समाज
माझी दिवाळी
महामानवास अभिवादन!
निवडुंगांची सद्दी ...
निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्य
धर्म, लोकशाही आणि आग
मी 'मुलगा' आहे. मी भारतीय आहे. मी 'हिंदू' आहे. मी 'मराठी' आहे. मी 'एका' राजकीय पक्षाचा पाठीराखा आहे. माझ्यात थोडा माणूसही बाकी आहे. तो माणूस आता संपत चालला आहे...
यातले मुलगा, हिंदू आणि मराठी या ऐवजी जे तुम्हाला लागू होतील असे शब्द टाकले की वरील उतारा ही तुमची सुद्धा ओळख असू शकते.
भारत विश्वनेता बनला आहे
भारत विश्वनेता बनला आहे
२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती.
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला.
दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १७: मल्लिपट्टिणम- तंजावूर ६८ किमी
✪ किनारपट्टीवरून सुपीक- संपन्न प्रदेशाकडे राईड
✪ चौल, पांड्य आणि नायकांच्या प्रदेशात
✪ तंजावूरमधली पायी केलेली भटकंती
✪ अविस्मरणीय तंजावूर रॉयल पॅलेस
✪ बृहदीश्वर मंदिर- अद्भुत, अचाट आणि अशक्य!
✪ तंजावूर रामकृष्ण मठामध्ये संवाद
✪ मुलांनी केलेलं योगासनांचं सुंदर आणि नावीन्यपूर्ण प्रात्यक्षिक
✪ गटांमधून केलेली आसनं आणि एकमेकांचं कौतुक नमस्कार.
दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १३: सायलकुडी ते मंडपम ८९ किमी
✪ नित्यानंदमजींकडचं इडियाअप्पम!
✪ छोट्या गावातल्या लोकांसोबत गप्पा
✪ We meet people if we don’t get deceived by their backgrounds
✪ तळ्यांचा प्रदेश आणि मोरांची सोबत
✪ पावसासोबत सायकलिंगचा आनंद
✪ मंडपमचं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आणि प्रचंड वारे
✪ सायकलिस्ट कथिरंगाजींच्या घरी मुक्काम नमस्कार.
दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २: बंगलोर ते मलावली ९३ किमी
शेवटचा तुकडा..
जतिन साधा माणूस आहे. खूप शांत माणूस आहे. कुणाच्या अध्यात ना मध्यात.
असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.
शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते. त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते. एकटे असण्यात एक काहीतरी अस्वस्थता, दुःख वगैरे असतं. गेलाबाजार उदास खिन्न चेहरा तरी असतो.
पण जतिनच्या आतमध्ये आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे खिन्नताही दिसत नव्हती. त्याला एकटा तरी कसं म्हणायचं?
मिसळपाव