भाग आधीपासूनच फारसा नव्हता. ही एक बाब विचार करण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे चित्त्याच्या (माणसांनी केलेल्या) नोंदीकृत शिकारींच्या कथा बिबट्यांच्या शिकारींच्या तुलनेत जास्त सापडतात. तरीही बिबट्या हा चित्त्याच्या तुलनेत कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्यात जास्त यशस्वी ठरला आहे. चित्ते भारतातून नामशेष होण्यास अनिर्बंध शिकारींबरोबरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढत्या लोकसंख्येचे अतिक्रमणही तितकेच जबाबदार आहे. लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय.

In reply to by एस

स्पार्टाकस 29/04/2014 - 22:16
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय. >> अनुमोदन. अँडरसनने जास्तीत जास्त शिकारी या नरभक्षकांच्या केल्या असल्या आणि पुढे तो वन्यजीव संरक्षक झाला असला, तरीही या वेळी मात्रं त्याला काळ्या चित्त्याच्या कातडीचा मोह पडला हे निश्चीतच !

चित्ता काळा असतो कि नाही ते माहीत नाहे पण मागे कोल्हापुर जवळील ( बहुतेक राधानगरीच्या) जंगलात काळा बिबट्या दिसला होता b

In reply to by प्रसाद गोडबोले

एस 29/04/2014 - 13:37
दै. सकाळच्या ह्या बातमीत ओणी (ता. राजापूर) येथील विहिरीत काळ्या रंगाचा बिबट्या पडल्याची माहिती आहे. सह्याद्रीतील चांदोली अभयारण्याच्या अंतर्भागातही काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. दांडेली-अनशी व्याघ्र प्रकल्पामध्येही क्वचित ते दिसतात. इथे थोडी सविस्तर माहिती आली आहे.

स्पार्टाकस 29/04/2014 - 01:04
काळा चित्ता हा अत्यंत घनदाट आणि सदाहरित अरण्यात आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्रीत काळे चित्ते आढळले आहेत. अनेकदा बिबट्याचा उल्लेख चित्ता असा केला जात असला, तरीही प्रत्यक्षातील काळा चित्ता मी अमेरिकेतील प्राणिसंग्रहालयात पाहीला आहे. bp

In reply to by स्पार्टाकस

घन निल 29/04/2014 - 13:27
या संपूर्ण लेखमालेत तुम्ही जिथे जिथे चित्ता असा उल्लेख केलाय तिथे तिथे चित्ता कि बिबळ्या असं कन्फ्युजन होत होतं. चित्त्या ऐवजी बिबळ्या योग्य असेल. बिबळ्या हा भारत भरात सर्वत्र आढळणारा प्राणी आहे . बरेच जन चित्ता आणि बिबळ्या यात गफलत करतात. काळ्या रंगाबद्दल सांगायचं तर काळा बिबट्या हि वेगळी जात नसून त्वचेतील घटकांच्या कमी अधिक प्रमाण मुळे झालेला प्रताप आहे ( माणसात जसे कोड वगेरे असेलेली कित्येक मंडळी अनेकदा पूर्ण भुरकट दिसतात तसेच )सध्या चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे . पूर्वी भारतात असंख्य चित्ते होते , राजे महाराजे कुत्र्यांसारखे चित्ते पाळण्यात अग्रेसर होते. त्यांचा वापर शिकारी साठी करत असत

In reply to by घन निल

एस 29/04/2014 - 13:41
येल्लागिरीच्या टेकडीवरचा नरभक्षक बिबट्या यात तशी गल्लत झाली होती. बाकी काळ्या बिबट्याबद्दलची तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे.

In reply to by एस

थॉर माणूस 29/04/2014 - 14:47
नक्की? कारण कथेचे नाव ब्लॅक पँथर ऑफ शिवानीपल्ली असेच येते (चित्त्याला शक्यतो पँथर म्हणणे टाळले जाते ना?). मला वाटतं हा सुद्धा काळा बिबट्याच होता. भारतात जंगली चित्ते फार कमी उरले होते आणि काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते.

In reply to by थॉर माणूस

एस 29/04/2014 - 15:24
सॅन्क्च्युरी एशियाच्या ह्या लेखात रझा काझमी यांनी चित्ता की बिबट्या ह्याचा उहापोह करताना त्याकाळी या दोन प्राण्यांना ओळखण्यात शिकारी, प्रशासक आणि अगदी वन्यजीव अभ्यासकांमध्येही असणार्‍या मतभेदांबद्दल माहिती दिलेली आहे.
There are very real chances that cheetahs may have been bracketed as leopards in a number of historical texts. In those days, there was great ambiguity among hunters, administrators and naturalists alike regarding the nomenclature of leopards and cheetahs. A sample of this confusion is seen in Edward B. Baker’s book, Sport in Bengal: How, when and where to seek it published in 1886, which suggests that the word “leopard” should be applied to the “cheetah” while what is generally called a “leopard” should be called a “panther”!
शिवानीपल्लीचा हा प्राणी अतिशय काळाकुट्ट होता आणि त्याच्या त्वचेवरील डाग दिसत असले तरी अस्पष्ट होते. अँडरसनच्या काळात भारतात जंगली चित्त्यांची संख्या कमी झाली होती हे नक्की. मात्र काळ्या चित्त्याची शक्यता काळ्या बिबट्यापेक्षा कमी असते हे काही पटले नाही.

In reply to by एस

थॉर माणूस 29/04/2014 - 17:31
जसे अल्बिनिजम मुळे पांढर्‍या रंगाचे प्राणी जन्माला येतात तसे मेलॅनिजम मुळे काळ्या रंगाचे प्राणी जन्माला येतात. या कंडीशन्स तुलनेने दुर्मिळ असतात. म्हणजे मुळात मेलॅनिजमची शक्यता कमी, त्यात असे प्राणी किती वर्षे जगतील यामागे ते कुठे रहातात, त्यांचा आहार काय आणि शिकारी असतील तर शिकारीची पद्धत काय यावर अवलंबून असते. बहुतेक यामुळेच काळे बिबटे पुर्ण वाढू शकतात (रात्रीच्या शिकारीस आणि दबा धरण्यास फायदा) पण पांढर्‍या सिंहांचे मात्र हाल होतात. इथे मी विचार केलाय की जंगलात किंवा झुडूपात दबा धरून बसणार्‍या आणि सावज अगदीच जवळ आल्यावर हल्ला करणार्‍या बिबट्याला शिकारीमधे काळ्या रंगाचा नक्की फायदा होईल. पण सावजाच्या काही मीटर अंतरावरून पळत येऊन हल्ला करणार्‍या माळरानातल्या या शिकारी चित्याला काळ्या रंगाचा कितपत फायदा मिळेल. तसंच या काळातली चित्यांची संख्या कमी होती हे लिहीण्याचं कारण म्हणजे वर लिहील्याप्रमाणे या मेलॅनिजमची दुर्मिळता. मुळात कमी चित्यांमधे ही परीस्थीती आणखी दुर्मिळ होणार, पण त्यामानाने मुबलक असलेल्या बिबट्यांमधे ही परीस्थीती जास्त असेल. माझ्यामते आजही काळ्या बिबट्याच्या साइटींग त्यामानाने जास्तच आहेत (इतर प्राण्यातल्या अल्बिनीजम किंवा मेलॅनिजम पेक्षा). पण काळ्या चित्याला पाहिल्याचे प्रसंग अत्यल्प सापडतात. अर्थात, पुन्हा एकदा हा फक्त तर्क आहे. माझ्याकडे या सगळ्याविषयी काही खास विदा उपलब्ध नाही. त्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद (त्यातले शेवटचे दोन-तीन पॅराज इंटरेस्टींग आहेत). मस्त साईट दिसतेय, भरपूर नवं खाद्य मिळालंय वाचायला. :)

In reply to by थॉर माणूस

शुचि 29/04/2014 - 17:33
वा! माहितीपूर्ण प्रतिसाद. विस्कॉन्सिन मध्ये काळ्या खारी बर्याच दिसतात अन अन्यत्र कोठेही त्या आढळत नाहीत असे म्हणतात.

In reply to by थॉर माणूस

एस 29/04/2014 - 19:57
तुमचा तर्क बरोबर आहे. याच लेखात भारतीय चित्त्यांबद्दल एक नवी माहिती अशी मिळते की, हे चित्ते अगदी घनदाट जंगलातही राहू शकत असत. म्हणजे आफ्रिकन चित्त्यांपेक्षा ते अधिवासाच्या बाबतीत थोडे वेगळे होते. भारतात तसेही आफ्रिकन सॅव्हान्नाज् सारखा सलग मोठा आणि मनुष्यवस्ती तुरळक असलेला भाग आधीपासूनच फारसा नव्हता. ही एक बाब विचार करण्यासारखी आहे. दुसरे म्हणजे चित्त्याच्या (माणसांनी केलेल्या) नोंदीकृत शिकारींच्या कथा बिबट्यांच्या शिकारींच्या तुलनेत जास्त सापडतात. तरीही बिबट्या हा चित्त्याच्या तुलनेत कुठल्याही अधिवासाशी जुळवून घेण्यात जास्त यशस्वी ठरला आहे. चित्ते भारतातून नामशेष होण्यास अनिर्बंध शिकारींबरोबरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर वाढत्या लोकसंख्येचे अतिक्रमणही तितकेच जबाबदार आहे. लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय.

In reply to by एस

स्पार्टाकस 29/04/2014 - 22:16
लेखाच्या विषयाबद्दल - केवळ पाळीव जनावरांवर हल्ला करू लागल्याने या चित्त्याची शिकार करावी हे आजच्या काळात खरंच क्रूर वाटतंय. >> अनुमोदन. अँडरसनने जास्तीत जास्त शिकारी या नरभक्षकांच्या केल्या असल्या आणि पुढे तो वन्यजीव संरक्षक झाला असला, तरीही या वेळी मात्रं त्याला काळ्या चित्त्याच्या कातडीचा मोह पडला हे निश्चीतच !
बंगलोरहून जवळच असलेलं शिवानीपल्ली हे गाव माझं विरंगुळ्याचं एक आवडतं ठिकाण. एखाद्या शनिवार-रविवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री जंगलात फेरफटका मारण्याच्या दृष्टीने हे गाव एकदम सोईस्कर. बंगलोरहून कारने ४१ मैलांवरचं देकनीकोट्टा गाठावं, आणखीन चार मैल पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला कार पार्क करावी आणि पायवाटेने रमतगमत पाच मैल चालून शिवानीपल्ली गाठावं. शिवानीपल्ली गाव वनखात्याच्या राखीव जंगलाला लागूनच आहे. गावाच्या पश्चिमेला सुमारे तीन मैलावर सुमारे तीनशे फूटांचा उतार आहे. या उताराच्या पायथ्याशीच एक मोठ ओढा पायथ्याच्या कडेकडेने वाहत जातो.

उकरपेंडी

मधुरा देशपांडे ·

राघवेंद्र 29/04/2014 - 00:28
आम्ही ज्वारीचे पीठ वापरुन असेच 'ज्वारीच्या पीठचे उप्पीट' बनवितो. ताका मुळे मस्त चव येते. आता कणिक वापरुन बघितले जाईल. धन्यवाद !!!

पाककृती आणि फोटो अगदी सुरेख. मागे इथे तांदळाच्या पीठाची उकड म्हणून एक पाककृती पहिली होती बनविण्याची पद्धत आणि जीन्नस थोडेफार सारखे वाटत आहेत. मी बनवून पाहीन सोप्पी पद्धती आहे.

In reply to by कपिलमुनी

आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक म्हणतो. पाणी घालून तिंबून घेतली तरी किंवा नुसते पीठ असले तरी. प्रांतानुसार शब्दांमधला फरक असेल.

माझा आणखी एक आवडता पदार्थ. आमच्याकडे उकरपेंडी शेंगदाणे न घालता केली जाते. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर घातल्यास अप्रतिम चव लागते.

चित्रगुप्त 29/04/2014 - 08:48
अनपेक्षितपणे 'उकरपेंडी' हा अत्यंत आवडीचा पदार्थ इथे बघून फार आनंद झाला. धागाकर्तीला अनेक धन्यवाद. हा पदार्थ मध्यप्रदेशात, खास करून माळव्यात आवडीने केला जातो (वा जात असे) त्यासाठी (आता दुर्लभ झालेल्या) माळवी गव्हाचा जाडा आटा मुद्दाम दळवून घेतला जातो. ही परंपरा गेली छत्तीस वर्षे दिल्लीत राहूनही आम्ही अजूनही पाळली आहे. या जाड्या आट्याचे गाकर, धपाटे आणि बाट्या पण खूप छान होतात. उकरपेंडी करताना पाणी वा ताक एकदम न टाकता हळूहळू थोडे थोडे शिंपडत गेले तर गिचका न होता उकरपेंडी मोकळी होते. कणीक पुरेशी भाजली गेली, की घरात खरपूस वास पसरतो. कढईत खाली लागणारी खरवड आवडत असेल, तर मुद्दाम खाली जरा लागू द्यावी. पाणी एक वाटी कणकेला साधारणपणे एक वाटी लागते. आंबटशौकीनांनी वर लिंबू पिळून घ्यावे, वा लिंबाचे गोड लोणचे घ्यावे. अहाहा... केलीच पाहिजे आजच उकरपेंडी.

In reply to by स्पंदना

काका, अधिक माहितीकरिता धन्यवाद. हो पूर्वी जाड कणिक दळून मग त्यापासून उकरपेंडी बनवली जायची. आता बहुतांशी रोजच्या पोळ्यांच्या कणकेपासूनच केली जाते.

In reply to by चित्रगुप्त

त्रिवेणी 02/05/2014 - 14:41
मी सुद्धा गहु जाडच दळून आणते. आणि उकड्पेंडी आणि बट्टीसाठी वापरते. एकटीचा स्वयंपाक असेल तर यावरच जेवण असते. सोबत कैरीचे लोणच मस्ट.

फारच छान..... ह्ये कराया पन सोप्पं वाटतया. आन् कामाच्या दिसाला तर..सकाळच्याला येक डाव कचकून हानलं,तर दुपारी चार वाजिपरेंत काय टेण्शण न्हाई. लै मस्त बगा.

पैसा 29/04/2014 - 09:42
आम्ही कोकणी लोक तांदुळाच्या पिठाची उकड करतो. साधारण अशीच. आता ही पाकृ सुद्धा करून बघेन!

In reply to by चित्रगुप्त

पैसा 29/04/2014 - 11:07
उप्पीट रव्याचं असतं. उकडीची पाककृती सानिकास्वप्नीलने दिली होती. http://www.misalpav.com/node/25093 आमच्याकडे बदल म्हणजे फोडणीत हळदसुद्धा असते आणि वरून कच्चं तेल घालून खातात. चाटण्यासारखी पातळ नसते. उप्पीटसारखी मऊ असते मात्र.

In reply to by पैसा

सूड 29/04/2014 - 14:43
उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि उपमा गव्हाच्या रव्याचा असं कुठेसं वाचलेलं होतं. नीटसं आठवत नाही. ह मो मराठेंच्या बालकांड मध्ये ते तांदळाच्या रव्यापासून अगदी उपम्यासारखाच पदार्थ करीत असत त्याला उप्पीट/उफीट संबोधल्याचं आठवतंय.

In reply to by प्रचेतस

स्पंदना 30/04/2014 - 06:13
आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा रवा भाजुन हळद घालुन करतो त्याला उप्पीट म्हणतो. उपमा हा पांढरा असतो अस मझ मत आहे? (येनी ऑब्जेक्शन?) अन उपम्यात हवे तर ओले वाटाणे, अथवा इतर भाज्या घालता येतात. तसेच उप्पीटाला आलं घालत नाहीत, उपम्याला चालत. हवी असेल तर उपम्याची रेसीपी टाकु शकते. फोटो मागु नका इतकेच.

In reply to by स्पंदना

पैसा 30/04/2014 - 09:23
असा गव्हाचा रवा भाजून कांदा हळद इ फोडणीत घालून आम्ही जो पदार्थ करतो त्याला तिखटमिठाचा शिरा/सांजा म्हणतो. तसेच गोड शिर्‍यात साखरेऐवजी गूळ घातला तर सांजा म्हणतो. रवा भाजून केलेलं आणि रवा न भाजता डायरेक्ट शिजवलेलं असाही काही फरक आहे. सौधिंडियन लोक रवा भाजत नाहीत बहुतेक.

सिफ़र 29/04/2014 - 10:54
धन्यवाद! उकरपेंडी हे नाव बरेच दिवसांनी कानावर पडलं.... प्रकार दर्जेदार आहे. पाण्याऐवजी ताक घालून नक्की करून खातो.

In reply to by दिपक.कुवेत

अरेरे .... खरे तर तांदूळाच्या पिठाच्या उकडीला ४ गोष्टींची आवश्यकता असते, १, कच्चा कांदा २, अति जहाल मिरच्या ३. कच्चे तेल (वरून घ्यायला) आणि ४. भरपूर मित्र. आता डोंबिवलीला आलास की, एकदा ह्या उकडीचा कट्टा करू या. (हा पदार्थ आमच्या मातोश्री फार मस्त करतात.)

अमोल मेंढे 29/04/2014 - 11:37
खास करुन ग्रामीण भागात घरोघरी बनवल्या जाणारा पदार्थ..लहानपणापासुन अतिशय आवडता. यात थोडीसी मसुराची अख्खी दाळ (रात्री भिजत घातलेली)तळुन घातली तर...व्वा व्वा..तोंडाले पानी सुटलं ना बे

समीरसूर 29/04/2014 - 15:54
लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे उकडपेंडी. आमच्याकडे उकडपेंडी किंवा फोडणीचं पीठ देखील म्हणतात. का कुणास ठाऊक पण मला उकडपेंडी वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खायला जास्त आवडते (जशी गरमगरम साबुदाणा खिचडी हिरव्यागार केळीच्या पानावर थोडी जास्तच चविष्ट लागते). आणि सोबत तोंडी लावायला फोडलेलाच कांदा हवा. आणि ताजे दही सोबत असेल तर सोने पे सुहागा! मजा आ जाता है! - उकडपेंडीसाठी तेल अंमळ जास्त लागते. डायेटवाल्यांसाठी हेड्स-अप. - कणकेची उकडपेंडी पचायला थोडी जड असते. पोट गच्च भरते. काही थकवणारी कामे करण्याआधी खाल्लीत तर नो प्रॉब्लेम! - ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी पचायला हलकी असते. लहानपणीच्या सुखद दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद :-)

सखी 29/04/2014 - 21:02
दिसतेय पाकृ, करुन बघायला पाहीजे, कणकेचा गिचका व्हायला नको, पण चित्रगुप्त यांनी दिलेल्या टीपा उपयोगी पडतील.

Prajakta२१ 29/04/2014 - 21:51
लहानपणी खायचो पण खूप गोळा गोळा व्हायची म्हणून नन्तर करणे बंदच केले आत्ता परत करून पाहीन :-) धन्यवाद

In reply to by Prajakta२१

चित्रगुप्त 30/04/2014 - 07:36
जास्त तेलाच्या फोडणीत कणीक खरपूस भाजली गेली की थोडे थोडे पाणी शिंपडत उलथन्याने हलवत राहिले तर गिचका होणार नाही. शेवटी झाकण ठेऊन वाफेवर थोडावेळ शिजू द्यावे.

इरसाल 30/04/2014 - 10:27
पाकृ छान. पण आमचं घोडं उकरपेंडी की उकड्पेंडी वर अडलय. ते उकर पेंडी म्हणजे पेंड किंवा ढेप उकरौन काढणारा घोडा समोर येतोय.

In reply to by मदनबाण

पण आमच्या कडे, तांदळाच्या पिठाची आणि ताक, आले, लसूण घालून करतात. आणि तसाही मी जूनमध्ये येत आहेच. पाऊस पडत असतांना का पदार्थ अधिक खूलतो.

राघवेंद्र 29/04/2014 - 00:28
आम्ही ज्वारीचे पीठ वापरुन असेच 'ज्वारीच्या पीठचे उप्पीट' बनवितो. ताका मुळे मस्त चव येते. आता कणिक वापरुन बघितले जाईल. धन्यवाद !!!

पाककृती आणि फोटो अगदी सुरेख. मागे इथे तांदळाच्या पीठाची उकड म्हणून एक पाककृती पहिली होती बनविण्याची पद्धत आणि जीन्नस थोडेफार सारखे वाटत आहेत. मी बनवून पाहीन सोप्पी पद्धती आहे.

In reply to by कपिलमुनी

आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक म्हणतो. पाणी घालून तिंबून घेतली तरी किंवा नुसते पीठ असले तरी. प्रांतानुसार शब्दांमधला फरक असेल.

माझा आणखी एक आवडता पदार्थ. आमच्याकडे उकरपेंडी शेंगदाणे न घालता केली जाते. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर घातल्यास अप्रतिम चव लागते.

चित्रगुप्त 29/04/2014 - 08:48
अनपेक्षितपणे 'उकरपेंडी' हा अत्यंत आवडीचा पदार्थ इथे बघून फार आनंद झाला. धागाकर्तीला अनेक धन्यवाद. हा पदार्थ मध्यप्रदेशात, खास करून माळव्यात आवडीने केला जातो (वा जात असे) त्यासाठी (आता दुर्लभ झालेल्या) माळवी गव्हाचा जाडा आटा मुद्दाम दळवून घेतला जातो. ही परंपरा गेली छत्तीस वर्षे दिल्लीत राहूनही आम्ही अजूनही पाळली आहे. या जाड्या आट्याचे गाकर, धपाटे आणि बाट्या पण खूप छान होतात. उकरपेंडी करताना पाणी वा ताक एकदम न टाकता हळूहळू थोडे थोडे शिंपडत गेले तर गिचका न होता उकरपेंडी मोकळी होते. कणीक पुरेशी भाजली गेली, की घरात खरपूस वास पसरतो. कढईत खाली लागणारी खरवड आवडत असेल, तर मुद्दाम खाली जरा लागू द्यावी. पाणी एक वाटी कणकेला साधारणपणे एक वाटी लागते. आंबटशौकीनांनी वर लिंबू पिळून घ्यावे, वा लिंबाचे गोड लोणचे घ्यावे. अहाहा... केलीच पाहिजे आजच उकरपेंडी.

In reply to by स्पंदना

काका, अधिक माहितीकरिता धन्यवाद. हो पूर्वी जाड कणिक दळून मग त्यापासून उकरपेंडी बनवली जायची. आता बहुतांशी रोजच्या पोळ्यांच्या कणकेपासूनच केली जाते.

In reply to by चित्रगुप्त

त्रिवेणी 02/05/2014 - 14:41
मी सुद्धा गहु जाडच दळून आणते. आणि उकड्पेंडी आणि बट्टीसाठी वापरते. एकटीचा स्वयंपाक असेल तर यावरच जेवण असते. सोबत कैरीचे लोणच मस्ट.

फारच छान..... ह्ये कराया पन सोप्पं वाटतया. आन् कामाच्या दिसाला तर..सकाळच्याला येक डाव कचकून हानलं,तर दुपारी चार वाजिपरेंत काय टेण्शण न्हाई. लै मस्त बगा.

पैसा 29/04/2014 - 09:42
आम्ही कोकणी लोक तांदुळाच्या पिठाची उकड करतो. साधारण अशीच. आता ही पाकृ सुद्धा करून बघेन!

In reply to by चित्रगुप्त

पैसा 29/04/2014 - 11:07
उप्पीट रव्याचं असतं. उकडीची पाककृती सानिकास्वप्नीलने दिली होती. http://www.misalpav.com/node/25093 आमच्याकडे बदल म्हणजे फोडणीत हळदसुद्धा असते आणि वरून कच्चं तेल घालून खातात. चाटण्यासारखी पातळ नसते. उप्पीटसारखी मऊ असते मात्र.

In reply to by पैसा

सूड 29/04/2014 - 14:43
उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि उपमा गव्हाच्या रव्याचा असं कुठेसं वाचलेलं होतं. नीटसं आठवत नाही. ह मो मराठेंच्या बालकांड मध्ये ते तांदळाच्या रव्यापासून अगदी उपम्यासारखाच पदार्थ करीत असत त्याला उप्पीट/उफीट संबोधल्याचं आठवतंय.

In reply to by प्रचेतस

स्पंदना 30/04/2014 - 06:13
आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा रवा भाजुन हळद घालुन करतो त्याला उप्पीट म्हणतो. उपमा हा पांढरा असतो अस मझ मत आहे? (येनी ऑब्जेक्शन?) अन उपम्यात हवे तर ओले वाटाणे, अथवा इतर भाज्या घालता येतात. तसेच उप्पीटाला आलं घालत नाहीत, उपम्याला चालत. हवी असेल तर उपम्याची रेसीपी टाकु शकते. फोटो मागु नका इतकेच.

In reply to by स्पंदना

पैसा 30/04/2014 - 09:23
असा गव्हाचा रवा भाजून कांदा हळद इ फोडणीत घालून आम्ही जो पदार्थ करतो त्याला तिखटमिठाचा शिरा/सांजा म्हणतो. तसेच गोड शिर्‍यात साखरेऐवजी गूळ घातला तर सांजा म्हणतो. रवा भाजून केलेलं आणि रवा न भाजता डायरेक्ट शिजवलेलं असाही काही फरक आहे. सौधिंडियन लोक रवा भाजत नाहीत बहुतेक.

सिफ़र 29/04/2014 - 10:54
धन्यवाद! उकरपेंडी हे नाव बरेच दिवसांनी कानावर पडलं.... प्रकार दर्जेदार आहे. पाण्याऐवजी ताक घालून नक्की करून खातो.

In reply to by दिपक.कुवेत

अरेरे .... खरे तर तांदूळाच्या पिठाच्या उकडीला ४ गोष्टींची आवश्यकता असते, १, कच्चा कांदा २, अति जहाल मिरच्या ३. कच्चे तेल (वरून घ्यायला) आणि ४. भरपूर मित्र. आता डोंबिवलीला आलास की, एकदा ह्या उकडीचा कट्टा करू या. (हा पदार्थ आमच्या मातोश्री फार मस्त करतात.)

अमोल मेंढे 29/04/2014 - 11:37
खास करुन ग्रामीण भागात घरोघरी बनवल्या जाणारा पदार्थ..लहानपणापासुन अतिशय आवडता. यात थोडीसी मसुराची अख्खी दाळ (रात्री भिजत घातलेली)तळुन घातली तर...व्वा व्वा..तोंडाले पानी सुटलं ना बे

समीरसूर 29/04/2014 - 15:54
लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे उकडपेंडी. आमच्याकडे उकडपेंडी किंवा फोडणीचं पीठ देखील म्हणतात. का कुणास ठाऊक पण मला उकडपेंडी वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खायला जास्त आवडते (जशी गरमगरम साबुदाणा खिचडी हिरव्यागार केळीच्या पानावर थोडी जास्तच चविष्ट लागते). आणि सोबत तोंडी लावायला फोडलेलाच कांदा हवा. आणि ताजे दही सोबत असेल तर सोने पे सुहागा! मजा आ जाता है! - उकडपेंडीसाठी तेल अंमळ जास्त लागते. डायेटवाल्यांसाठी हेड्स-अप. - कणकेची उकडपेंडी पचायला थोडी जड असते. पोट गच्च भरते. काही थकवणारी कामे करण्याआधी खाल्लीत तर नो प्रॉब्लेम! - ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी पचायला हलकी असते. लहानपणीच्या सुखद दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद :-)

सखी 29/04/2014 - 21:02
दिसतेय पाकृ, करुन बघायला पाहीजे, कणकेचा गिचका व्हायला नको, पण चित्रगुप्त यांनी दिलेल्या टीपा उपयोगी पडतील.

Prajakta२१ 29/04/2014 - 21:51
लहानपणी खायचो पण खूप गोळा गोळा व्हायची म्हणून नन्तर करणे बंदच केले आत्ता परत करून पाहीन :-) धन्यवाद

In reply to by Prajakta२१

चित्रगुप्त 30/04/2014 - 07:36
जास्त तेलाच्या फोडणीत कणीक खरपूस भाजली गेली की थोडे थोडे पाणी शिंपडत उलथन्याने हलवत राहिले तर गिचका होणार नाही. शेवटी झाकण ठेऊन वाफेवर थोडावेळ शिजू द्यावे.

इरसाल 30/04/2014 - 10:27
पाकृ छान. पण आमचं घोडं उकरपेंडी की उकड्पेंडी वर अडलय. ते उकर पेंडी म्हणजे पेंड किंवा ढेप उकरौन काढणारा घोडा समोर येतोय.

In reply to by मदनबाण

पण आमच्या कडे, तांदळाच्या पिठाची आणि ताक, आले, लसूण घालून करतात. आणि तसाही मी जूनमध्ये येत आहेच. पाऊस पडत असतांना का पदार्थ अधिक खूलतो.
नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळी खायला केला जाणारा हा विदर्भातील एक खाद्य प्रकार. साहित्य: २ वाट्या कणिक ४-५ कढीपत्त्याची पाने २-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट १-२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून शेंगदाणे मीठ चवीनुसार चिमुटभर साखर २ मोठे चमचे तेल मोहरी, हिंग https://lh5.googleusercontent.com/-gaTXBXc0ofU/U16hLlXMmRI/AAAAAAAAC5A/j3TJQhN5Zac/w866-h577-no/DSC_0243.JPG कृती: सर्वप्रथम कणिक नुस

मैत्र

सुवर्णमयी ·

सुवर्णमयी 29/04/2014 - 22:32
या पोस्टला प्रतिसाद देणा-या, पुस्तक डाऊनलोड करणा-या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी पुस्तक डाऊनलोड केले त्यांनी त्याविषयी अधिकाधिक लोकांना सांगा ही विनंती.

सुवर्णमयी 30/04/2014 - 19:20
रजिस्टर करा... सॅपल फाईल हे पूर्ण ईबुक नाही.. ते करायचे नसेल तर इथे व्यनि ने ईमेल दिला तर मी पाठवेन. धन्यवाद

In reply to by सुवर्णमयी

बहुगुणी 07/05/2014 - 23:56
'शॉपिंग कार्ट' मधली दोन्ही pdf पुस्तकं (मैत्र आणि काही नोंदी) नेमकी कुठे मिळतील ते कळलं नाही, इमेल मध्ये आलेली नाहीत आणि checkout च्या पानावर ती Purchase List मध्ये Order completed या तक्त्यात दिसताहेत. शक्य झालं तर कृपया इमेल वर पाठवा, व्यनि करतो आहे. दोन्ही पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल तुम्हाला आणि श्रीमती मोडकांना धन्यवाद!

सुवर्णमयी 29/04/2014 - 22:32
या पोस्टला प्रतिसाद देणा-या, पुस्तक डाऊनलोड करणा-या सर्वांचे मी आभार मानते. ज्यांनी पुस्तक डाऊनलोड केले त्यांनी त्याविषयी अधिकाधिक लोकांना सांगा ही विनंती.

सुवर्णमयी 30/04/2014 - 19:20
रजिस्टर करा... सॅपल फाईल हे पूर्ण ईबुक नाही.. ते करायचे नसेल तर इथे व्यनि ने ईमेल दिला तर मी पाठवेन. धन्यवाद

In reply to by सुवर्णमयी

बहुगुणी 07/05/2014 - 23:56
'शॉपिंग कार्ट' मधली दोन्ही pdf पुस्तकं (मैत्र आणि काही नोंदी) नेमकी कुठे मिळतील ते कळलं नाही, इमेल मध्ये आलेली नाहीत आणि checkout च्या पानावर ती Purchase List मध्ये Order completed या तक्त्यात दिसताहेत. शक्य झालं तर कृपया इमेल वर पाठवा, व्यनि करतो आहे. दोन्ही पुस्तकांच्या उपलब्धतेबद्दल तुम्हाला आणि श्रीमती मोडकांना धन्यवाद!
सर्व फोरम्स वर श्रावण मोडक याच्या लेखनाचे दुवे एकत्रित केलेले आहेत. त्याचे पुस्तक वा ईबुक कालांतराने होणार होतेच. कमीत कमी किमतीची वा फ्री ईबुक्स हा त्यांचा आणि साहित्यसंस्कृतीचा एकमत असलेला सुरुवातीपासूनचा महत्त्वाचा मुद्दा! त्या अनुषंगाने उचलेले हे आणखी एक पाऊल.- श्रावण मोडक यांच्या लेखनातली व्यक्तीचित्र आता ई बुक स्वरूपात उपलब्ध आहेत.लवकरच त्यांच्या कथा आणि काही नोंदी यांचे ईबुकही प्रकाशित होईल. त्याचे सर्व हक्क श्रीमती लीला मोडक यांच्याकडे आहेत.

शांत अरनब गोस्वामी ,निश्चल वागळे आणि साधेसुधे भारतीय न्युज चॅनेल्स

मारवा ·

एसमाळी 28/04/2014 - 20:23
मला ndtv news सगळ्यात चांगला वाटतो.रविश की रिपोर्ट,बाबा का ढाबा,विनोद दुआ अलिकडे दिसत नाहीपण त्याचा जायका इंडिया का मस्त कार्यक्रम आहे. मराठित abp maza चांगलय. बाकी चॅनलच्या वाट्याला जात नाही.

दुश्यन्त 28/04/2014 - 22:49
..खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.+१ रविश कि रिपोर्ट आणि एकूणच त्याच निवेदन खरोखर नाविन्यपूर्ण असत.मराठीमध्ये प्रसन्न जोशी (एबीपी माझा) संतुलित वाटतो.

पगला गजोधर 29/04/2014 - 10:23
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी ….

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 29/04/2014 - 10:28
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी …. नुकतेच त्यांनी, वाराणसी म्हणजे फक्त नदीघाट परिसर नसुन (कि जो सध्या प्रोजेक्ट केला जातोय), वाराणसीचे खरे व्यापक रूप, दर्शकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला …।

मदनबाण 03/05/2014 - 09:38
मला निधी कुलपती फार पहिल्या पासुन आवडते... तिचे बोलणे,विषयाचे हाताळणे,मांडणी सर्वच झकास शिवाय अत्यंत हुशार आहे.अर्थात ती आता एनडीटीव्हीवर आहे आणि हा न्यूज चॅनल मला तितकासा आवडत नाही. एकेकाळी Prannoy Roy यांच्या वर्ल्ड धीस विक यांच्या कार्यक्रमाचा मी चाहता होतो... पण एनडीटीव्हीचा नाही. त्याच्या सुरवातीला जो तबला वाजवला गेला होता त्याचा अत्यंत चाहता होतो... ते संगीत आजही मला मोहनी घालते.अर्थात त्यातल्या बातम्या आल्याच. त्या नंतर आजतक चे सुरेंद्र प्रताप सिंग { एस पी सिंग} ह्यांचा देखील मी चाहता होतो... ये थी खबरे आज तक इंतजार किजीये कल तक ,तसेच सेंस्नेक्स लुडक गया इं त्यांची काही वाक्ये अजरामर झालेली आहेत. आता अरनब गोस्वामी... तो आवडतो,उतम बोलतो पण डिबेट मधला गोंधळ आणि आवाजांची पातळी ही फारच जास्त असते... त्यामुळे अनेकदा डिबेट कम राडा वाटतो.बट ही स्टिल ही रॉक्स...

In reply to by मदनबाण

धन्या 03/05/2014 - 23:16
तबला अफलातून वाजवला आहे. मी ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली लोकगीते केवळ त्यातील टीपेच्या तबल्यासाठी ऐकत असे. :)

In reply to by प्रसाद भागवत

मदनबाण 05/05/2014 - 14:14
अच्छा ! हे मला माहित नव्हते... २ वॄत्त निवेदिकांचे नाव सांगायचे राहिले, ते म्हणजे सलमा सुल्तना आणि सरला महेश्वरी. सरला महेश्वरीच्या साड्यांची फार खासियत होती. :)

पैसा 03/05/2014 - 11:18
मस्त लिहिलंय! या कोंबड्या झुंजवण्याच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं तर माझ्या नवर्‍याला या असल्या "चर्चा" आणि "एन्काउंटर" हा कार्यक्रम दोन्ही सारखेच आवडतात! त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत असा माझा समज झाला आहे! :D

तिमा 03/05/2014 - 11:48
या मौलिक चर्चांशिवाय आपल्या हिंदीच्या ज्ञानात किती भर पडते! शाळेत अगदी पाचवीपासून हिंदी शिकून आणि हिंदी सिनेमांवर पोसूनही, हे चॅनेल्स येईपर्यंत मला, 'दमक्कल, बनाम, पारी, रुझान्,सियासी,तहत आणि असे अनेक शब्द माहित नव्हते.

झी बिझनेसचा अमीश देवगन (आउट्पुट एडिटर) हा कायम फुरफुरत असतो प्रश्नांची मशिनगन चालु असते त्याचा चेहरा व फुरफुरताना फुगलेल्या नाकपुड्या बघितल्या की बीएसई समोरील बैलाची आठवण येते. डिट्टो दिसतोही तसाच.

सुहासदवन 03/05/2014 - 12:31
सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा न्युज अँकर म्हणून अर्नब गोस्वामीचे नाव घेतले जाते. मग भले त्याचे ईंग्रजी कितीही उच्च असो किंवा तो कितीही हजरजवाबाबी असो. त्याची अपेक्षा असते कि त्याच्या कार्यक्रमांत केवळ त्यानेच बोलले पाहिजे आणि इतरांनी ऐकले पाहिजे. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संबधित व्यक्तीने द्यायच्या आधीच तो त्याचे वाक्य तोडून स्वतःचे मत किंवा प्रश्न किंवा उत्तर किंवा असेच काही मध्ये घुसडतो. त्याच्या मते त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ तशीच दिली गेली पाहिजेत, जशी त्याच्याकडे त्याच्या माणसांनी पुरविलेली असते आणि केवळ तीच उत्तरे खरी आहेत असे तो मानतो आणि उत्तरे तशी नसतील तर "nation wants to know" ह्या टॅग लाईन खाली लगेच तो बाहू सरसावून बोलता होतो. त्याच्या कार्यक्रमांत आलेली मंडळी बहुतेक करून नेते मंडळी असतात. दुर्दैवाने आज जवळ जवळ प्रत्येक नेता किंवा व्यक्ती, थोड्या फार प्रमाणात, जाणते-अजाणतेपणी कोणत्या न कोणत्या मोहात फसलेली असतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमात अर्नबच्या जाळ्यात आणि त्याच्या प्रश्नांत फसतात. समोरचा जर धीट किंवा योग्य बोलणारा नसेल तरच अर्नब त्यांना भारी पडतो नाहीतर अनेक वेळेला मातब्बर मंडळींनी अर्नबच्या कार्यक्रमांत त्याच्या फालतू आणि कंटाळवाण्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्याची बोलती बंद केलेली आहे. सतत स्वत:चे मुद्दे पुढे पुढे रेटायच्या नादापायी अर्नबच नव्हे तर इतरही अनेक न्युज अँकरनी ह्या पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवली आहे. समाजात जे काही दिसते ते पत्रकारितेने जनतेपर्यंत सपाट आरश्याप्रमाणे जसे आहे तसे दाखविले पाहिजे. पण आजची ही पत्रकारिता समाजातील अनेक लहान सहान घटना बहिर्वक्री भिंगाप्रमाणे मोठया करून दाखवितात नाहीतर अनेक महत्वाच्या घटना अंतर्वक्री भिंगाप्रमाणे लहान करून दाखवितात, ज्याचा समाजावर नकोसा असणारा परिणाम होतो.

ramjya 03/05/2014 - 12:33
न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही, पण बातमी म्हटंले की रेडिअओ वरील सकाळी येणारा एक आवाज हमेशा आठवतो, " आकाश्वाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...ठळक बातम्या..."

हाच अरनब जेव्हा स्टुडिओत बसुन स्टुडिओबाहेरील व्यक्तिला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा साउंड डिलेमुळे समोरच्याचा प्रतिसाद मिळण्यापूर्वीच हा तोच प्रश्न पुन्हा विचारतो. पुढे हा प्रश्न-उत्तराचा गुंता वाढतच जातो, कोणाचेच बोलने नीट कळत नाही. साउंड डिलेसारख्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अरनब व टाइम्स नाउला नसावे ह्याचे आश्चर्य वाटते.

मराठी बातमीपत्र आणी चर्चासत्र हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा कैकपटीने सरस असतात असे मत नोंदवतो.

एसमाळी 28/04/2014 - 20:23
मला ndtv news सगळ्यात चांगला वाटतो.रविश की रिपोर्ट,बाबा का ढाबा,विनोद दुआ अलिकडे दिसत नाहीपण त्याचा जायका इंडिया का मस्त कार्यक्रम आहे. मराठित abp maza चांगलय. बाकी चॅनलच्या वाट्याला जात नाही.

दुश्यन्त 28/04/2014 - 22:49
..खास करुन रवीश नावाचा निवेदक आणि अभिज्ञान प्रकाश हे अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो.+१ रविश कि रिपोर्ट आणि एकूणच त्याच निवेदन खरोखर नाविन्यपूर्ण असत.मराठीमध्ये प्रसन्न जोशी (एबीपी माझा) संतुलित वाटतो.

पगला गजोधर 29/04/2014 - 10:23
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी ….

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 29/04/2014 - 10:28
..खास करुन रवीश नावाचा निवेदक अतिशय डीसेंट मला वाटतात. रविश तर इतक्या साध्या शैलीने कार्यक्रम चालवितो व भडकपणा टाळतो व अशा दुर्गम ठीकाणी जाउन रीपोर्टींग करतो की मला तर तो फ़ार आवडतो....अगदी अगदी …. नुकतेच त्यांनी, वाराणसी म्हणजे फक्त नदीघाट परिसर नसुन (कि जो सध्या प्रोजेक्ट केला जातोय), वाराणसीचे खरे व्यापक रूप, दर्शकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला …।

मदनबाण 03/05/2014 - 09:38
मला निधी कुलपती फार पहिल्या पासुन आवडते... तिचे बोलणे,विषयाचे हाताळणे,मांडणी सर्वच झकास शिवाय अत्यंत हुशार आहे.अर्थात ती आता एनडीटीव्हीवर आहे आणि हा न्यूज चॅनल मला तितकासा आवडत नाही. एकेकाळी Prannoy Roy यांच्या वर्ल्ड धीस विक यांच्या कार्यक्रमाचा मी चाहता होतो... पण एनडीटीव्हीचा नाही. त्याच्या सुरवातीला जो तबला वाजवला गेला होता त्याचा अत्यंत चाहता होतो... ते संगीत आजही मला मोहनी घालते.अर्थात त्यातल्या बातम्या आल्याच. त्या नंतर आजतक चे सुरेंद्र प्रताप सिंग { एस पी सिंग} ह्यांचा देखील मी चाहता होतो... ये थी खबरे आज तक इंतजार किजीये कल तक ,तसेच सेंस्नेक्स लुडक गया इं त्यांची काही वाक्ये अजरामर झालेली आहेत. आता अरनब गोस्वामी... तो आवडतो,उतम बोलतो पण डिबेट मधला गोंधळ आणि आवाजांची पातळी ही फारच जास्त असते... त्यामुळे अनेकदा डिबेट कम राडा वाटतो.बट ही स्टिल ही रॉक्स...

In reply to by मदनबाण

धन्या 03/05/2014 - 23:16
तबला अफलातून वाजवला आहे. मी ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली लोकगीते केवळ त्यातील टीपेच्या तबल्यासाठी ऐकत असे. :)

In reply to by प्रसाद भागवत

मदनबाण 05/05/2014 - 14:14
अच्छा ! हे मला माहित नव्हते... २ वॄत्त निवेदिकांचे नाव सांगायचे राहिले, ते म्हणजे सलमा सुल्तना आणि सरला महेश्वरी. सरला महेश्वरीच्या साड्यांची फार खासियत होती. :)

पैसा 03/05/2014 - 11:18
मस्त लिहिलंय! या कोंबड्या झुंजवण्याच्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं तर माझ्या नवर्‍याला या असल्या "चर्चा" आणि "एन्काउंटर" हा कार्यक्रम दोन्ही सारखेच आवडतात! त्यामुळे दोन्ही सारखेच आहेत असा माझा समज झाला आहे! :D

तिमा 03/05/2014 - 11:48
या मौलिक चर्चांशिवाय आपल्या हिंदीच्या ज्ञानात किती भर पडते! शाळेत अगदी पाचवीपासून हिंदी शिकून आणि हिंदी सिनेमांवर पोसूनही, हे चॅनेल्स येईपर्यंत मला, 'दमक्कल, बनाम, पारी, रुझान्,सियासी,तहत आणि असे अनेक शब्द माहित नव्हते.

झी बिझनेसचा अमीश देवगन (आउट्पुट एडिटर) हा कायम फुरफुरत असतो प्रश्नांची मशिनगन चालु असते त्याचा चेहरा व फुरफुरताना फुगलेल्या नाकपुड्या बघितल्या की बीएसई समोरील बैलाची आठवण येते. डिट्टो दिसतोही तसाच.

सुहासदवन 03/05/2014 - 12:31
सर्वात फालतू आणि वेळेचा अपव्यय करणारा न्युज अँकर म्हणून अर्नब गोस्वामीचे नाव घेतले जाते. मग भले त्याचे ईंग्रजी कितीही उच्च असो किंवा तो कितीही हजरजवाबाबी असो. त्याची अपेक्षा असते कि त्याच्या कार्यक्रमांत केवळ त्यानेच बोलले पाहिजे आणि इतरांनी ऐकले पाहिजे. म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संबधित व्यक्तीने द्यायच्या आधीच तो त्याचे वाक्य तोडून स्वतःचे मत किंवा प्रश्न किंवा उत्तर किंवा असेच काही मध्ये घुसडतो. त्याच्या मते त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ तशीच दिली गेली पाहिजेत, जशी त्याच्याकडे त्याच्या माणसांनी पुरविलेली असते आणि केवळ तीच उत्तरे खरी आहेत असे तो मानतो आणि उत्तरे तशी नसतील तर "nation wants to know" ह्या टॅग लाईन खाली लगेच तो बाहू सरसावून बोलता होतो. त्याच्या कार्यक्रमांत आलेली मंडळी बहुतेक करून नेते मंडळी असतात. दुर्दैवाने आज जवळ जवळ प्रत्येक नेता किंवा व्यक्ती, थोड्या फार प्रमाणात, जाणते-अजाणतेपणी कोणत्या न कोणत्या मोहात फसलेली असतात, त्यामुळे ह्या कार्यक्रमात अर्नबच्या जाळ्यात आणि त्याच्या प्रश्नांत फसतात. समोरचा जर धीट किंवा योग्य बोलणारा नसेल तरच अर्नब त्यांना भारी पडतो नाहीतर अनेक वेळेला मातब्बर मंडळींनी अर्नबच्या कार्यक्रमांत त्याच्या फालतू आणि कंटाळवाण्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्याची बोलती बंद केलेली आहे. सतत स्वत:चे मुद्दे पुढे पुढे रेटायच्या नादापायी अर्नबच नव्हे तर इतरही अनेक न्युज अँकरनी ह्या पत्रकारितेची विश्वासार्हता धुळीला मिळवली आहे. समाजात जे काही दिसते ते पत्रकारितेने जनतेपर्यंत सपाट आरश्याप्रमाणे जसे आहे तसे दाखविले पाहिजे. पण आजची ही पत्रकारिता समाजातील अनेक लहान सहान घटना बहिर्वक्री भिंगाप्रमाणे मोठया करून दाखवितात नाहीतर अनेक महत्वाच्या घटना अंतर्वक्री भिंगाप्रमाणे लहान करून दाखवितात, ज्याचा समाजावर नकोसा असणारा परिणाम होतो.

ramjya 03/05/2014 - 12:33
न्युज चॅनेल जास्त पाहण्यात येत नाही, पण बातमी म्हटंले की रेडिअओ वरील सकाळी येणारा एक आवाज हमेशा आठवतो, " आकाश्वाणी पुणे, भालचंद्र जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...ठळक बातम्या..."

हाच अरनब जेव्हा स्टुडिओत बसुन स्टुडिओबाहेरील व्यक्तिला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा साउंड डिलेमुळे समोरच्याचा प्रतिसाद मिळण्यापूर्वीच हा तोच प्रश्न पुन्हा विचारतो. पुढे हा प्रश्न-उत्तराचा गुंता वाढतच जातो, कोणाचेच बोलने नीट कळत नाही. साउंड डिलेसारख्या तांत्रिक बाबींचे ज्ञान अरनब व टाइम्स नाउला नसावे ह्याचे आश्चर्य वाटते.

मराठी बातमीपत्र आणी चर्चासत्र हिंदी वाहिन्यांवरील कार्यक्रमांपेक्षा कैकपटीने सरस असतात असे मत नोंदवतो.
भारतीय टी.व्ही न्युज चॅनल्स च्या संख्येत गेल्या पाच वर्षांत लक्षणीय/अनाकलनीय/असहनीय वाढ झालेली आहे. त्यात मी केवळ हिन्दी-मराठी-इंग्रजी न्युज वाहीन्यांवीषयी बोलतोय. बाकी सध्या बाजुला ठेउयात. तर या नव्या मीडीयाने अनेक नवनिवेदकांची सुनामी आलेली आहे. अनेक नव्या चेहरयांना संधी मिळालेली आहे व अति उत्साहाने सारेच कामाला लागले आहेत. व सध्याचा निवडणुकी चा सीझन तर वृत्त निवेदकांचा (विणीच्या हंगामा सारखा) हंगाम असतो. यात निवेदकांच्या प्रतिभेला जणु नवा जन्म लाभतो. यात प्रथम भारतीय न्युज चॅनल्स ची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती बघुयात.