मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

गावाकडच्या गोष्टी : २

साहना ·

Rajesh188 13/02/2021 - 15:48
गावच्या देवळा मध्ये देवाची पूजा अर्चा करण्यासाठी गुरव असतात .आमच्या गावात पण गुरव च आहेत. भटजी असतात हे मला नवीनच आहे. शहरात काय पद्धत आहे हे माहीत नाही पण ग्रामीण भागात गुरव च असतात. तेली लोक वर्षभर जेवढे लागेल समई ला तेल ते सर्व पुरवतात. घडशी लोक नगरा वाजवतात. असे प्रतेकाची जबाबदारी ठरलेली असते.

In reply to by Rajesh188

कोकणात, जास्त करून गुरव असतात ... कौल लावणे, हे मुख्य काम. कुणी कौल लावायला घेतला की मी मुद्दाम जातो.छान वेळ जातो. पण, आमच्या गावातील गुरव लुबाडत नाहीत.

अजून लिहा.... व्यक्ति तितक्या प्रकृती असतात... गावांत रहायचे असेल तर, अंगी नाना कळा असाव्या लागतात. कोण कधी पलटी मारेल काही सांगता येत नाही ... माणसाला जाती दोनच, एक फसवणारे आणि दुसरे फसवून घेणारे.

कंजूस 13/02/2021 - 17:59
तुमची कथा एक नमुना आहे. लहानपणी मामाच्या गावाला जात असू. लहान असल्याने सर्वच सागितले नसे पण इतरांना माहिती असे. गावात इरसाल नमुने असतात आणि एक दोन टोळकी सर्व माहित्या पसरवण्याचे काम करे. खूप मजेदार गोष्टी घडतात. काही वाकप्रचार गावठी असतात. " अरे हे दोघे कट्टर विरोधक ना? मग हा गप्प असा झाला?" "मोठ्ठा पाव टाकला त्याला."

सौंदाळा 13/02/2021 - 20:41
हा भागही मस्तच. आमच्या गोव्यातील (माजोरड्या) पुरोहिताची आठवण झाली.

बाप्पू 13/02/2021 - 22:33
लेखन आवडले. असेच आणखी अनुभव असतील.. त्यामुळे पुढील लेखाच्या प्रतीक्षेत. BTW आमच्या गावी देखील असाच एक भटजी होता.. लोकांनी खूप डोक्यावर घेतले होते पण नंतर मंदिरातच दारू पिऊन लघवी करताना सापडला. मी पुण्याला राहायला आलो तेव्हा शनिवारी मारुतीच्या मंदिरात जात असे. तिथे एकदा आरतीच्या वेळी जाण्याचा योग आला. लहान मुले जसे गाणे पूर्ण येत नसले की एका गाण्याचे कडवे दुसऱ्या गाण्यात.. आणि शब्द आठवले नाही की फक्तं चाल म्हणायची.. तश्या पद्धतीने आरती चालली होती. कधी दुर्गे दुर्गट भारी तर मध्येच युगे अठ्ठावीस विटेवरी उभा.. आणि मध्येच फक्त चालीवर hmmm... अश्यापद्धतीनेआरती झाल्यावर सर्व लोक भटजी च्या पाया पडू लागले. मी मात्र कोपरापासून हाथ जोडले आणि बाहेरची वाट धरली..

इतर चर्चां सुरु केल्या तर किस पाडून २०० प्रतिक्रिया येतात पण >> ऑन अ लाईट नोट, त्यातल्या पन्नासेक तुमच्या असतात :D माझ्या मते असल्या साहित्याला जास्त प्रतिक्रिया आल्या पाहिजेत. >> तुमच्या चर्चा लेखनाचा मी विशेष फॅन नाही. खरंतर ते पटत नाहीत बऱ्याचदा. पण या वाक्याला १००० % सहमत, पूर्ण अनुमोदन अन् पाठिंबा. माझे गांवातील अनुभव ह्यांची शिदोरी बरीच मोठी आहे. त्यामुळे लोकांना आवडत असतील तर आणखीन खूप लिहीन. >> इन्शा गणपती, खूप लिहा. गावाकडच्या गोष्टी नेहमीच रोचक असतात. गावागणिक चव, भाषा अन किस्से बदलत राहतात. कथा अतिशय झक्कास आहे. अगदी शंकर पाटील आणि दमा यांच्या वळणाची. कोकणातील ग्रामीण लोकजीवन फारसे माहिती नसल्याने मजा येईल.

चौथा कोनाडा 14/02/2021 - 13:29
वामन भटजींचे व्यक्तिचित्र भारी रंगवलंय ! +१ प्रगती करायला "विनम्रता" ही मोठीच गुरूकिल्ली सापडलेली म्हणायची वामन भटजींना !
आताच्या भाषेंत सांगायचे तर मी त्याकाळचे टॉमबॉय किंवा नर्ड असावे.
हे आताच्या लेखनातून आणि प्रतिक्रियांमधून जाणवते की !

सविता००१ 17/02/2021 - 16:25
गावाकडच्या गोष्टी कधीही अनुभवलेल्या नाहीत. मात्र वाचल्या आहेत खूप. फार मस्त, ओघवती शैली आहे तुमची. जरूर लिहा.

Rajesh188 13/02/2021 - 15:48
गावच्या देवळा मध्ये देवाची पूजा अर्चा करण्यासाठी गुरव असतात .आमच्या गावात पण गुरव च आहेत. भटजी असतात हे मला नवीनच आहे. शहरात काय पद्धत आहे हे माहीत नाही पण ग्रामीण भागात गुरव च असतात. तेली लोक वर्षभर जेवढे लागेल समई ला तेल ते सर्व पुरवतात. घडशी लोक नगरा वाजवतात. असे प्रतेकाची जबाबदारी ठरलेली असते.

In reply to by Rajesh188

कोकणात, जास्त करून गुरव असतात ... कौल लावणे, हे मुख्य काम. कुणी कौल लावायला घेतला की मी मुद्दाम जातो.छान वेळ जातो. पण, आमच्या गावातील गुरव लुबाडत नाहीत.

अजून लिहा.... व्यक्ति तितक्या प्रकृती असतात... गावांत रहायचे असेल तर, अंगी नाना कळा असाव्या लागतात. कोण कधी पलटी मारेल काही सांगता येत नाही ... माणसाला जाती दोनच, एक फसवणारे आणि दुसरे फसवून घेणारे.

कंजूस 13/02/2021 - 17:59
तुमची कथा एक नमुना आहे. लहानपणी मामाच्या गावाला जात असू. लहान असल्याने सर्वच सागितले नसे पण इतरांना माहिती असे. गावात इरसाल नमुने असतात आणि एक दोन टोळकी सर्व माहित्या पसरवण्याचे काम करे. खूप मजेदार गोष्टी घडतात. काही वाकप्रचार गावठी असतात. " अरे हे दोघे कट्टर विरोधक ना? मग हा गप्प असा झाला?" "मोठ्ठा पाव टाकला त्याला."

सौंदाळा 13/02/2021 - 20:41
हा भागही मस्तच. आमच्या गोव्यातील (माजोरड्या) पुरोहिताची आठवण झाली.

बाप्पू 13/02/2021 - 22:33
लेखन आवडले. असेच आणखी अनुभव असतील.. त्यामुळे पुढील लेखाच्या प्रतीक्षेत. BTW आमच्या गावी देखील असाच एक भटजी होता.. लोकांनी खूप डोक्यावर घेतले होते पण नंतर मंदिरातच दारू पिऊन लघवी करताना सापडला. मी पुण्याला राहायला आलो तेव्हा शनिवारी मारुतीच्या मंदिरात जात असे. तिथे एकदा आरतीच्या वेळी जाण्याचा योग आला. लहान मुले जसे गाणे पूर्ण येत नसले की एका गाण्याचे कडवे दुसऱ्या गाण्यात.. आणि शब्द आठवले नाही की फक्तं चाल म्हणायची.. तश्या पद्धतीने आरती चालली होती. कधी दुर्गे दुर्गट भारी तर मध्येच युगे अठ्ठावीस विटेवरी उभा.. आणि मध्येच फक्त चालीवर hmmm... अश्यापद्धतीनेआरती झाल्यावर सर्व लोक भटजी च्या पाया पडू लागले. मी मात्र कोपरापासून हाथ जोडले आणि बाहेरची वाट धरली..

इतर चर्चां सुरु केल्या तर किस पाडून २०० प्रतिक्रिया येतात पण >> ऑन अ लाईट नोट, त्यातल्या पन्नासेक तुमच्या असतात :D माझ्या मते असल्या साहित्याला जास्त प्रतिक्रिया आल्या पाहिजेत. >> तुमच्या चर्चा लेखनाचा मी विशेष फॅन नाही. खरंतर ते पटत नाहीत बऱ्याचदा. पण या वाक्याला १००० % सहमत, पूर्ण अनुमोदन अन् पाठिंबा. माझे गांवातील अनुभव ह्यांची शिदोरी बरीच मोठी आहे. त्यामुळे लोकांना आवडत असतील तर आणखीन खूप लिहीन. >> इन्शा गणपती, खूप लिहा. गावाकडच्या गोष्टी नेहमीच रोचक असतात. गावागणिक चव, भाषा अन किस्से बदलत राहतात. कथा अतिशय झक्कास आहे. अगदी शंकर पाटील आणि दमा यांच्या वळणाची. कोकणातील ग्रामीण लोकजीवन फारसे माहिती नसल्याने मजा येईल.

चौथा कोनाडा 14/02/2021 - 13:29
वामन भटजींचे व्यक्तिचित्र भारी रंगवलंय ! +१ प्रगती करायला "विनम्रता" ही मोठीच गुरूकिल्ली सापडलेली म्हणायची वामन भटजींना !
आताच्या भाषेंत सांगायचे तर मी त्याकाळचे टॉमबॉय किंवा नर्ड असावे.
हे आताच्या लेखनातून आणि प्रतिक्रियांमधून जाणवते की !

सविता००१ 17/02/2021 - 16:25
गावाकडच्या गोष्टी कधीही अनुभवलेल्या नाहीत. मात्र वाचल्या आहेत खूप. फार मस्त, ओघवती शैली आहे तुमची. जरूर लिहा.
गावांत देवळे खूप पण चांगले चारित्र्य असलेले आणि शुचिर्भूतपणा सांभाळून असणारे भटजी कमी अशी स्थिती झाली आणि दुष्काळांत तेरावा महिना प्रमाणे गावांतील अत्यंत आदरणीय आणि गुरुतुल्य भटजी श्री जोशी बुवा ह्यांचे निधन झाले. जोशीबुआंचे सुपुत्र अतिशय धार्मिक असले तरी विश्व हिंदू परिषदेची मोठी जबाबदारी घेऊन ते उत्तर भारतांत फिरत असत त्यामुळे देवळांतील पुढचा भटजी कोण असा प्रसंग निर्माण झाला. देवळाच्या कमिटीने भरपूर विचार करून शेवटी काही नावे शॉर्टलिस्ट केली आणि मग एका भटजीला नियुक्त केले. ह्या भटजींचे नाव वामन भटजी आणि नावाप्रमाणेच मूर्ती खूपच लहान होती. ह्यांची पत्नी आणि दोन मुली गावांत आल्या.

गावाच्या गोष्टी : १

साहना ·

सौंदाळा 13/02/2021 - 08:44
जबरदस्त स्मरणरंजन, व्यक्तीचित्र, कॉमेडी सगळे एकदम वाचल्याचा अनुभव आला. २००७/८ ला लाडघरला गेलो होतो तेव्हा गावातून रिक्षा फिरत होती देवळसमोरच्या पटांगणात कोणतातरी चित्रपट दाखवणार होते, जायची खूप इच्छा होती पण आम्ही रविवारी दुपारी निघणार होतो आणि चित्रपट संध्याकाळी होता म्हणून राहून गेले. असो. सध्याच्या गदारोळी धाग्यांमध्ये हा लेख अजूनच उठून दिसला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आक्षेप... गदारोळ, हेच तर मिपाचे सामर्थ्य आहे ... मिपा इतके लेखन स्वातंत्र्य इतर कुठेही नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे ...

सुक्या 13/02/2021 - 11:56
वडील शिक्षक असल्यांमुळे हा टुरिंग थिएटर आणी ओपन एयर थिएटर हे दोन्ही अनुभवले आहेत. टुरिंग थिएटर वाला आठवडे बाजाराच्या दिवशी गावात कनात लाउन चित्रपट लावायचा. चित्रपट ही गावकडच्या पब्लिक साथी .. म्हणजे संत तुकाराम/ वहिणिंच्या बांगड्या टाइप. एकच रिळाची पेटी आनी प्रोजेक्टर घेउन हा फिरायचा. प्रत्येक गावातला मंडप वाला कनात लावायचा ... नंतर काही बंड्खोर मुलांनी वीसिआर आनी टीवी भाड्याने घेउन पडक्या वाड्यात राम तेरी चे शो लावले .. नंतर गोंधळ झाल तो वेगळा... पण गावात एक नियम मात्र सगळे पाळत . . १०वी ची परिक्षा आली की २ महिने .. कुणीही गावात चित्रपटचे शो लावले नाही . . ओपन एयर थिएटर पण हाच प्रकार परंतु थोडा प्रगत . . . म्हणजे सिनेमा चा पडदा मोट्ठा .. . अगदी सिनेमास्कोप वगेरे .. जवळ्पास प्रत्येक गावात एक ओपन एयर थिएटर. मग तोच सिनेमा आळीपाळी ने प्रत्येक गावात जाइ ... सगळ्या मजेदार म्हणजे ... रोज सायंकाळी चित्रपटाचे पोस्टर एका मोठ्या बोर्ड वर लावुन डफडे वाजवत वाजवत पुर्ण गावात फिरवले जाइ ..

Rajesh188 13/02/2021 - 12:49
कणाध लावून जेव्हा सिनेमा दाखवले जायचे तो काळ मी पण अनुभवला आहे .पण माझ्या गावात तरी स्व पैसे कमविण्यासाठी असे सिनेमे दाखवले जात नसत. काही समाज उपयोगी काम करावे असे तरुण मंडळी ची इच्छा झाली की ते फंड जमा करण्यासाठी सिनेमे आणत. सिनेमे हे मराठी च असत आणि कौटुंबिक कथा असलेल्या किंवा , छत्रपती वर असलेले असेच सिनेमे असतं. मराठी शाळेचे पटांगण खूप मोठे होते तिथे वीज,पाणी ह्याची पण सोय होती. दिवसभर गावात प्रचार केला जात असे. "याल तर हसलं न याल तर फसल ." ही लाईन असायचीच प्रचाराची. मग चारी बाजूंनी पडदे लावून जागा बंद केली जायची . स्त्रिया आणि पुरुष हे वेगळे बसत असतं. २ रुपये तिकीट होती त्या वेळी ९ किंवा १० la cinema सुरू होत असे. आणि जो फायदा होईल त्या पैसे चा समाज उपयोगी कार्य साठी च खर्च केला जात असे. नंतर माझ्या खूप लोक दुबई ला नोकरी निम्मित जात होती तेव्हा नसती national कंपनी चा vcr आणि सोनी कंपनीचे टीव्ही गावात दिसू लागले. मी vcr वर पाहिला बघितलेला सिनेमा म्हणजे बेताब आणि थिएटर मध्ये बघितलेला पहिला सिनेमा जय संतोषी ma

गवि 13/02/2021 - 13:14
उत्तम दर्जेदार मनोरंजक. अशा लिखाणाची मिपावर अत्यंत आवश्यकता आहे. बाकी त्या व्हिडिओ शो प्रकाराबद्दल, व्हिसीआरवर सिनेमे दाखवून त्याबदल्यात पैसे घेणे हे (बहुधा कोणत्याही तत्कालीन वैध व्यवसायाच्या व्याख्येत बसत नसल्याने) बेकायदेशीर होतं. त्यावर एक उपाय निघाल्याचं आठवतं. Snack bar अशा नावाने त्याचे काहीसे वैधीकरण करण्यात आले. सैंडविच किंवा भेळ वगैरे किरकोळ "snack" सिनेमा बघताना सर्व्ह करुन ते पैसे snacks साठी आहेत, सिनेमासाठी नाहीत.. अशी पळवाट... अर्थात व्यक्तिगत वापरासाठी असलेल्या व्हिडिओ कॅसेटचे सार्वजनिक प्रदर्शन तसे बेकायदेशीर म्हणता आले असते. पण अशा ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी ठरवणे धूसर होत असावे. असो.

In reply to by गवि

गेले ते दिन गेले .... VCR मध्ये निळी कॅसेट अडकायला आणि घरचे यायला, एक गांठ पडली की, 7-8 वेळा, गोट्या कपाळांत गेल्या आहेत.... VCR बरोबर, चमचा, चाकू, टेस्टर घेऊनच बसायला लागायचे...

सौंदाळा 13/02/2021 - 08:44
जबरदस्त स्मरणरंजन, व्यक्तीचित्र, कॉमेडी सगळे एकदम वाचल्याचा अनुभव आला. २००७/८ ला लाडघरला गेलो होतो तेव्हा गावातून रिक्षा फिरत होती देवळसमोरच्या पटांगणात कोणतातरी चित्रपट दाखवणार होते, जायची खूप इच्छा होती पण आम्ही रविवारी दुपारी निघणार होतो आणि चित्रपट संध्याकाळी होता म्हणून राहून गेले. असो. सध्याच्या गदारोळी धाग्यांमध्ये हा लेख अजूनच उठून दिसला.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आक्षेप... गदारोळ, हेच तर मिपाचे सामर्थ्य आहे ... मिपा इतके लेखन स्वातंत्र्य इतर कुठेही नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे ...

सुक्या 13/02/2021 - 11:56
वडील शिक्षक असल्यांमुळे हा टुरिंग थिएटर आणी ओपन एयर थिएटर हे दोन्ही अनुभवले आहेत. टुरिंग थिएटर वाला आठवडे बाजाराच्या दिवशी गावात कनात लाउन चित्रपट लावायचा. चित्रपट ही गावकडच्या पब्लिक साथी .. म्हणजे संत तुकाराम/ वहिणिंच्या बांगड्या टाइप. एकच रिळाची पेटी आनी प्रोजेक्टर घेउन हा फिरायचा. प्रत्येक गावातला मंडप वाला कनात लावायचा ... नंतर काही बंड्खोर मुलांनी वीसिआर आनी टीवी भाड्याने घेउन पडक्या वाड्यात राम तेरी चे शो लावले .. नंतर गोंधळ झाल तो वेगळा... पण गावात एक नियम मात्र सगळे पाळत . . १०वी ची परिक्षा आली की २ महिने .. कुणीही गावात चित्रपटचे शो लावले नाही . . ओपन एयर थिएटर पण हाच प्रकार परंतु थोडा प्रगत . . . म्हणजे सिनेमा चा पडदा मोट्ठा .. . अगदी सिनेमास्कोप वगेरे .. जवळ्पास प्रत्येक गावात एक ओपन एयर थिएटर. मग तोच सिनेमा आळीपाळी ने प्रत्येक गावात जाइ ... सगळ्या मजेदार म्हणजे ... रोज सायंकाळी चित्रपटाचे पोस्टर एका मोठ्या बोर्ड वर लावुन डफडे वाजवत वाजवत पुर्ण गावात फिरवले जाइ ..

Rajesh188 13/02/2021 - 12:49
कणाध लावून जेव्हा सिनेमा दाखवले जायचे तो काळ मी पण अनुभवला आहे .पण माझ्या गावात तरी स्व पैसे कमविण्यासाठी असे सिनेमे दाखवले जात नसत. काही समाज उपयोगी काम करावे असे तरुण मंडळी ची इच्छा झाली की ते फंड जमा करण्यासाठी सिनेमे आणत. सिनेमे हे मराठी च असत आणि कौटुंबिक कथा असलेल्या किंवा , छत्रपती वर असलेले असेच सिनेमे असतं. मराठी शाळेचे पटांगण खूप मोठे होते तिथे वीज,पाणी ह्याची पण सोय होती. दिवसभर गावात प्रचार केला जात असे. "याल तर हसलं न याल तर फसल ." ही लाईन असायचीच प्रचाराची. मग चारी बाजूंनी पडदे लावून जागा बंद केली जायची . स्त्रिया आणि पुरुष हे वेगळे बसत असतं. २ रुपये तिकीट होती त्या वेळी ९ किंवा १० la cinema सुरू होत असे. आणि जो फायदा होईल त्या पैसे चा समाज उपयोगी कार्य साठी च खर्च केला जात असे. नंतर माझ्या खूप लोक दुबई ला नोकरी निम्मित जात होती तेव्हा नसती national कंपनी चा vcr आणि सोनी कंपनीचे टीव्ही गावात दिसू लागले. मी vcr वर पाहिला बघितलेला सिनेमा म्हणजे बेताब आणि थिएटर मध्ये बघितलेला पहिला सिनेमा जय संतोषी ma

गवि 13/02/2021 - 13:14
उत्तम दर्जेदार मनोरंजक. अशा लिखाणाची मिपावर अत्यंत आवश्यकता आहे. बाकी त्या व्हिडिओ शो प्रकाराबद्दल, व्हिसीआरवर सिनेमे दाखवून त्याबदल्यात पैसे घेणे हे (बहुधा कोणत्याही तत्कालीन वैध व्यवसायाच्या व्याख्येत बसत नसल्याने) बेकायदेशीर होतं. त्यावर एक उपाय निघाल्याचं आठवतं. Snack bar अशा नावाने त्याचे काहीसे वैधीकरण करण्यात आले. सैंडविच किंवा भेळ वगैरे किरकोळ "snack" सिनेमा बघताना सर्व्ह करुन ते पैसे snacks साठी आहेत, सिनेमासाठी नाहीत.. अशी पळवाट... अर्थात व्यक्तिगत वापरासाठी असलेल्या व्हिडिओ कॅसेटचे सार्वजनिक प्रदर्शन तसे बेकायदेशीर म्हणता आले असते. पण अशा ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी ठरवणे धूसर होत असावे. असो.

In reply to by गवि

गेले ते दिन गेले .... VCR मध्ये निळी कॅसेट अडकायला आणि घरचे यायला, एक गांठ पडली की, 7-8 वेळा, गोट्या कपाळांत गेल्या आहेत.... VCR बरोबर, चमचा, चाकू, टेस्टर घेऊनच बसायला लागायचे...
थिएटर हा प्रकार लहानपणी खूप पॉप्युलर होता. कष्टकरी समाज आठवड्याला एक तरी चित्रपट पाहायचा. आमच्या घरी टीव्ही असल्याने आम्हाला मनोरंजनाची साधने होती पण थेटर मध्ये जाऊन चित्रपट मी लहानपणी असा पहिलाच नव्हता. पहिले कारण म्हणजे थेटर दूर होते आणि तिथे जाण्यासाठी वाहन वगैरे करून जावे लागत असे. त्याशिवाय तो भाग शहराचा एकट्या दुकटीने किंवा इतर मुलांबरोबर जावा असाही नव्हता. आणि चित्रपटासाठी गर्दी असायची आणि हि गर्दी बहुतेक करून कष्टकरी लोकांची असायची. आठवडाभर कुठेतरी शारीरिक कष्टाची कामे करून आता मनोरंजनासाठी आलेली हि मंडळी. त्यांच्या घोळक्यांत मिक्स होणे आमच्या घराच्या लोकांना विशेष प्रिय नव्हते.

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'

कुमार जावडेकर ·

छान. लहानपणी आम्ही पार्टी कोजागिरीला करायचो पण ती कधी इतिहासजमा झाली ते कळलंच नाही. आता फक्त ३१ डिंसें. चं प्लॅनिंग चालू असतं.

कंजूस 10/01/2021 - 18:05
आवडलं लेखन. पाचवी ते नववीपर्यंतच्या मुलामुलींना आपल्या सोसायटीत काही कार्यक्रम व्हावेत असं वाटत असतं.ते घडवले आमच्याकडे. नंतर आवड आणि उत्साह संपतो. मुलांच्यामुळे पालकही मजा करतात. पण आठवणी राहिल्या. लेखन आवडलं.

सौंदाळा 11/01/2021 - 23:48
मस्त लिहिलंय सोसायटीत जेवण फक्त गणपतीत असायचे. ३१ डिसेंबरला टीव्ही वर मराठी, हिंदी प्रोग्राम त्या वर्षातली टॉप हिंदी गाणी, वर्षातल्या महत्वाच्या बातम्या बघणे याचच अप्रूप असायचं. घरी आईने केलेला पुलाव किंवा पावभाजी किंवा डोसा वगैरे प्रकार. केक, आईस्क्रीम, गोड कधीच नाही. रात्री 12 वाजले की फोन करायची धांदल उडायची. मामाचा फोन कायम पहिला यायचा. मग आम्ही आत्या, काका वगैरेना फोन झाले की खिडकीतून किंवा खाली येऊन फटाके उडवणारी मुलं बघत बसायचो पण स्वतः मात्र कधीच उडवले नाहीत. रात्री एकला झोपून जायचं. अजून आठवलं की मस्त वाटतं. सध्या तर 31 ला कितीतरी वर्षांत काहीच केलं नाहीये. इट्स जस्ट अनादर डे.

छान. लहानपणी आम्ही पार्टी कोजागिरीला करायचो पण ती कधी इतिहासजमा झाली ते कळलंच नाही. आता फक्त ३१ डिंसें. चं प्लॅनिंग चालू असतं.

कंजूस 10/01/2021 - 18:05
आवडलं लेखन. पाचवी ते नववीपर्यंतच्या मुलामुलींना आपल्या सोसायटीत काही कार्यक्रम व्हावेत असं वाटत असतं.ते घडवले आमच्याकडे. नंतर आवड आणि उत्साह संपतो. मुलांच्यामुळे पालकही मजा करतात. पण आठवणी राहिल्या. लेखन आवडलं.

सौंदाळा 11/01/2021 - 23:48
मस्त लिहिलंय सोसायटीत जेवण फक्त गणपतीत असायचे. ३१ डिसेंबरला टीव्ही वर मराठी, हिंदी प्रोग्राम त्या वर्षातली टॉप हिंदी गाणी, वर्षातल्या महत्वाच्या बातम्या बघणे याचच अप्रूप असायचं. घरी आईने केलेला पुलाव किंवा पावभाजी किंवा डोसा वगैरे प्रकार. केक, आईस्क्रीम, गोड कधीच नाही. रात्री 12 वाजले की फोन करायची धांदल उडायची. मामाचा फोन कायम पहिला यायचा. मग आम्ही आत्या, काका वगैरेना फोन झाले की खिडकीतून किंवा खाली येऊन फटाके उडवणारी मुलं बघत बसायचो पण स्वतः मात्र कधीच उडवले नाहीत. रात्री एकला झोपून जायचं. अजून आठवलं की मस्त वाटतं. सध्या तर 31 ला कितीतरी वर्षांत काहीच केलं नाहीये. इट्स जस्ट अनादर डे.
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले, "नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची." "विचार करून सांगतो, " मी म्हणालो. वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.

निळ्या टिक दाखवा हो।।

उपयोजक ·

Jayant Naik 04/01/2021 - 18:06
मस्त जमली आहे कविता. येईल तो मेसेज पुढे ढकलणारे किती हवालदील होतात हे बरोबर टिपले आहे.

मस्त. पण माझ्या फोनमध्ये नोटीफिकेशन ॲाफ आहे त्यामुळे नीळ्या टीक नाही दिसणार हो.

Jayant Naik 04/01/2021 - 18:06
मस्त जमली आहे कविता. येईल तो मेसेज पुढे ढकलणारे किती हवालदील होतात हे बरोबर टिपले आहे.

मस्त. पण माझ्या फोनमध्ये नोटीफिकेशन ॲाफ आहे त्यामुळे नीळ्या टीक नाही दिसणार हो.
काही लोक WhatsApp वर मेसेज वाचल्याचे कळू नये म्हणून निळ्या टिक ऑफ करतात.त्यांना विनंती मूळ गीत : निजरुप दाखवा हो गीतकार: ग.दि.माडगूळकर निळ्या टिक दाखवा हो।मॅसेज वाचल्याचे कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। अपेक्षेने लिहितो मी; प्रतिसाद त्यास द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। कोणी इथे तळमळतो; त्याची चिंता सरु द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।। दखल घेतलीसे माझी; हे मजला कळू द्या हो। निळ्या टिक दाखवा हो।।

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

कुमार जावडेकर ·

बॉर्डर, रेफुजी मध्ये जितका गुणी वाटतो, तितक्याच चोऱ्या करून शिव्या खाल्लेला संगीतकार आहे. पाश्चात्य संगीतवरून' प्रेरित ' होणे, ही कदाचित नव्वदीच्या दशकात त्याची आणि निर्मात्यांची गरज असेल. शिवाय अशी प्रेरणा ओपी नय्यर पासून झाडून सगळ्यांनी घेतलीच आहे , अशी एखादी पळवाट काढता येऊ शकते. पण Macarena या एकाच गाण्याची एकाच वर्षात दोनदा औजार आणि ढाल (१९९७) चोरी केल्यावर त्याचं हे काही थोडं फार कौतुक होतंय,त्यातच अनु मलिक ने समाधान मानावं. -( सोनू निगम चा फ्यान ) पैलवान

सिरुसेरि 23/12/2020 - 13:04
छान लेखन . शिरीष कणेकर , इसाक मुजावर , अभिजीत देसाई यांच्या लेखनाची आठवण झाली . बाकी या लेखात उल्लेख केलेली गाणी आवडीची असल्याने संगीतकाराबद्दल पास .

आनन्दा 23/12/2020 - 15:06
काय एक एक भारी शब्द काढले आहेत राव तुम्ही. गलत महमूद पुनर्मिसळ बाकी लेख समजायला मला तो पुन्हा वाचायला लागलो. एक सुधारणा आहे. अकेले हम अकेले तुम मध्ये अमीर खान गायक असतो बहुतेक. संगीतकार नाही. बाकी छानच लिहिलं आहात.

गामा पैलवान 28/12/2020 - 20:48
कुमार जावडेकर, चिमटे, टपल्या व कोपरखळ्या आवडल्या. शेवटची 'निवडक अ-पुल' ही कोटीही आवडली. बाकी, मला संगीतातलं फारसं कळंत नाही. त्यामुळे आपला दुरून नमस्कार! आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 30/12/2020 - 19:15
नदीम श्रवण, अनु मलिक हे ठोकळे कधी तपशीलवार, विस्तृत लेखांचे विषय होऊ शकतात असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. या लोकांनी इतक्या बेधडक चोऱ्यामाऱ्या केल्या आहेत की त्यांच्या ओरिजनल चाली ऐकतानाही संशय येत राहतो. असो. बाँब फोडणारे, खुनाच्या सुपाऱ्या देणारे-घेणारे अंडरवर्ल्डचे भाई जिथे बडे निर्माते म्हणून मिरवत होते, तिथे चाली चोरणे हा गुन्हा किरकोळच म्हणायचा. आता फक्त आनंद- मिलिंद राहिले. त्यांच्यावरही येऊ द्या लेख. शुभेच्छा

बॉर्डर, रेफुजी मध्ये जितका गुणी वाटतो, तितक्याच चोऱ्या करून शिव्या खाल्लेला संगीतकार आहे. पाश्चात्य संगीतवरून' प्रेरित ' होणे, ही कदाचित नव्वदीच्या दशकात त्याची आणि निर्मात्यांची गरज असेल. शिवाय अशी प्रेरणा ओपी नय्यर पासून झाडून सगळ्यांनी घेतलीच आहे , अशी एखादी पळवाट काढता येऊ शकते. पण Macarena या एकाच गाण्याची एकाच वर्षात दोनदा औजार आणि ढाल (१९९७) चोरी केल्यावर त्याचं हे काही थोडं फार कौतुक होतंय,त्यातच अनु मलिक ने समाधान मानावं. -( सोनू निगम चा फ्यान ) पैलवान

सिरुसेरि 23/12/2020 - 13:04
छान लेखन . शिरीष कणेकर , इसाक मुजावर , अभिजीत देसाई यांच्या लेखनाची आठवण झाली . बाकी या लेखात उल्लेख केलेली गाणी आवडीची असल्याने संगीतकाराबद्दल पास .

आनन्दा 23/12/2020 - 15:06
काय एक एक भारी शब्द काढले आहेत राव तुम्ही. गलत महमूद पुनर्मिसळ बाकी लेख समजायला मला तो पुन्हा वाचायला लागलो. एक सुधारणा आहे. अकेले हम अकेले तुम मध्ये अमीर खान गायक असतो बहुतेक. संगीतकार नाही. बाकी छानच लिहिलं आहात.

गामा पैलवान 28/12/2020 - 20:48
कुमार जावडेकर, चिमटे, टपल्या व कोपरखळ्या आवडल्या. शेवटची 'निवडक अ-पुल' ही कोटीही आवडली. बाकी, मला संगीतातलं फारसं कळंत नाही. त्यामुळे आपला दुरून नमस्कार! आ.न., -गा.पै.

चलत मुसाफिर 30/12/2020 - 19:15
नदीम श्रवण, अनु मलिक हे ठोकळे कधी तपशीलवार, विस्तृत लेखांचे विषय होऊ शकतात असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. या लोकांनी इतक्या बेधडक चोऱ्यामाऱ्या केल्या आहेत की त्यांच्या ओरिजनल चाली ऐकतानाही संशय येत राहतो. असो. बाँब फोडणारे, खुनाच्या सुपाऱ्या देणारे-घेणारे अंडरवर्ल्डचे भाई जिथे बडे निर्माते म्हणून मिरवत होते, तिथे चाली चोरणे हा गुन्हा किरकोळच म्हणायचा. आता फक्त आनंद- मिलिंद राहिले. त्यांच्यावरही येऊ द्या लेख. शुभेच्छा
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

दंतकथा

नीलकंठ देशमुख ·

अथांग आकाश 20/11/2020 - 10:20
खरं आहे!!! बसल्या जागी फोनमध्ये डोकी घालून बसणारे लोक परवडले पण रस्त्यात चालताना, गाडी चालवताना फोनवर बोलणारे आणि गेम खेळणारे लोक बघितले कि त्यांचा फोन घेऊन फोडून टाकण्याचे विध्वंसक विचार डोक्यात येतात!! टीव्ही वरच्या सिरियल्स तर खूपच डोक्यात जातात! .

वैताग ठीक आहे हो. पण एवढे मनस्ताप नको. आपल्यालाच त्रास होतो त्याचा. म्हणून असं गमतीने तिकडे पाहून वैताग कमी करायचा. सिरीयल तर पाहाणेच नको .म्हणजे प्रश्न मिटला.

रोजच्या घटनांकडे अशा अँगलनं पाहणं फार थोड्या लोकांना जमतं. लिहित राहा. ______________________________________ पण मोबाईलवरुन असं लेखन केलंत तर चांगल्या कंटेंटची वाट लागते. एखादा चांगला पंच हमखास हुकतो. नको तिथे वाक्य तुटतं. तस्मात, या दर्जाचं लिखाण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुनच करा.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्यवाद. सुचनांबद्दल आभार. मोबाईल वर लिखाण सोपे आहे पण फॉरमॅटींग चा प्रश्न आहे ते जमत नाही. काही तरी गडबड होते. आळस पण आहे. तरीही प्रयत्न करतो.

अथांग आकाश 20/11/2020 - 10:20
खरं आहे!!! बसल्या जागी फोनमध्ये डोकी घालून बसणारे लोक परवडले पण रस्त्यात चालताना, गाडी चालवताना फोनवर बोलणारे आणि गेम खेळणारे लोक बघितले कि त्यांचा फोन घेऊन फोडून टाकण्याचे विध्वंसक विचार डोक्यात येतात!! टीव्ही वरच्या सिरियल्स तर खूपच डोक्यात जातात! .

वैताग ठीक आहे हो. पण एवढे मनस्ताप नको. आपल्यालाच त्रास होतो त्याचा. म्हणून असं गमतीने तिकडे पाहून वैताग कमी करायचा. सिरीयल तर पाहाणेच नको .म्हणजे प्रश्न मिटला.

रोजच्या घटनांकडे अशा अँगलनं पाहणं फार थोड्या लोकांना जमतं. लिहित राहा. ______________________________________ पण मोबाईलवरुन असं लेखन केलंत तर चांगल्या कंटेंटची वाट लागते. एखादा चांगला पंच हमखास हुकतो. नको तिथे वाक्य तुटतं. तस्मात, या दर्जाचं लिखाण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरुनच करा.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्यवाद. सुचनांबद्दल आभार. मोबाईल वर लिखाण सोपे आहे पण फॉरमॅटींग चा प्रश्न आहे ते जमत नाही. काही तरी गडबड होते. आळस पण आहे. तरीही प्रयत्न करतो.
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताची तक्रार होती म्हणून.एरवी डॉक्टरांकडे कोण कशाला जाईल. तसे दाताचे डॉक्टर माझे मित्र आहेत. पण मी रिकामा असलो तरीकामाच्या वेळेला उगीच गप्पा मारायला गेलो तरी ते बिझी असल्याने मला तिथे दात करोत (स्वतः चे)बसावे लागेल. संध्याकाळी सात साडेसात ची वेळ.दवाखान्यात बर्यापैकी गर्दी होती . प्रतिक्षालयात अंदाजे पंधरा,वीस लोक ।रुग्ण (दंताळू) व सोबतचे( सांभाळू ) धरुन .दोन तीन चिमुरडे पण होते . चेहऱ्यावर च्या करुण भावा वरून रुग्ण कोण ते सहज ओळखू येतं.

करोनात्रस्त त्रागा

आनन्दा ·
संदीप खरे यांची क्षमा मागून, चाल - मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो करोनामुळे काही लोक पूर्ण घरात बसून आहेत, सगळी काळजी घेत, आणि काही लोक सगळे नियम धाब्यावर बसवून फिरतायत, त्यावरून झालेला वैताग आता कवितेतून व्यक्त होत आहे मी नाकावरती दहा मुखवटे आवळतो तो उघड्या नाकपुड्यानी गावातून फिरतो मी दाव्याच्या बैलापरी झालो बंदी तो उनाड रेड्यापरि धावे स्वच्छंदी मी दाव्यावरती पाय गंजवित बसतो तो उघड्या नाकपुड्यानी गल्लीत फिरतो डोळ्यात माझिया पोलीसांची भीती असते डोक्यावर हेल्मेटही चिलखती तो त्याच पोलिसांनाही खुन्नस देतो तो उघड्या नाकपुड्या आम्हाला हसतो मी शिंकेच्या आवाजाला घाबरतो अन दारे खिडक्या लावून घरा

पद्मावत: खिलजी वि. उसूल

फारएन्ड ·

विजुभाऊ 13/10/2020 - 06:04
आहा हा ह. सकाळी सकाळी एक धमाल लेख वाचायला मिळाला.
(तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल).
ही खरी मिपाकराची कॉमेंट. बरे झाले हा सिनेमा पाहिला नाही. पण आता मुद्दाम पाहीन विनोदी सिनेमा म्हणून मस्त लिवलय हो फारएंड भाउ. म्हारा जिवडा ने मजा आ गया.

रुपी 13/10/2020 - 06:37
हा हा! फारच भारी. खरं च कल्चर्ड मोती ला वेड्यासारखी हसले. या कोविडच्या काळात अशी परीक्षणे अजून असती तर वेळ जरा तरी सुखावह गेला असता :)

शा वि कु 13/10/2020 - 08:18
भारी लिवलंय एकदम. मला पण एक वाटायचं, एका प्रसंगात खिलजी आणि रावळ युद्ध टाळायला का अशाच कशासाठी मॅन टू मॅन झुंझतात. अर्थात रावल हिरो असल्यामुळे खिलजीला भारी पडतो पण खिलजीच्या सैन्यातून रावळला बाण मारतात. रावळ तर पडला आहे, खिलजी बाणांच्या टप्प्यात आहे (दोघे सैन्यांच्या मध्ये भेटले असतात) तर राजपूत सैन्याने पण खिलजीला बाण मारायचे की. तर नाही. "आक्रमण !" नाही, ते कराच. पण एक स्टेप नंतर.

सोत्रि 13/10/2020 - 09:20
झक्कास! एकदम फारएन्ड टच!! - (फारएन्ड पंखा) सोकाजी

कसला अब्यास, कसला अब्यास, पदमावत इतका लक्षपूर्वक तर भन्साळीने सुध्दा पाहिला नसेल. पैजारबुवा,

योगी९०० 13/10/2020 - 09:56
जबरा... हा चित्रपट दोनदा बघितला पण हे लक्षात आले नव्हते.. ते राजगुरू व दिपिकाचे इन्ट्रोला संवाद, जास्त अगम्य कोण बोलतंय याची चिरफाड मस्त केलीत. चित्रपट पहाताना हा प्रसंग मला खटकला होता. तेवढ्या चार प्रश्नावरून ती एक असामान्य बाई आहे हे कसे काय कळते राजगुरूला कोणास ठावूक?...बाकी तो राजगुरू एकदम ठरकी आहे हे त्याच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होते तरी रावळ का बरे त्याच्या नव्या राणीला त्याच्यासमोर घेऊन जात होता ? बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम (आदिती राव हैदरी) जास्त सुंदर दिसते. जर खरोखर असे असते आणि खिलजीने जर पद्मावतीला पाहिले असते तर खिलजीने "याच साठी केला का हा अट्टाहास" असे बोलून स्वतःचेच डोळे फोडले असते. बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते. अजून एक प्रकार डोक्यात जातो म्हणजे बर्‍याच चित्रपटात कोणी पहाडावरून आले की "बहोत पुरानी कहावत (या चाल) है हमारे पहाडोंकी" असले काहीतरी डायलॉग असतात. त्या खिलजीच्या बॉयफ्रेंडवर काही प्रकाश पडला नाही या लेखातून... त्यावर एक आख्खा चित्रपट (व तुमचा लेख) होईल एवढे मटेरियल आहे ते..

In reply to by योगी९००

बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते.
तंतोतंत सहमत. लेख विनोदी अंगाने लिहिला आहे आणि तो आवडलाच पण हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. पृथ्वीराज चौहानाने घौरीला पहिल्यांदाच ठेचले असते तर इतिहास काही वेगळा असता. छत्रपतींच्या जागी कोणी असाच राजा असता तर अफजुलखानासमोर अतिथी देवो भव चा जाप करत मातेरे केले असते.

वीणा३ 13/10/2020 - 10:57
धमाल परीक्षण ! ओ फारएंड दादा, लॉकडाऊन मध्ये अजून लिहा ना जरा, घरीच आहोत, असे लेख आले कि दिवस बरा जातो. तुम्ही एकदम सूक्ष्म निरीक्षण करून त्यात विनोद शोधता. तुमच्याकडे चांगले यू ट्युबर होण्यासाठी चांगला कन्टेन्ट आहे, आणि बराच पैसा कमावलं फक्त चित्रपट परीक्षण करून.

वगिश 13/10/2020 - 13:29
अतिशय उत्तम.. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट मी का बघत नाही ह्या च्या समर्थनार्थ मी हा लेख इतराना वाचायला सांगेन. ( वाचायचा संयम त्यांच्यापैकी कुणात असेल असे वाटत नाही.. मला bollywood आवडत नाही म्हटल्यावर लगेच मला देशप्रेम, भाषाप्रेम वैगेरे डोस मिळतात.. अरे पण मराठी, मल्याळम, बंगाली, कन्नड, इंग्रजी ईत्यादी अनेक भाषेत उत्तम निर्मिती होते आहे आणि bollywood आवडत नाही म्हणजे लगेच आम्ही इंग्रजांचे पाईक झालो असा नव्हे)

Rajesh188 13/10/2020 - 22:03
सिनेमातील सर्व पात्र कार्टून वाटतात. अजिबात बघावासा वाटत नाही..त्या मुळे 25 min वर बघूच शकलो नाही.

टर्मीनेटर 15/10/2020 - 14:17
झकास परीक्षण! संजय लीला भंसाळीचे चित्रपट त्यांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी वाद निर्माण करण्याच्या मोडस ऑपरेंडी मुळे मी कधीही थेटरमध्ये जाऊन पहात नाही. तसेच त्याचे दिग्दर्शन आणि दीपिका पदुकोण ह्यांतले (जर काही असलेच तर) सौंदर्य समजून घेण्याएवढी उच्च अभिरुची माझ्या ठायी नाही त्यामुळे त्याच्या बॅनरखाली निर्मित/दिग्दर्शित काही चित्रपट ऑनलाईन किंवा टोरंट वरून डाउनलोड करून पहिले असले तरी दीपिका नायिकेच्या भूमिकेत असल्याने पद्मावत सहित गोलीयोंकी रासलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट पाहण्याचे कष्ट घेणारही नाही. असे असले तरी त्याच्या चित्रपटांताली गाणी मात्र नेहमीच प्रेक्षणीय आणि श्रवणीय वाटत आली आहेत पण त्यालाही अपवाद हा पद्मावत चित्रपट आहे, त्यांतले एकही गाणे दुसऱ्यांदा (युट्युब वर)पाहावे किंवा ऐकावे असे वाटले नाही! असो तुम्ही फार सूक्ष्म निरीक्षण करून ह्या चित्रपटाचे जे परीक्षण लिहिले आहेत ते फार आवडले 👍 धन्यवाद.

चिगो 15/10/2020 - 14:59
लै दिवसांनी फारएन्डरावांचे धमाल चित्रपट परीक्षण पहायला मिळाले. एकापेक्षा एक जबराट कोट्या केल्यायत राव. अक्षरशः मोत्यांची (कल्चर्ड मोत्यांसकट) बरसात.. हा चित्रपट पाहील्यावर मलापण प्रश्न पडला होता की ह्याच्या विरोधात करणीसेनावाल्यांनी एवढी प्रदर्शने का केली होती? कदाचित भंसाळीने राजपूत लोकांना अत्यंत मुर्ख असल्याचं दाखवलं म्हणून असेल. ;-) ह्या 'गर्व हैं हमें' टायपातल्या लोकांना त्यांनी किती च्यु!# बनवलं जातंय, हे कळतं की नाही, कुणास ठाऊक?

विजुभाऊ 13/10/2020 - 06:04
आहा हा ह. सकाळी सकाळी एक धमाल लेख वाचायला मिळाला.
(तेथे दीपिकाचे सुसंस्कृत वागणे पाहून खरे म्हणजे तिला कल्चर्ड मोती म्हणावे लागेल).
ही खरी मिपाकराची कॉमेंट. बरे झाले हा सिनेमा पाहिला नाही. पण आता मुद्दाम पाहीन विनोदी सिनेमा म्हणून मस्त लिवलय हो फारएंड भाउ. म्हारा जिवडा ने मजा आ गया.

रुपी 13/10/2020 - 06:37
हा हा! फारच भारी. खरं च कल्चर्ड मोती ला वेड्यासारखी हसले. या कोविडच्या काळात अशी परीक्षणे अजून असती तर वेळ जरा तरी सुखावह गेला असता :)

शा वि कु 13/10/2020 - 08:18
भारी लिवलंय एकदम. मला पण एक वाटायचं, एका प्रसंगात खिलजी आणि रावळ युद्ध टाळायला का अशाच कशासाठी मॅन टू मॅन झुंझतात. अर्थात रावल हिरो असल्यामुळे खिलजीला भारी पडतो पण खिलजीच्या सैन्यातून रावळला बाण मारतात. रावळ तर पडला आहे, खिलजी बाणांच्या टप्प्यात आहे (दोघे सैन्यांच्या मध्ये भेटले असतात) तर राजपूत सैन्याने पण खिलजीला बाण मारायचे की. तर नाही. "आक्रमण !" नाही, ते कराच. पण एक स्टेप नंतर.

सोत्रि 13/10/2020 - 09:20
झक्कास! एकदम फारएन्ड टच!! - (फारएन्ड पंखा) सोकाजी

कसला अब्यास, कसला अब्यास, पदमावत इतका लक्षपूर्वक तर भन्साळीने सुध्दा पाहिला नसेल. पैजारबुवा,

योगी९०० 13/10/2020 - 09:56
जबरा... हा चित्रपट दोनदा बघितला पण हे लक्षात आले नव्हते.. ते राजगुरू व दिपिकाचे इन्ट्रोला संवाद, जास्त अगम्य कोण बोलतंय याची चिरफाड मस्त केलीत. चित्रपट पहाताना हा प्रसंग मला खटकला होता. तेवढ्या चार प्रश्नावरून ती एक असामान्य बाई आहे हे कसे काय कळते राजगुरूला कोणास ठावूक?...बाकी तो राजगुरू एकदम ठरकी आहे हे त्याच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होते तरी रावळ का बरे त्याच्या नव्या राणीला त्याच्यासमोर घेऊन जात होता ? बाकी एक गोष्ट जाणवली की पद्मवती झालेल्या दिपिकेपेक्षा खिलजीची बेगम (आदिती राव हैदरी) जास्त सुंदर दिसते. जर खरोखर असे असते आणि खिलजीने जर पद्मावतीला पाहिले असते तर खिलजीने "याच साठी केला का हा अट्टाहास" असे बोलून स्वतःचेच डोळे फोडले असते. बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते. अजून एक प्रकार डोक्यात जातो म्हणजे बर्‍याच चित्रपटात कोणी पहाडावरून आले की "बहोत पुरानी कहावत (या चाल) है हमारे पहाडोंकी" असले काहीतरी डायलॉग असतात. त्या खिलजीच्या बॉयफ्रेंडवर काही प्रकाश पडला नाही या लेखातून... त्यावर एक आख्खा चित्रपट (व तुमचा लेख) होईल एवढे मटेरियल आहे ते..

In reply to by योगी९००

बाकी हे उसूल मात्र जाम डोक्यात जातात. हे असले सगळे हिंदू राजे असल्या नतद्रष्ट उसूलांमुळेच संपले. बाकीच्यांनी कसे ही वागावे पण आपण मात्र उसूल पाळत स्वतःची व राज्याची वाट लावायची. याबाबत आपले छ. शिवाजी महाराज फारच पुढारलेले होते. समोर शत्रू होता तर फार उसूल वगैरे पाळत बसले नाही. नाहीतर मराठी साम्राज्य नंतर एवढे पसरले नसते.
तंतोतंत सहमत. लेख विनोदी अंगाने लिहिला आहे आणि तो आवडलाच पण हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. पृथ्वीराज चौहानाने घौरीला पहिल्यांदाच ठेचले असते तर इतिहास काही वेगळा असता. छत्रपतींच्या जागी कोणी असाच राजा असता तर अफजुलखानासमोर अतिथी देवो भव चा जाप करत मातेरे केले असते.

वीणा३ 13/10/2020 - 10:57
धमाल परीक्षण ! ओ फारएंड दादा, लॉकडाऊन मध्ये अजून लिहा ना जरा, घरीच आहोत, असे लेख आले कि दिवस बरा जातो. तुम्ही एकदम सूक्ष्म निरीक्षण करून त्यात विनोद शोधता. तुमच्याकडे चांगले यू ट्युबर होण्यासाठी चांगला कन्टेन्ट आहे, आणि बराच पैसा कमावलं फक्त चित्रपट परीक्षण करून.

वगिश 13/10/2020 - 13:29
अतिशय उत्तम.. मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपट मी का बघत नाही ह्या च्या समर्थनार्थ मी हा लेख इतराना वाचायला सांगेन. ( वाचायचा संयम त्यांच्यापैकी कुणात असेल असे वाटत नाही.. मला bollywood आवडत नाही म्हटल्यावर लगेच मला देशप्रेम, भाषाप्रेम वैगेरे डोस मिळतात.. अरे पण मराठी, मल्याळम, बंगाली, कन्नड, इंग्रजी ईत्यादी अनेक भाषेत उत्तम निर्मिती होते आहे आणि bollywood आवडत नाही म्हणजे लगेच आम्ही इंग्रजांचे पाईक झालो असा नव्हे)

Rajesh188 13/10/2020 - 22:03
सिनेमातील सर्व पात्र कार्टून वाटतात. अजिबात बघावासा वाटत नाही..त्या मुळे 25 min वर बघूच शकलो नाही.

टर्मीनेटर 15/10/2020 - 14:17
झकास परीक्षण! संजय लीला भंसाळीचे चित्रपट त्यांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी वाद निर्माण करण्याच्या मोडस ऑपरेंडी मुळे मी कधीही थेटरमध्ये जाऊन पहात नाही. तसेच त्याचे दिग्दर्शन आणि दीपिका पदुकोण ह्यांतले (जर काही असलेच तर) सौंदर्य समजून घेण्याएवढी उच्च अभिरुची माझ्या ठायी नाही त्यामुळे त्याच्या बॅनरखाली निर्मित/दिग्दर्शित काही चित्रपट ऑनलाईन किंवा टोरंट वरून डाउनलोड करून पहिले असले तरी दीपिका नायिकेच्या भूमिकेत असल्याने पद्मावत सहित गोलीयोंकी रासलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट पाहण्याचे कष्ट घेणारही नाही. असे असले तरी त्याच्या चित्रपटांताली गाणी मात्र नेहमीच प्रेक्षणीय आणि श्रवणीय वाटत आली आहेत पण त्यालाही अपवाद हा पद्मावत चित्रपट आहे, त्यांतले एकही गाणे दुसऱ्यांदा (युट्युब वर)पाहावे किंवा ऐकावे असे वाटले नाही! असो तुम्ही फार सूक्ष्म निरीक्षण करून ह्या चित्रपटाचे जे परीक्षण लिहिले आहेत ते फार आवडले 👍 धन्यवाद.

चिगो 15/10/2020 - 14:59
लै दिवसांनी फारएन्डरावांचे धमाल चित्रपट परीक्षण पहायला मिळाले. एकापेक्षा एक जबराट कोट्या केल्यायत राव. अक्षरशः मोत्यांची (कल्चर्ड मोत्यांसकट) बरसात.. हा चित्रपट पाहील्यावर मलापण प्रश्न पडला होता की ह्याच्या विरोधात करणीसेनावाल्यांनी एवढी प्रदर्शने का केली होती? कदाचित भंसाळीने राजपूत लोकांना अत्यंत मुर्ख असल्याचं दाखवलं म्हणून असेल. ;-) ह्या 'गर्व हैं हमें' टायपातल्या लोकांना त्यांनी किती च्यु!# बनवलं जातंय, हे कळतं की नाही, कुणास ठाऊक?
इतिहासातील राजे वा राण्या यांच्यावरचे सगळे चित्रपट एकत्र केले तर हे सिद्ध होते की पुढच्या २००-३०० वर्षांत भारतावर जी परकीय आक्रमणे झाली त्याबद्दल त्या त्या चरित्रनायकाला सगळी कल्पना होती. मुघलांची रणनीती, ब्रिटिशांचे कारस्थान, भारतातील सगळे राजे एक झाले तर वगैरे वगैरे. पण प्रत्येक वेळेस "इतर" राजांना ते समजले नाही. म्हणून देश पारतंत्र्यात गेला. या चित्रपटाने उसूलांची सर्व रेकॉर्ड्स मोडली आहेत. पूर्वी ७० च्या दशकात एका चित्रपटात फार फार तर २-३ उसूल असत. इथे उसूलांमधून इतर संवाद शोधावे लागतात. यातले बरेचसे उसूल दिग्दर्शकाने शाहिदच्या कॅरेक्टरला वेळोवेळी वापरायला दिले आहेत.

प्रेमाचा कोव्हीड!!

चलत मुसाफिर ·

डॅनी ओशन 20/09/2020 - 11:46
भारी जमलीये एकदम. आप्रेशन टेबल आणि निगेटिव्ह होणे उपमा लय जबरी आहेत.

In reply to by डॅनी ओशन

चलत मुसाफिर 20/09/2020 - 13:12
प्रतिसाद पाहून कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह आल्यासारखा आनंद झाला. मिपाकरांनी या कवितेवर सणसणीत मौन बाळगलेले पाहून आपल्या कवितेने काही अक्षम्य अपराध केलाय की काय असे वाटू लागले होते. धन्यवाद :-)

एस 20/09/2020 - 16:28
वाह. मिपाला शोभणारी कविता. आज टाऱ्या - डॉन्या बिन्या गँग पाहिजे होती. आणि अर्थात तात्याही. हम्म! लय भारी. कॉफीचे नळ बुदकन फुटलेन कीबोर्ड बदलायची पाळी आणलीन. =))

थोड्याच वेळात निगेटीव्ह होऊन कोसळलो
कॉलेज मधे असताना चे दिवस स्वतःच स्वतः वर उपचार करुन घेण्याचे होते. डॉक्टरांकडे जाउन उपचार घेण्याएवढी चैन परवडत नव्हती. पण गप्पा अशा व्हायच्या की आपल्याला दुनियेभरच्या डॉक्टरांचा अनुभव आहे. तेव्हा बोलताना एका मित्राने स्वतःचा निगेटिव्ह होण्याचा वेळ दोन तास सांगितला होता. तो इतक्या आत्मविश्र्वासाने बोलत होता की काही वेळापुरते आम्ही सगळे जण नैराष्यात गेलो होतो. त्या काळी फॅमेली डॉक्टरची संकल्पना असल्याने फार काळ प्रतिक्षा करावी लागायची. एक डॉक्टर मिळाला की आयुष्यभर त्याच्याच कडे तापाचे औषध घ्यायचे. दुसर्‍या डॉक्टरकडे नुसते पाहिले तरी आपले फ्यामेली डॉक्टर नाराज व्हायचे आणि उपचार बंद करायचे. आता वातावरण बदलले आहे म्हणे. आजकाल तर मोबाईल इंटरनेटवर ही डॉक्टर सापडतात असे ऐकले आहे. जाउ दे आता चणे असले तरी दात नाहीत. त्यामूळे रामकृष्ण हरी, तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चलत मुसाफिर 21/09/2020 - 19:13
कोणत्याही 'शास्त्रा'त कालपरत्वे नवनवे शोध लागून प्रगती ही व्हायचीच. त्यात नवल ते काय? :-)

In reply to by अनन्त्_यात्री

सार्वजनिक इस्पितळात उपचार घेतो असे सांगणार्‍यां पैकीच तो एक मित्र होता. ज्याला आम्ही गुरु स्थानी मानत होतो. पण बर्‍याच काळाने असे लक्षात आले की त्या सगळ्या मनगढंत कहाण्या होत्या. आमच्या सारखी बरीच बालके त्याच्या मागे असायची. त्याने आम्हाला ऑपरेशन थेटर मधे डॉक्टर पाठीवर झोपून, पोटावर झोपून कसे उपचार करतात, ईंजेक्षनच्या सुईची लांबी कशी वाढवायची, उपचार करताना अपघात होउ नये म्हणून पिशवीत लस सुरक्षीत कशी जमा करायची याचे अनेक धडे शिकवले होते. एकदा तर तो वर्गातच लस साठवण्याच्या पिशव्या घेउन आला होता. असा मनुष्य त्या काळात भारी वाटला नाही तर नवलच पैजारबुवा,

In reply to by चित्रगुप्त

चलत मुसाफिर 13/07/2023 - 06:32
अहो सर, शृंगार रस ही फारच उच्च पातळी झाली. या कवितेला तिथे नेऊन बसवणे म्हणजे... (उपमा सुचत नाहीये!). कोविड लॉकडाऊनमधे आलेले बेकार फ्रस्ट्रेशन हे या कवितेच्या जन्माचे एकमेव कारण होते. फार फार तर 'वासना रस' अशी एक टेंपररी सबक्याटेगरी मानून घेऊ. हिंदी भाषेत त्यासाठी अधिक समर्पक शब्द आहेत पण ते इथे लिहीत नाही. कविता गोड (खारट..?) मानून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

डॅनी ओशन 20/09/2020 - 11:46
भारी जमलीये एकदम. आप्रेशन टेबल आणि निगेटिव्ह होणे उपमा लय जबरी आहेत.

In reply to by डॅनी ओशन

चलत मुसाफिर 20/09/2020 - 13:12
प्रतिसाद पाहून कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह आल्यासारखा आनंद झाला. मिपाकरांनी या कवितेवर सणसणीत मौन बाळगलेले पाहून आपल्या कवितेने काही अक्षम्य अपराध केलाय की काय असे वाटू लागले होते. धन्यवाद :-)

एस 20/09/2020 - 16:28
वाह. मिपाला शोभणारी कविता. आज टाऱ्या - डॉन्या बिन्या गँग पाहिजे होती. आणि अर्थात तात्याही. हम्म! लय भारी. कॉफीचे नळ बुदकन फुटलेन कीबोर्ड बदलायची पाळी आणलीन. =))

थोड्याच वेळात निगेटीव्ह होऊन कोसळलो
कॉलेज मधे असताना चे दिवस स्वतःच स्वतः वर उपचार करुन घेण्याचे होते. डॉक्टरांकडे जाउन उपचार घेण्याएवढी चैन परवडत नव्हती. पण गप्पा अशा व्हायच्या की आपल्याला दुनियेभरच्या डॉक्टरांचा अनुभव आहे. तेव्हा बोलताना एका मित्राने स्वतःचा निगेटिव्ह होण्याचा वेळ दोन तास सांगितला होता. तो इतक्या आत्मविश्र्वासाने बोलत होता की काही वेळापुरते आम्ही सगळे जण नैराष्यात गेलो होतो. त्या काळी फॅमेली डॉक्टरची संकल्पना असल्याने फार काळ प्रतिक्षा करावी लागायची. एक डॉक्टर मिळाला की आयुष्यभर त्याच्याच कडे तापाचे औषध घ्यायचे. दुसर्‍या डॉक्टरकडे नुसते पाहिले तरी आपले फ्यामेली डॉक्टर नाराज व्हायचे आणि उपचार बंद करायचे. आता वातावरण बदलले आहे म्हणे. आजकाल तर मोबाईल इंटरनेटवर ही डॉक्टर सापडतात असे ऐकले आहे. जाउ दे आता चणे असले तरी दात नाहीत. त्यामूळे रामकृष्ण हरी, तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चलत मुसाफिर 21/09/2020 - 19:13
कोणत्याही 'शास्त्रा'त कालपरत्वे नवनवे शोध लागून प्रगती ही व्हायचीच. त्यात नवल ते काय? :-)

In reply to by अनन्त्_यात्री

सार्वजनिक इस्पितळात उपचार घेतो असे सांगणार्‍यां पैकीच तो एक मित्र होता. ज्याला आम्ही गुरु स्थानी मानत होतो. पण बर्‍याच काळाने असे लक्षात आले की त्या सगळ्या मनगढंत कहाण्या होत्या. आमच्या सारखी बरीच बालके त्याच्या मागे असायची. त्याने आम्हाला ऑपरेशन थेटर मधे डॉक्टर पाठीवर झोपून, पोटावर झोपून कसे उपचार करतात, ईंजेक्षनच्या सुईची लांबी कशी वाढवायची, उपचार करताना अपघात होउ नये म्हणून पिशवीत लस सुरक्षीत कशी जमा करायची याचे अनेक धडे शिकवले होते. एकदा तर तो वर्गातच लस साठवण्याच्या पिशव्या घेउन आला होता. असा मनुष्य त्या काळात भारी वाटला नाही तर नवलच पैजारबुवा,

In reply to by चित्रगुप्त

चलत मुसाफिर 13/07/2023 - 06:32
अहो सर, शृंगार रस ही फारच उच्च पातळी झाली. या कवितेला तिथे नेऊन बसवणे म्हणजे... (उपमा सुचत नाहीये!). कोविड लॉकडाऊनमधे आलेले बेकार फ्रस्ट्रेशन हे या कवितेच्या जन्माचे एकमेव कारण होते. फार फार तर 'वासना रस' अशी एक टेंपररी सबक्याटेगरी मानून घेऊ. हिंदी भाषेत त्यासाठी अधिक समर्पक शब्द आहेत पण ते इथे लिहीत नाही. कविता गोड (खारट..?) मानून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!) -------- आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.