मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आईस्क्रीम

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

महिरावण ·

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.

हे राम ! माणूस म्हटलं की उन्नीस बीस असतं पण हे जे काही दुर्बोध तारे असतात त्यांचं जगच वेगळं असतं. यासाठीच केला अट्टाहास की जालावरचा दिवस गोड व्हावा. ''समुद्राला लाटा थांबवणं जितकं अशक्य आहे, तितकंच दुर्बोध तऱ्यांना शांत करणं अवघड आहे'' विषयच संपला. दुर्बोध त-यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. हहपुवा झाली. AI चा वापर केला आहे असे वाटले. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ 18/01/2025 - 10:57
काय फरक पडतो. तसा त्यांना किंवा तुम्हाला ही तुम्ही बोटीतून उतरलात की ते त्यांच्या मार्गाने जातात तुम्ही तुमच्या. या वरून आठवले. औस्ट्रेलियाहून एक जण युरोपामधे आला. त्याने बदकासारखे प्लाटिपस या प्राण्याचे वर्णन युरोपीय लोकांना सांगितले तेंव्हा लोकानी असा प्राणी असूच शकत नाही असे साम्गितले. पुराव्यादाखल त्या माणसाने लोकांना प्लाटिपसचे शरीर दाखवले. तेंव्हा लोक म्हणाले तु खोटे बोलतो आहे. तु आम्हाला फसवण्यासाठी हे सगळे अवयव शिवून आणले आहेत. त्या माणसाने शेवटी लोकांचा नाद सोडला. जे आपण पाहिलेले नाही ते आस्तित्वाच असे म्हणायची प्रथा जगात सर्वत्र असते. अजूनही प्रुथ्वी सपाट आहे असे मानणारांची संख्या कमी नाहिय्ये.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

मी काय चुकीचे केले??

अमरेंद्र बाहुबली ·

एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण 11/04/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त 11/04/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 15/04/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 15/04/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 16/04/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump 16/04/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump 16/04/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 16/04/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 16/04/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 14/04/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 15/04/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण 16/04/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू 16/04/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 17/04/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव 17/04/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण 16/04/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus 16/04/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण 16/04/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त 17/04/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव 17/04/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला 17/04/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू 17/04/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 17/04/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 18/04/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव 17/04/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ 17/04/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 17/04/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 17/04/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 17/04/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 18/04/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)

एकदा कुल्ल्यावर पाणी टाक म्हणला, खाली काय लोंबत म्हणून विचारलं? त्यानं धू धू धुतला, मला सांगा अबांच काय चुकलं..... अबांची निरागस तक्रार आवडली. अबा,हल्के घ्या. पुलंचा भक्त.

अहिरावण 11/04/2024 - 18:54
हा हा हा भारी किस्से आहेत... कधी कधी आपलं आपल्यालाच कळत नाही ... च्यामारी.. काय चुकलं आपलं? शांत बसायचं आणि सोडून द्यायचं...

चित्रगुप्त 11/04/2024 - 19:38
अबा, तुमच्या एका जुन्या खुसखुशीत लेखाची आठवण आली. आता त्याचे नाव विसरलो. असे हलकेफुलके, काहीसे विक्षिप्त, खुसखुशीत लेखन तुम्हाला मस्त जमते. आणखी जरूर लिहा.

In reply to by सुबोध खरे

ह्यावरून एक मस्त राजकीय कोटि सुचली होती पण माझ्या दारात भांडणं नको म्हणून आवरत घेतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 15/04/2024 - 06:58
नाही, पण बिनडोक, शेंडा ना बुडूख, कशालाही संबंध नसलेली म्हणजेच नेमके सांगायचे तर तुम्ही करता तशी टीका हा हैदोस असतो. हास्यास्पद बनला आहात तुम्ही !! अजुनही वेळ गेलेली नाही सुधरा !! नैराश्याच्या गर्तेत पडत चालला आहात. सावरा स्वतःला. राहुल सत्तेवर आला काय आणि मोदी सत्तेवर राहीले काय तुमचे आयुष्य आहे तेच रहाणार आहे. त्यात बदल फक्त तुम्ही स्वत: सकारात्मकतेने करु शकता. सकारात्मक रहा !! आनंदी रहा.. जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका !

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 15/04/2024 - 08:14
@अहिरावण यांच्या प्रतिसादाशी सहमत. कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. हास्यास्पद प्रतिसाद टाकून आपली प्रतिमा खराब करुन घेण्याऐवजी काही सकस लेखन करा, त्यासाठी अभ्यास करा. त्यातूनच उत्तम लेखन आणि व्यक्तिमत्व घडेल. एकदा आपली प्रतिमा खराब झाली की आपल्या चांगल्या लेखनाकडेही वाचक पाठ फिरवतात. वेळीच सावध व्हा. ( हा इशारा तुमच्या हितचिंतकांनी पूर्वीही दिला असेल) .

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 16/04/2024 - 05:28
जीवनाची मजा घ्यायला शिका... कायम एरंडेल पिऊन फिरु नका ! कुणाच्यातरी द्वेषाने अंध झाले की साध्या गोष्टीही समजत नाहीश्या होतात असे दिसते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात उदाहरण : फ्रान्स मधील प्रवास वर्णन लिहिले .. त्यात सुधा एक पिंक मारलीच " आय कमी फ्रॉम लॅड हु किल्ड गांधी " ह्यांना दुसरे काही महाराष्ट्रात दिसले नाही

In reply to by चौकस२१२

Trump 16/04/2024 - 11:24
जळी स्थळी काष्ठी पाषाणी कि काय म्हणतात तसे बाहुबलींना सतत असलेच मुद्दे काढायचे असतात
+१ श्री बाहुबलींना प्रत्येक धाग्यावर घाण करायची असते. बहुतेक लिखाण बालिशपणाचे आणि मुर्खपणाचे असते. एका ठिकाणी इस्त्राईलने गाझामध्ये नरसंहार केला पाहिजे असे सुचवले होते. सुधारण्याच्या पलिकडे गेलेले प्रकरण आहे.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 11:36
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !! एकंदरीत प्रचंड नैराश्याने ग्रासलेले, पीडलेले दिसत आहेत. त्यांच्या जवळच्यांनी त्यांची काळजी घ्यायला हवी. कूणी जर त्यांच्या घरच्यांना ओळखत असतील तर त्यांना मनोचिकित्सकाकडे घेऊन जायला हवे.

In reply to by अहिरावण

Trump 16/04/2024 - 11:44
नेमके. पण इतके सांगूनही त्यांना समजत नाही, की समजते पण उमजत नाही की समजून घ्यायचेच नाही !!
किंवा ज्या सातत्याने ते लिहीत असतात आणि रोज वेळ खर्च करतात त्यावरुन असेही वाटते की बहुतेक त्यांना त्याचे पैसे मिळत असतील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:47
या तुम्ही. इथे घाण नका करू.
म्हणजे तुम्ही दुसरीकडे घाण करत फिरणार. स्वत:चे ठेवावे झाकुन आणि दुसर्याचे बघावे वाकुन.

In reply to by Trump

अहिरावण 16/04/2024 - 13:25
अगदी अगदी हाच दांभिक दळभद्रीपणा प्रत्येक धाग्यावर करत असतात संबंध असो नसो.. मोदी, बीजेपी, संघ, हिंदूंवर कारण नसतांना ओका-या काढत असतात

In reply to by Trump

बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. समोरच्याला बोलते करण्याचे कसब त्यांच्यामधे आहे.त्यांची मते वेगळी आहेत पण अशी बर्‍याच लोकांची आहेत. त्यांची मते वेगळी म्हणून मानसोपचार चा दरवाजा दाखवणे मला तरी योग्य वाटत नाही. लोकशाहीत स्वतंत्र मत ठेवणे हा मुलभूत हक्क आहे. अबांना फक्त एकच न मागितलेला सल्ला,भाषेला धार लावा व लिहीण्यापुर्वी स्वमतावर एकदा अंतर्मुख होऊन पुनर्विचार करा आणी मगच लिहा.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ 16/04/2024 - 16:15
बरेच वेळा प्रत्यक्ष भेटलो आहे.ते एक उत्साही,स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत. असतील नसतील काय त्याचे .. इथे जी सतत (अगदी प्रवास वर्णनात सुद्धा ) जी वृत्ती दाखवतात त्याबद्दल लोक बोलत आहेत

In reply to by अहिरावण

सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 16/04/2024 - 13:24
अरे बिनडोक पणा कमी करा... टोपण नावाने तुम्ही पण लिहित आहे. सारखे सारखे डु आयडी डुआयडी बरळत आहात... सावरा स्वतःला जा ! संपादक मंडळाला सांगा माझं नाव आणि करा रीतसर तक्रार...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:56
सर तुमच्या सारख डू आय डी घेऊन तोंड लपवत फिरत नाही मी. अशी पळपुटेपणाची भीती घालवायला तुम्ही कुठल्यातरी मानसोपचार तज्ञा कडे जा. तुम्हाला कुणी विचारत नाही इथे. डू आय डी ना फाट्यावर मारले जाते नी तुम्हालाही लोक तेच करताहेत.
तुम्हाला माहित नाहीसं दिसतंय. चला, तुम्हाला सामान्यज्ञान सांगतो. सरांसारखाच काय तर इतर कुणासारखाही आयडी तुम्हाला घेता येत नाही. प्रत्येक आयडी हा unique असतो. तुम्ही तोंड लपवत फिरता हा काही तुमचा choice नाहीय. मिपावर खराखुरा फोटो टाकणे अनिवार्य नाही. एक avatar म्हणून चित्र असते ते by default सर्वांसाठी एकाच असते. ते बदलता येते. जसे मी माझ्या आईडीनुसार कांदा लिंबू ठेवलेले आहे. तुम्ही ते बदलू शकता. स्वतःचा खराखुरा फोटो upload करू शकता. डुआयडी ना फाट्यावर मारण्याआधी डुआयडी हि कल्पना समजून घ्या. अजून काही मदत लागली तर व्यनि करा.

In reply to by Trump

ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर परत जाऊन ते इस्राईल वरचे प्रतिसाद वाचा. तिथे मी स्पष्ट लिहिलय की “जर हमस्क किंवा पॅलेस्टाइनच्या हल्ल्यात इस्राईल्क चा एक मनुष्यही मरत असेल तर इस्राईल्क ने हमस्क किंवा पॅलेस्टाइन बेचिराख करायला आजीबाबत मागे पुढे पाहू नये. इस्राईल च्या लोकांनाही जगायचाक तितकाच अधिकार आहे जितक्या तुमच्याक लाडक्या हमासच्या.” आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Trump 16/04/2024 - 12:46
आणी भाजपवर टिका झाल्यामुळे असे पिसाळत जाऊन काहीबही लिहत जाऊ नका. नाहीतर वाचत नका जाऊ. स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
इस्त्राईलचा संदर्भ दिला, तिथे भाजप कोठे आले ? आणि भाजपचा आणि माझा सबंध काय ?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 24/04/2024 - 12:42
ट्रम्प सर आवरा तुमच्या डोक्यात बुद्धी शाबूत असेल तर...
... स्वतःत सुधारणा करा आधी. आले मोठे शहाणे ज्ञान शिकवायला.
एखाद्या डूआइडीने Trump यांना असे म्हटलेले पाहून एक मिपाकर म्हणून मला शरम वाटली.

दोन किस्से राहिले टाकायचे. त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” त्याने बरेच फ़ोन केले. पण मी उचलला नाही. मी काय चुकीच केले? एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 14/04/2024 - 20:06
>>>त्याने प्रीबेबी शूट चे फोटो फेसबुक वर टाकून टॅगलाइन लिहीली. “बाळा लवकर ये आम्ही तुझी वाट पाहतोय.” मी लिहीले, “लवकर कसं येणार ते?? ९ महिने लागतीलच ना?” प्री बेबी शुट साधारण कितव्या महिन्यात करतात? तेव्हापासून ९ महिने म्हणजे गर्भधारणा नक्की किती महिन्यांची? साहजिक आहे कुणी पण रागावणारच ना !! चुकलंच तुमचं गणित !!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 15/04/2024 - 04:35
एका अमेरिकास्थित भारतीयाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर “Nation first” अस लिहिलं होतं. मी “नेमकं कुठलं नेशन?, भारत की अमेरिका?” विचारलं. त्यानी मला ब्लॉक केले. मी काय चुकीच केलं? त्याचा संधर्भ नाही दिलात? "नेशन फर्स्ट" हे "धर्म फर्स्ट" पेक्षा वरचे अश्या अर्थाने त्याला म्हणावेसे वाटले असावे असा माझा तर्क ( चुकीचा असेल पण तुम्ही स्पष्ट केल्याशिवाय कसे कळणार) तुम्ही बहुतेक सोयीस्कर रित्या तो माणूस भारत आणि अमेरिका यासंधार्बत बोलतोय असा अर्थ काढलेला दिसतोय हा प्रतिसाद देण्याचे कारण कि बरेचदा नेशन फर्स्ट हे सध्याचं काळात अनेक देशांत धर्म कि देश या संधरबात बोलले जाते म्हणून

In reply to by कंजूस

अहिरावण 16/04/2024 - 13:27
क्रांती भारतात एकदाच झाली... आणीबाणी नंतर... आता काही तितकी भयावह स्थिती नाही... ४०० पार नाही पण ३०० पार नक्की होणार

कांदा लिंबू 16/04/2024 - 16:40
अमरेंद्र बाहुबली यांच्यावर इतर मिपाकरांनी रागावू नये. ते आपल्यासारखेच मिपा सदस्य आहेत. त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. काही वेळा माणूस चीडचीड, निराशा, त्वेष इत्यादी भावनांच्या अवस्थेतून जात असतो. व्यक्तिव्यक्तीनुसार या अवस्थेचा कालावधी कमी अधिक असू शकतो. काही मिनिटे ते अनेक महिने-वर्षे असा तो असू शकतो. अश्या अवस्थेत असताना तो अनपेक्षित, समाजअमान्य, अवमानकारक, नकारात्मक प्रतिसाद देत असतो. ते लवकरच सामान्य अवस्थेत येतील आणि त्यानंतर ते असे वागणार नाहीत अशी अपेक्षा. #HelpAmbA

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 17/04/2024 - 04:17
अमरेंद्र बाहुबली, भाजप विरोधी युक्तिवाद प्रतिसाद मुद्देसूद पणे जरुर दयावा नाही कोण म्हणतो पण जिथे तिथे भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत , (अर्थात असे नाही म्हणत कि तुम्ही एखादा लेख " भाजप कसा चुकतो " वैगरे लिहू नये नक्की लिहा ) आणि दुसरे भाजपचच्या एखाद्या कामाची स्तुती केल्यास लगेचच ती व्यक्ती चड्डीवाली/ संघिष्ट/ मनुवादी होत नाही सिहासन मधील डिकास्टा म्हणतो तसे " आज या मुख्य मंत्र्याला मी पाठिंबा देईन पण उद्या जर काम नाही केलं तर याच विधान भवना समोर जोड्याने मारिन " ( शब्द पुढेच मागे झाले असतील ) तसेच मोदी म्हणजे काही देव नाहीत पण दानव पण नाहीत

In reply to by चौकस२१२

बाबुराव 17/04/2024 - 15:53
भाजप / संघ / मोदी / मनुवादी हिंदू वैगरे आणू नये एवढेच लोक म्हणत आहेत ,
काका आपल्या सारख्या काहीनच्या विचारातून दिसतं की ते... म्हणून काही लोक तशी टीका करीत असावेत.

In reply to by कांदा लिंबू

नावाप्रमाणेच बाहूबली आहे. आपल्याला भल्लालदेव आणी कटप्पा शोधायला लागेल. मलाही त्यांची मते पटत नाहीत पण मिपा बाहेर आवडतात. बाकी प्रत्येक सदस्य आपले मत व्यक्त करू शकतो. पण त्याने विचलित होऊ नये. जरी तुकोबाराय म्हणत असतील की, घासावा शब्द तासावा शब्द .... पण मग वाद सवांद पुढे चालणार कसा....

In reply to by कपिलमुनी

अहिरावण 16/04/2024 - 18:53
आम्ही कोणत्याही प्रकारे भाजप, मोदी, संघ यांच्याशी संबंधीत नाही, नव्हतो आणि नसू. भाजपला मत देणे किंवा भाजप सध्या इतर कोणापेक्षाही "बरा" पर्याय आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्याशी "संबंध" असणे असे नव्हे. बाकी आम्ही कट्टर हिंदू आहोत, होतो. असू. शेंडा ना बुडूख, बिनडोक प्रतिसाद देणा-यांना विरोध करुच यात शंका नाही. बाकी तुमचे चालू द्या !!

Vichar Manus 16/04/2024 - 18:52
अमरेंद्र जर एकांगी, एकसुरी, द्वेषमूलक , नकारात्मक लिहीत असतील तर एक भक्तविहारी नावाचे id पण तसेच किंबहुना जास्त एकांगी लिहतात, त्याबद्दल कोणीच काही म्हणत नाही

In reply to by Vichar Manus

अहिरावण 16/04/2024 - 18:55
त्यांचे वय झाले आहे सुधरण्याची शक्यता संपली. हे तरुण आहेत म्हणून वाटते. आता त्यांची इच्छा नसेल तर राहिले. फक्त १०-१२ वर्षापूर्वीची "यकु" नावाच्या आयडीची दुर्देवी कथा आठवली, म्हणून तळमळ. जाऊ द्या ! ज्याचे त्याचे नशीब आणि कर्मफळ म्हणावे आणि सोडून द्यावे असे वाटते.

चित्रगुप्त 17/04/2024 - 02:33
@ अबा: द्वेषभावनेपेक्षा भक्तिभावना तब्ब्येतीस बरी, तस्मात आता यापुढले काही आठवडे सध्याच्या द्वेषपूर्ण प्रतिसादांऐवजी तुमच्या मनात ज्यांचेविषयी भक्तिभाव वसत असेल त्या व्यक्ती, पक्ष, संघटना, संस्था, विचारसरण्या वगैरेंविषयी काही सकारात्मक लिहून बघा. त्यामुळे तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, आणि तुमच्या मनात धगधगणारी त्वेषाची, द्वेषाची आग जरा शमून शांती, समाधान लाभेल. वाचनमात्र असणार्‍या वाचकांनाही उबाठा, रागा, जाणता राजा किंव्हा जी कुणी तुमची X YZ आदरस्थाने असतील, त्यांचेविषयी काही चांगले वाचायला मिळेल. प्रयत्न करून बघा. सुरुवात म्हणून "मला बुवा अमूक .. अमूक ... अमूक .. यांचेविषयी भक्ती, प्रेम, आदर वगैरे वाटतो, एवढेतरी स्पष्ट करण्याचे साहस दाखवावे, ही विनंती. -- आपला एक हितचिंतक.

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव 17/04/2024 - 16:20
तथाकथित 'अंधभक्तां'ना सुद्धा 'दुसरी बाजू' पण कळेल, चित्रगुप्तकाका भक्तांना कोणतीची बाजू समजू शकत नाही. एकच बाजू कळते ती म्हणजे मन लावून भक्ती.

चावटमेला 17/04/2024 - 15:31
मी मिपावर गेली कित्येक वर्षे वाचनमात्रच आहे. सहसा राजकीय धाग्यांवर/वादग्रस्त विषयांवर प्रतिसाद देण्याचे टाळतो. पण सदर धागालेखकाच्या लिखाणातला, प्रतिसादांमधला विखार, एखादी जात, समाज, धर्म, विचारसरणी ह्याबद्दलचा पराकोटीचा द्वेष खरोखरच चिन्ताजनक आहे. हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे. विशेषतः सावरकरांच्या धाग्यावर जी गरळ ओकली ती तर घृणास्पद होती. समाजविघातक नरसंहारांची सुरूवात असल्याच द्वेषमूलक विचारांतून होते.

In reply to by चावटमेला

कांदा लिंबू 17/04/2024 - 16:10
हा केवळ जालीय अवतार असेल तर ठीक, पण प्रत्यक्षातही तेच विचार असतील तर मात्र डोके चक्रावणारे आहे.
सर्वसाधारणपणे, एखादी व्यक्ती जशी खऱ्या आयुष्यात वागते, जालावरही तशीच वागते.

In reply to by चावटमेला

अहो मेला चावट, सावरकर किंवा कुठल्याही जातीवर मी टीका केलेली नाही. केली असेल तर तस सिद्ध करा नाहीतर पळ काढून पुन्हा वाचनमात्र व्हा, नी पुन्हा अशी गरळ ओकायला येऊ नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 17/04/2024 - 20:46
तशीही शेणात दगड टाकायची हौस नाही, पण आता टाकलाच आहे, तर, का? काय दादागिरी आहे का हुकूम सोडायला? का तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे मिपा?

In reply to by चावटमेला

तुम्ही इथे काय गरळ ओकायची ती ओका, तुम्हाला कोण अडवणार?? पंक कुणावर आरोप लावन्या आधी पुरावेक गोळा करा. ते नसेल होत तर मग गप बसा नी पुन्हा असा पांचटपणा करू नका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चावटमेला 18/04/2024 - 13:12
अलेच्चा, तुमच्याशी तुमच्या पातळीवरच येवून बोलावं लागणार ना पांचट शिरोमणी, त्यात काय चुकीचे केले आता? भलतेच विनोदी बुवा तुम्ही

बाबुराव 17/04/2024 - 15:50
काका ते दोन्ही बाजूंनी असतं अशी एकाची बाजू घेऊन मत मांडू नका. आपलंही काही तरी आतला गंड दुखावलं असेल म्हणून पराकोटीचा द्वेष वाटत असेल. :)

In reply to by बाबुराव

चौकस२१२ 17/04/2024 - 17:42
उग्रसेन अहो जी व्यक्ती साध्या प्रवास वर्णनात सुद्धा गांधी / गोडसे करते त्यांच्या हेतू बद्दल काय बोलायचे ?

In reply to by चौकस२१२

सुबोध खरे 17/04/2024 - 18:39
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित. कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत) त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक् असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट. - भाजप प्रेमी डॉ. खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 17/04/2024 - 20:22
मूर्ख --काहीतरी बोलायलाच पाहिजे म्हणून बोलणारा सुशिक्षित --काहीतरी बोलण्यासारखे आहे म्हणून बोलणारा ज्ञानी -- काहीच बोलत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण 17/04/2024 - 20:30
मनमोहन - The Raj was beneficial: Manmohan https://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/the-raj-was-beneficial-manmohan/articleshow/1165516.cms नेहरु - डिसकवरी ऑफ इंडीञ (काही मुद्दे भरकटलेले) मोदी - मौत का सौदागर म्हटले तरी शांत मिळाले उत्तर ?

In reply to by अहिरावण

वाटलच होतं तुम्ही मध्ये लुडबुड करनार ते. मोदी शब्द आला म्हणजे धावत पळत जाऊन आरती ओवाळायची अस गरजेचं नाही. भक्ति (काहीकाळ तरी) दाबून धरावी. ज्यांना प्रश्न विचारलाय त्यांना उत्तर देऊ द्या. एवढीच उत्तर द्यायचिक हौस असेल तर खऱ्या आयडीने या.

In reply to by अहिरावण

सुबोध खरे 18/04/2024 - 09:56
@अहिरावण कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.

In reply to by सुबोध खरे

ह्यात मनमोहनसिंग, मोदी आणी नेहरु बसवायचे म्हटले तर कसे बसतील? :) हया प्रश्नाला तुम्ही बगल दिलीत. उत्तर मिळालय. :)
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

How to make sense in the age of tiktok?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·

हा पॅरा गंडला आहे.. नंदा खरे म्हणत: स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे आपल्याला. भारतात कोणत्याही सामाजिक माध्यमात हेट स्पीचचे प्रमाण मलातरी प्रचंड वाढलेले दिसत आहे. केवळ मूल्यऱ्हास नव्हे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय? रोजच त्याचे भजे झाल्याच्या बातम्या आदळत आहेत. आपल्यापुढे असलेले प्रश्न असे तीस तीस सेकंदांच्या कॉम्प्रेहेन्शनने कसे सोडवले जाणार आहेत? की प्रत्येकाला प्रचंड आशावाद आहे आणि मीच नेहमीची किरकिर लावत आहे? डोकं भंजाळून जाते कधीमधी. प्रत्येकजण माझ्यासारखाच भंजाळून गेलेला आहे आणि त्यामुळेच तो एस्केप होण्याचा मिळेल तो चान्स सोडायला तयार नाही? म्हणून हे सतत कशाततरी, कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे? कदाचित मी वेगाने इर्रिलेव्हंट होत आहे म्हणून मला या प्रतिमा आणि ध्वनींच्या जंजाळातून वाट काढता येत नाहीये. काहीही असो, सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे....

In reply to by हणमंतअण्णा शंक…

'स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे' ते 'सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे' हे सर्वात महत्वाचं आहे. सध्या एका गावात काव्यमहोत्सवात उपस्थिती लावायची आहे. सविस्तर प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो. -दिलीप बिरुटे

सुंदर लिहिलय सगळंच. एका पन्नाशीप्लस मिपाकराचे आत्मकथन. मन की बात. वयाच्या एका वळणावरुन मागे पाहात घेतलेला वेध. आवडी-निवडी, आठवणी कालपरत्वे नीसटत जाणा-या आणि आपल्या पुढे पळत जाणा-या गोष्टी आणि मग आपण आपलेच काही निर्णय घेऊन टाकतो तसं सगळं. एका सूटीची सकाळ चांगली सुरुवात झाली किंवा मग ''कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे?" असेही. -दिलीप बिरुटे (इर्रिलेव्हंट होत चाललेला)

आग्या१९९० 22/01/2023 - 08:49
छान लेख. माझेही जीवन असेच काही आहे. २०१२ पासून टीव्ही बघणे सोडून दिले ( बातम्याच बघायचो, परंतु त्यातील भडकपणाचा उबग आला ). शहरातील धावपळीचे जीवन सोडून गावाकडे शांत जीवन जगण्यासाठी आलो. परंतु आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटले. जिद्दीने शेती करतो आहे. मनासारखे जीवन जगण्यासाठी ' जातीसाठी माती खाणे ' बंद केले आणि उगाच पैसे आहे म्हणून गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करणे बंद केले, कर्ज काढून तर अजिबात नाही. आणि अद्याप कार घेतली नाही, गावात भाड्याने भरपूर मिळतात, शेअर मार्केट आणि शेती हेच छंद. खूप सुखात आहे.

चित्रगुप्त 22/01/2023 - 11:44
विलक्षण - मननीय - मनोगत. पुन्हा अगदी सावकाशीने वाचून त्याहूनही अधिक सावकाशीने प्रतिसाद लिहीता यावा अशी इच्छा आहे.
कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे
--- याचा आवाका (हल्लीच्या विविध साधनांमुळे) फार विस्तृत झालेला आहे. पूर्वी कल्पनाही केली नव्हती एवढ्या विविध गोष्टी जाणून घेणे, करणे, त्यात रमणे हे आता शक्य झालेले असले, तरी शरीर थकत चालल्याने त्यातले फार थोडेच आता करता येते, आणि तेही हळूहळू कमी होत जात असल्याची जाणीव वेदनादायक आहे. तुमच्या चित्रकलेचा उल्लेख आलेला आहे, कृपया त्याविषयीपण लिहावे आणि चित्रे द्यावीत.

कंजूस 22/01/2023 - 19:20
आज्जीने ठेवलेल्या चहाच्या आधणातला आल्याचा गंध फक्त कातर स्मृतीतच पकडता येतो. आपण साखरझोपेतून चुळबुळ करत पहाटेची थंडी निसरड्या पांघरुणासरशी पायाने बुजवून टाकत झोपेच्या अधीन व्हायचो आणि तोवर तिच्या काकणांची किणकिण ऐकून आश्वस्त होत उठून हळू हळू उजळणाऱ्या अंधारात शिरून चुलीच्या उबेशेजारी, तिच्या शेजारी जाऊन बसायचो. असा अनुभव एका क्लिकवर मिळत नाही. अगदी पटतंय.

शेवटी जी ए म्हणत कि मनुष्य पंचवीस वर्षांपर्यंतच काय ते जगतो, नंतरचे आयुष्य हे गतकातरच असते असं काहीसं. खरयं. अण्णा लेख मस्तच आहे.

शेर भाई 23/01/2023 - 10:39
|शेअरिंग शेअरिंगच्या अतिरेकाने आपण आपल्या अनुभवांची किंमत उणावू नये हे मी काटेकोरपणे शिकलो आहे. एकदम सहमत, पण कधी कधी या शेअरिंगमुळेच मिळणाऱ्या अभिप्रायात आपल्याला स्वतःच्या अनुभवाची न दिसलेली बाजू उमजू शकते. अर्थात यासाठी तुम्ही कुठल्या माध्यमावर व्यक्त होता ते देखील महत्वाचे. प्रकटन आवडले

सौंदाळा 23/01/2023 - 10:40
चिखल उपसून कमळापर्यंत जाणे
अप्रतिम याखालील पहिल्या परिच्छेदाप्रमाणे - अगदी असेच जगायची इच्छा आहे पण काय करावे कळत नाही. म्हणजे अगदी शहर सोडून बाहेर पडायची योग्य वेळ कोणती? त्यानंतर मुलीच्या शिक्षणाचे कसे करायचे? किती पैसे गाठीशी ठेवावे? एक ना अनेक. खूप लोक असा विचार करत असतील पण प्रत्यक्षात निर्णय घेणारे खूपच कमी. त्यामुळेच तुमचे अभिनंदन आणि कौतुक. मिपावरच 'चौकटराजा' होते त्यांच्याशी व्यनितून याच विषयावर बोलत होतो पण त्यांचे दु:खद निधन झाले. गणेशा या मिपाकराने पण याच अनुषंगाने काही पाऊले टाकली आहेत. असो. तुम्ही हे कसे जमवले यावर एक लेख लिहाच. पूर्वी घराच्या बांधकामाबद्दल पण एक लेख लिहिला होता त्याची काय प्रगती पुढे?

Bhakti 23/01/2023 - 11:33
वाह ! मस्त प्रकटन! ते लेखनप्रकार आईस्क्रीम आहे ते बरोबर आहे.भाकरीपासून -पिझ्झा खाऊन झाल्यावर आईस्क्रीम खाण्यासाठी योग्य वेळ हीच आहे.शेवटचा परिच्छेद _/\_ म्हणून मी मला प्रिय असणारी व्यवधाने शोधून त्यामध्ये स्वतःला गुंतुवून घेत आहे. आधी वाटायचं नाही जमणारं हे,आता जमतंय +१११

भृशुंडी 25/01/2023 - 01:56
माझ्याच मनातलं लिहिलं आहे असं कित्येकदा वाटून गेलं. गेल्या काही वर्षांतील कंटेंटोच्छादाचा उत्तम सारांश मांडला आहे ------- काहीसं अवांतर - तुमची निरीक्षणे फार नेमकी असतात, लिहिते राहा.

हा पॅरा गंडला आहे.. नंदा खरे म्हणत: स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे आपल्याला. भारतात कोणत्याही सामाजिक माध्यमात हेट स्पीचचे प्रमाण मलातरी प्रचंड वाढलेले दिसत आहे. केवळ मूल्यऱ्हास नव्हे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय? रोजच त्याचे भजे झाल्याच्या बातम्या आदळत आहेत. आपल्यापुढे असलेले प्रश्न असे तीस तीस सेकंदांच्या कॉम्प्रेहेन्शनने कसे सोडवले जाणार आहेत? की प्रत्येकाला प्रचंड आशावाद आहे आणि मीच नेहमीची किरकिर लावत आहे? डोकं भंजाळून जाते कधीमधी. प्रत्येकजण माझ्यासारखाच भंजाळून गेलेला आहे आणि त्यामुळेच तो एस्केप होण्याचा मिळेल तो चान्स सोडायला तयार नाही? म्हणून हे सतत कशाततरी, कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे? कदाचित मी वेगाने इर्रिलेव्हंट होत आहे म्हणून मला या प्रतिमा आणि ध्वनींच्या जंजाळातून वाट काढता येत नाहीये. काहीही असो, सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे....

In reply to by हणमंतअण्णा शंक…

'स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे' ते 'सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे' हे सर्वात महत्वाचं आहे. सध्या एका गावात काव्यमहोत्सवात उपस्थिती लावायची आहे. सविस्तर प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो. -दिलीप बिरुटे

सुंदर लिहिलय सगळंच. एका पन्नाशीप्लस मिपाकराचे आत्मकथन. मन की बात. वयाच्या एका वळणावरुन मागे पाहात घेतलेला वेध. आवडी-निवडी, आठवणी कालपरत्वे नीसटत जाणा-या आणि आपल्या पुढे पळत जाणा-या गोष्टी आणि मग आपण आपलेच काही निर्णय घेऊन टाकतो तसं सगळं. एका सूटीची सकाळ चांगली सुरुवात झाली किंवा मग ''कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे?" असेही. -दिलीप बिरुटे (इर्रिलेव्हंट होत चाललेला)

आग्या१९९० 22/01/2023 - 08:49
छान लेख. माझेही जीवन असेच काही आहे. २०१२ पासून टीव्ही बघणे सोडून दिले ( बातम्याच बघायचो, परंतु त्यातील भडकपणाचा उबग आला ). शहरातील धावपळीचे जीवन सोडून गावाकडे शांत जीवन जगण्यासाठी आलो. परंतु आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटले. जिद्दीने शेती करतो आहे. मनासारखे जीवन जगण्यासाठी ' जातीसाठी माती खाणे ' बंद केले आणि उगाच पैसे आहे म्हणून गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करणे बंद केले, कर्ज काढून तर अजिबात नाही. आणि अद्याप कार घेतली नाही, गावात भाड्याने भरपूर मिळतात, शेअर मार्केट आणि शेती हेच छंद. खूप सुखात आहे.

चित्रगुप्त 22/01/2023 - 11:44
विलक्षण - मननीय - मनोगत. पुन्हा अगदी सावकाशीने वाचून त्याहूनही अधिक सावकाशीने प्रतिसाद लिहीता यावा अशी इच्छा आहे.
कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे
--- याचा आवाका (हल्लीच्या विविध साधनांमुळे) फार विस्तृत झालेला आहे. पूर्वी कल्पनाही केली नव्हती एवढ्या विविध गोष्टी जाणून घेणे, करणे, त्यात रमणे हे आता शक्य झालेले असले, तरी शरीर थकत चालल्याने त्यातले फार थोडेच आता करता येते, आणि तेही हळूहळू कमी होत जात असल्याची जाणीव वेदनादायक आहे. तुमच्या चित्रकलेचा उल्लेख आलेला आहे, कृपया त्याविषयीपण लिहावे आणि चित्रे द्यावीत.

कंजूस 22/01/2023 - 19:20
आज्जीने ठेवलेल्या चहाच्या आधणातला आल्याचा गंध फक्त कातर स्मृतीतच पकडता येतो. आपण साखरझोपेतून चुळबुळ करत पहाटेची थंडी निसरड्या पांघरुणासरशी पायाने बुजवून टाकत झोपेच्या अधीन व्हायचो आणि तोवर तिच्या काकणांची किणकिण ऐकून आश्वस्त होत उठून हळू हळू उजळणाऱ्या अंधारात शिरून चुलीच्या उबेशेजारी, तिच्या शेजारी जाऊन बसायचो. असा अनुभव एका क्लिकवर मिळत नाही. अगदी पटतंय.

शेवटी जी ए म्हणत कि मनुष्य पंचवीस वर्षांपर्यंतच काय ते जगतो, नंतरचे आयुष्य हे गतकातरच असते असं काहीसं. खरयं. अण्णा लेख मस्तच आहे.

शेर भाई 23/01/2023 - 10:39
|शेअरिंग शेअरिंगच्या अतिरेकाने आपण आपल्या अनुभवांची किंमत उणावू नये हे मी काटेकोरपणे शिकलो आहे. एकदम सहमत, पण कधी कधी या शेअरिंगमुळेच मिळणाऱ्या अभिप्रायात आपल्याला स्वतःच्या अनुभवाची न दिसलेली बाजू उमजू शकते. अर्थात यासाठी तुम्ही कुठल्या माध्यमावर व्यक्त होता ते देखील महत्वाचे. प्रकटन आवडले

सौंदाळा 23/01/2023 - 10:40
चिखल उपसून कमळापर्यंत जाणे
अप्रतिम याखालील पहिल्या परिच्छेदाप्रमाणे - अगदी असेच जगायची इच्छा आहे पण काय करावे कळत नाही. म्हणजे अगदी शहर सोडून बाहेर पडायची योग्य वेळ कोणती? त्यानंतर मुलीच्या शिक्षणाचे कसे करायचे? किती पैसे गाठीशी ठेवावे? एक ना अनेक. खूप लोक असा विचार करत असतील पण प्रत्यक्षात निर्णय घेणारे खूपच कमी. त्यामुळेच तुमचे अभिनंदन आणि कौतुक. मिपावरच 'चौकटराजा' होते त्यांच्याशी व्यनितून याच विषयावर बोलत होतो पण त्यांचे दु:खद निधन झाले. गणेशा या मिपाकराने पण याच अनुषंगाने काही पाऊले टाकली आहेत. असो. तुम्ही हे कसे जमवले यावर एक लेख लिहाच. पूर्वी घराच्या बांधकामाबद्दल पण एक लेख लिहिला होता त्याची काय प्रगती पुढे?

Bhakti 23/01/2023 - 11:33
वाह ! मस्त प्रकटन! ते लेखनप्रकार आईस्क्रीम आहे ते बरोबर आहे.भाकरीपासून -पिझ्झा खाऊन झाल्यावर आईस्क्रीम खाण्यासाठी योग्य वेळ हीच आहे.शेवटचा परिच्छेद _/\_ म्हणून मी मला प्रिय असणारी व्यवधाने शोधून त्यामध्ये स्वतःला गुंतुवून घेत आहे. आधी वाटायचं नाही जमणारं हे,आता जमतंय +१११

भृशुंडी 25/01/2023 - 01:56
माझ्याच मनातलं लिहिलं आहे असं कित्येकदा वाटून गेलं. गेल्या काही वर्षांतील कंटेंटोच्छादाचा उत्तम सारांश मांडला आहे ------- काहीसं अवांतर - तुमची निरीक्षणे फार नेमकी असतात, लिहिते राहा.
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे. थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा - मी लहान होतो तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायची पद्धत होती. अभ्यासू मुलांनी टीव्हीवगैरे पाहू नये असं कायम सांगितले जायचे आणि टीव्हीपासून आवर्जून दूर लोटले जायचे. टीव्ही हे कधी कधी इडियट बॉक्स आहे हे मलाही पूर्णपणे पटले होते कारण सगळे कुटुंब मिहीर कधी परत येणार या चिंतेत कामं धामं सोडून टीव्ही समोर येऊन बसायचे. परंतु मला टीव्ही नेहमीच इडियट बॉक्स वाटत नसे. टीव्ही पाहायचो ते फक्त डिस्कवरी आणि हिस्टरी या दोन चॅनेल्ससाठीच. Nat Geo आमच्या केबलला लागायचे नाही.

रोज किती पाणी प्यावे?

माहितगार ·

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार

माहितगार 25/04/2022 - 14:51
@ पैजारबुवा, फॉर्मात वगैरे नाही तसे रतीबाच्या जिलब्याच टाकल्या आहेत, तुम्ही आवर्जून प्रतिसाद दिला, चौथा कोनाडांनी मुक्तकाला काव्य म्हणाले आणि डॉ. कुमारांनी सुद्धा दाद दिली तर अंमळ सुखावलो नाही असे नाही. अनेक आभार
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

कायप्पावरील ढकलपात्र

अमरेंद्र बाहुबली ·

फेसबुकीय आणि व्हाॅटस् अपीय ज्ञान हे मृगजळा समान .... निखळ मैत्री करायची असेल तरच, ह्या साईट वापरायच्या... मेसेज करतो ...

कंजूस 16/03/2022 - 19:39
पूर्वी हे काम करत. आता संध्यांनंद. जीवनाचा फोलपणा प्रवासात वाचण्यासाठी. मोठा कागद असेल तर दोन कामे होतात. वाचन, करमणूक आणि शिटा पुसणे, फलाटावार अंथरणे वगैरे. संदेश म्हणा किंवा करमणूक झालीच पाहिजे.

In reply to by कंजूस

खात्रीशीर बातमी देत होते आणि कथा देखील असायच्या. पण, "श्री" ची गोष्ट अशीच होती ... सनसनाटी बातम्या आणि लक्षवेधक शीर्षक, ही "श्री" ची खासीयत होती....

In reply to by मुक्त विहारि

गवि 16/03/2022 - 20:19
क्लिकबेटी शीर्षके ही ऑनलाईन जमान्यात अधिकच आवश्यक झाली आहेत असे दिसते. अगदी लोकसत्ता किंवा अन्य ऑनलाईन वृत्तपत्र आवृत्त्या बघा. -आकडा ऐकून थक्क व्हाल.. क्ष नटी कमावते इतके मानधन.. -"तुमच्या बापाला..." मा. अमुक यांचे खळबळजनक विधान -"तर मी डोक्यावरचे केस.." मा. तमुक यांची जीभ घसरली -"तू तर शत्रूपेक्षाही.." अमुक खेळाडूने लगावला टोला वगैरे आणि क्लिक केल्यावर आत काही खास कंटेंट नाहीच. असलेच तर एकच वाक्य पानभर फिरवत एक दोन फालतू आकडे, वाक्ये. दणका सनसनीखेज वगैरे काही नाही. फुसके बार.

In reply to by गवि

होय. मटा ने या बाबतीत अगदी नीचांक गाठला आहे. लोकसत्ता तसे बरे आहे अजून. सकाळ ने चांगल्या बातम्यांसाठी पेड सर्विस चालू केली आहे पण मी ती वापरुन पाहिली नाही. मात्र विषय रोचक असावेत असे शीर्षकांवरुन वाटते.

In reply to by मुक्त विहारि

Nitin Palkar 18/03/2022 - 12:33
स्पेशल रिपोर्ट हा प्रकार मराठीत कदाचित "श्री साप्तहीकानेच" सुरु केला असावा... अरुण ताम्हणकर स्पेशल रिपोर्ट हे सदर लिहित. शोभा डे (तेव्हाच्या शोभा किलाचंद) याही श्री मध्ये लिहीत असत...

गवि 16/03/2022 - 20:13
इतर अनेक क्वोटेबल क्वोट फिरत असतात सर्वत्र. यांतील सुपरस्टार म्हणजे आद्य दैवत आणि पायोनियर पु.लं.. ओशो.. मग नारायण मूर्ती इन्फोसिस, मा. अब्दुल कलामजी, मग नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील आणि इतर. जागतिक पातळीवर बिल गेट्स, वारेन बफे. आणि काय वाट्टेल ते पुरस्कार, किताब, सन्मान इ जाहीर करणारी शिखर संस्था "युनेस्को"

In reply to by गवि

राजस्थानातील एका डाॅक्टरांकडे कोन कोन येऊन गेलं पहा. *PL..READ CAREFULLY N FORWARD IN UR GR N FAMILY,.,...MAY SOMONE GET HELP .....* मधुकर भावे आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दुसऱ्या महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई पिंपरी- चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॕपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे ?‌ काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा...४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ प्रयोग करुया असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस.एफ.आर.सी.एस) ही सुध्दा होती. विमानात बसताना पायऱ्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअर वरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली. पुढे काय होणार माहित नव्हते. चाळीस मिनीटात डॉ. पराशर यांच्या ‘आॕस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ.गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाच वाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते..अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळ पास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।’ मी ऐकत होतो. ५ प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते. मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या ५ मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या ५ मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो..आप खुद चलके जा सकते हो।’ मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना. आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला. नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो. डॉक्टर साहेबांजवळ येऊन बसलो. कैसा महसूस कर रहे हो।...त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काहीतरी घडलं आहे. पण माझ्यासमोरच्या डॉक्टरांनी हाताच्या २ अंगठयावर हजारो रुग्णांची व्यथा, पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॕस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे. डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोट-या एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव...लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग चक्क ६ दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८-५ संध्याकाळी जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेह-यावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/- आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात मग नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?.. ‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसे भी उपर के लेवल का होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी जहा गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे मेरी विद्या किस काम की?..’ डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा, सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो. ६ दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे २ अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,..‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के २ अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट्र मे बजाने की मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा..’ मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्ट्र भर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या २-३ ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया. Jodhpur Dr Gowardhanlal Parashar Osteopathy Center, Shree Sonwarlal Osteopathy Chartable कार्य +91 84260 72222 Phone +91 291 297 2777 घर +91 291 262 2888 Personal drparashar@rediffmail.com घर 18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan, 342008..... *हे माहीत आहेत का आधीपासून? काय असेल. तारखा, साल टाकत नाहीत हा प्रॉब्लेम आहे*

ग्रुप च ग्रुप चोहिकदे तोच तोच सन्देश सगलीकदे दहा पाचा ला फोर्वर्द करता चन्ग्लि बातमी तुमच्यकदे डा, पराशर यान्चा सन्दर्भ आन्तर्जालावर पाहु शकता. तरी सुद्धा बरेच वेळा सन्देश खोटे आसतात.

इरसाल 17/03/2022 - 15:13
हे जे डॉ. गोवर्धन आहेत त्यांनी अंगठ्या ऐवजी करंगळीने उपचार करायला हवेत. पार पुराणाशी संबंध जोडता येईल.

कंजूस 17/03/2022 - 16:07
पण ज्यांना स्वत:च्या आजारपणाच्या श्टोऱ्या आणि किती खर्च केला हे सांगण्याची हौस असते ते तिकडे जात नाहीतच वर टिंगल करतात. १) नेरळला एक गाववाला होता. (आता आहे का माहिती नाही. )त्याच्याकडे एका नातेवाइकाबरोबर गेलो होतो. पाठीत उसण भरली की तो मसाज करायचा पाच मिनिटे.त्यांचे दुखणे गायब होऊन परत आलो. अट एवढीच की पैसे,वस्तू द्यायच्या नाहीत. २) वडलांना पाठीत उसण भरली होती . लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये मणक्याचे ओपरेशन सांगितले. पारल्याच्या होमिओपॅथी कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथले वयस्कर डॉक्टर वाडिया होते. ( डॉ. वाडिया आणि डॉ. देसाई आलटून पालटून बसत.)पाच सहा विद्यार्थी बसलेले. श्टोरी ऐकल्यावर चिडले "कुणी सांगितलं ओपरेशन?" मग विद्यार्थ्यांना काही बोलले आणि एक औषध दिले. ( त्या वेळेस केस पेपरचे पंचवीस पैसे एवढीच फी असे. औषध फुकट.). तर पुन्हा सात दिवसांनी गेलो बरं झालो सांगायला.

In reply to by कंजूस

तर्कवादी 17/03/2022 - 21:10
डॉ पराशर यांच्याबद्दल माहित नाही. पण मणक्याचे आजार दूर करणारे लोक असतात. काही तर डॉक्टरही नसतात. मला अहमदनगरचे असे एक गृहस्थ माहित आहेत. त्यांच्या उपचाराचा माझ्या पत्नीला खूप फायदा झाला. कुणाला गरज भासल्यास व्यक्तिगत संदेश पाठवावा.

In reply to by तर्कवादी

अर्जुन 18/03/2022 - 12:04
नमस्कार, मला अहमदनगरच्या गृहस्थाची संपर्क माहिती पाठवावी . आपला आभारी आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शाम भागवत 18/03/2022 - 18:15
नको. सार्वजनिक करू नका. कोणितरी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या सापळ्यात अडकवायचा प्रयत्न करेल. वैयक्तिक संदेशच बरा. खरडवही सुध्दा नको. असे मला वाटते.

चौथा कोनाडा 18/03/2022 - 09:14
छान ! कायप्पाचंच ढकलपत्र ते ! उद्या माझ्या नावाने ही हेच येऊ शकेल. मिपाच्या चौथा कोनाडा यांचे शेवटचे शब्द ! :-)) हा .... हा ..... हा ..... !

ते अमुक तमूक देवांचे ढकलपत्र आहे काय कोणाकडे ? जे पुढे ढकलल्यावर परिस्थिती सुधारते. मला सध्या त्याची गरज आहे हो. झटपट परिस्थिती सुधारण्यासाठी :)

फेसबुकीय आणि व्हाॅटस् अपीय ज्ञान हे मृगजळा समान .... निखळ मैत्री करायची असेल तरच, ह्या साईट वापरायच्या... मेसेज करतो ...

कंजूस 16/03/2022 - 19:39
पूर्वी हे काम करत. आता संध्यांनंद. जीवनाचा फोलपणा प्रवासात वाचण्यासाठी. मोठा कागद असेल तर दोन कामे होतात. वाचन, करमणूक आणि शिटा पुसणे, फलाटावार अंथरणे वगैरे. संदेश म्हणा किंवा करमणूक झालीच पाहिजे.

In reply to by कंजूस

खात्रीशीर बातमी देत होते आणि कथा देखील असायच्या. पण, "श्री" ची गोष्ट अशीच होती ... सनसनाटी बातम्या आणि लक्षवेधक शीर्षक, ही "श्री" ची खासीयत होती....

In reply to by मुक्त विहारि

गवि 16/03/2022 - 20:19
क्लिकबेटी शीर्षके ही ऑनलाईन जमान्यात अधिकच आवश्यक झाली आहेत असे दिसते. अगदी लोकसत्ता किंवा अन्य ऑनलाईन वृत्तपत्र आवृत्त्या बघा. -आकडा ऐकून थक्क व्हाल.. क्ष नटी कमावते इतके मानधन.. -"तुमच्या बापाला..." मा. अमुक यांचे खळबळजनक विधान -"तर मी डोक्यावरचे केस.." मा. तमुक यांची जीभ घसरली -"तू तर शत्रूपेक्षाही.." अमुक खेळाडूने लगावला टोला वगैरे आणि क्लिक केल्यावर आत काही खास कंटेंट नाहीच. असलेच तर एकच वाक्य पानभर फिरवत एक दोन फालतू आकडे, वाक्ये. दणका सनसनीखेज वगैरे काही नाही. फुसके बार.

In reply to by गवि

होय. मटा ने या बाबतीत अगदी नीचांक गाठला आहे. लोकसत्ता तसे बरे आहे अजून. सकाळ ने चांगल्या बातम्यांसाठी पेड सर्विस चालू केली आहे पण मी ती वापरुन पाहिली नाही. मात्र विषय रोचक असावेत असे शीर्षकांवरुन वाटते.

In reply to by मुक्त विहारि

Nitin Palkar 18/03/2022 - 12:33
स्पेशल रिपोर्ट हा प्रकार मराठीत कदाचित "श्री साप्तहीकानेच" सुरु केला असावा... अरुण ताम्हणकर स्पेशल रिपोर्ट हे सदर लिहित. शोभा डे (तेव्हाच्या शोभा किलाचंद) याही श्री मध्ये लिहीत असत...

गवि 16/03/2022 - 20:13
इतर अनेक क्वोटेबल क्वोट फिरत असतात सर्वत्र. यांतील सुपरस्टार म्हणजे आद्य दैवत आणि पायोनियर पु.लं.. ओशो.. मग नारायण मूर्ती इन्फोसिस, मा. अब्दुल कलामजी, मग नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील आणि इतर. जागतिक पातळीवर बिल गेट्स, वारेन बफे. आणि काय वाट्टेल ते पुरस्कार, किताब, सन्मान इ जाहीर करणारी शिखर संस्था "युनेस्को"

In reply to by गवि

राजस्थानातील एका डाॅक्टरांकडे कोन कोन येऊन गेलं पहा. *PL..READ CAREFULLY N FORWARD IN UR GR N FAMILY,.,...MAY SOMONE GET HELP .....* मधुकर भावे आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दुसऱ्या महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई पिंपरी- चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं. म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॕपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे ?‌ काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते. एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा...४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ प्रयोग करुया असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस.एफ.आर.सी.एस) ही सुध्दा होती. विमानात बसताना पायऱ्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअर वरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली. पुढे काय होणार माहित नव्हते. चाळीस मिनीटात डॉ. पराशर यांच्या ‘आॕस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ.गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाच वाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते..अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळ पास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो. डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।’ मी ऐकत होतो. ५ प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते. मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या ५ मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या ५ मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो..आप खुद चलके जा सकते हो।’ मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना. आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला. नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो. डॉक्टर साहेबांजवळ येऊन बसलो. कैसा महसूस कर रहे हो।...त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काहीतरी घडलं आहे. पण माझ्यासमोरच्या डॉक्टरांनी हाताच्या २ अंगठयावर हजारो रुग्णांची व्यथा, पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॕस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे. डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोट-या एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव...लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग चक्क ६ दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८-५ संध्याकाळी जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेह-यावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/- आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात मग नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?.. ‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसे भी उपर के लेवल का होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी जहा गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे मेरी विद्या किस काम की?..’ डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा, सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो. ६ दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे २ अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,..‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के २ अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट्र मे बजाने की मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा..’ मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्ट्र भर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या २-३ ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया. Jodhpur Dr Gowardhanlal Parashar Osteopathy Center, Shree Sonwarlal Osteopathy Chartable कार्य +91 84260 72222 Phone +91 291 297 2777 घर +91 291 262 2888 Personal drparashar@rediffmail.com घर 18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan, 342008..... *हे माहीत आहेत का आधीपासून? काय असेल. तारखा, साल टाकत नाहीत हा प्रॉब्लेम आहे*

ग्रुप च ग्रुप चोहिकदे तोच तोच सन्देश सगलीकदे दहा पाचा ला फोर्वर्द करता चन्ग्लि बातमी तुमच्यकदे डा, पराशर यान्चा सन्दर्भ आन्तर्जालावर पाहु शकता. तरी सुद्धा बरेच वेळा सन्देश खोटे आसतात.

इरसाल 17/03/2022 - 15:13
हे जे डॉ. गोवर्धन आहेत त्यांनी अंगठ्या ऐवजी करंगळीने उपचार करायला हवेत. पार पुराणाशी संबंध जोडता येईल.

कंजूस 17/03/2022 - 16:07
पण ज्यांना स्वत:च्या आजारपणाच्या श्टोऱ्या आणि किती खर्च केला हे सांगण्याची हौस असते ते तिकडे जात नाहीतच वर टिंगल करतात. १) नेरळला एक गाववाला होता. (आता आहे का माहिती नाही. )त्याच्याकडे एका नातेवाइकाबरोबर गेलो होतो. पाठीत उसण भरली की तो मसाज करायचा पाच मिनिटे.त्यांचे दुखणे गायब होऊन परत आलो. अट एवढीच की पैसे,वस्तू द्यायच्या नाहीत. २) वडलांना पाठीत उसण भरली होती . लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये मणक्याचे ओपरेशन सांगितले. पारल्याच्या होमिओपॅथी कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथले वयस्कर डॉक्टर वाडिया होते. ( डॉ. वाडिया आणि डॉ. देसाई आलटून पालटून बसत.)पाच सहा विद्यार्थी बसलेले. श्टोरी ऐकल्यावर चिडले "कुणी सांगितलं ओपरेशन?" मग विद्यार्थ्यांना काही बोलले आणि एक औषध दिले. ( त्या वेळेस केस पेपरचे पंचवीस पैसे एवढीच फी असे. औषध फुकट.). तर पुन्हा सात दिवसांनी गेलो बरं झालो सांगायला.

In reply to by कंजूस

तर्कवादी 17/03/2022 - 21:10
डॉ पराशर यांच्याबद्दल माहित नाही. पण मणक्याचे आजार दूर करणारे लोक असतात. काही तर डॉक्टरही नसतात. मला अहमदनगरचे असे एक गृहस्थ माहित आहेत. त्यांच्या उपचाराचा माझ्या पत्नीला खूप फायदा झाला. कुणाला गरज भासल्यास व्यक्तिगत संदेश पाठवावा.

In reply to by तर्कवादी

अर्जुन 18/03/2022 - 12:04
नमस्कार, मला अहमदनगरच्या गृहस्थाची संपर्क माहिती पाठवावी . आपला आभारी आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शाम भागवत 18/03/2022 - 18:15
नको. सार्वजनिक करू नका. कोणितरी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या सापळ्यात अडकवायचा प्रयत्न करेल. वैयक्तिक संदेशच बरा. खरडवही सुध्दा नको. असे मला वाटते.

चौथा कोनाडा 18/03/2022 - 09:14
छान ! कायप्पाचंच ढकलपत्र ते ! उद्या माझ्या नावाने ही हेच येऊ शकेल. मिपाच्या चौथा कोनाडा यांचे शेवटचे शब्द ! :-)) हा .... हा ..... हा ..... !

ते अमुक तमूक देवांचे ढकलपत्र आहे काय कोणाकडे ? जे पुढे ढकलल्यावर परिस्थिती सुधारते. मला सध्या त्याची गरज आहे हो. झटपट परिस्थिती सुधारण्यासाठी :)
*लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द* (खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते) *मृत्यूपेक्षा या जगात खरे दुसरे काहीही नाही.* *जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे.* *पण मला व्हीलचेअरवर बसवले जाते!* *या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग, महागडे कपडे, महागडे बूट, महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे.* *पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे!* *माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही.* *माझं घर माझ्यासाठी राजवाड्यासारखं आहे पण मी दवाखान्यात एका छोट्याशा बेडवर पडून आहे.* *मी या जगातल्या पंचतारांकित हॉटेल्

डोक्याला शॉट [सप्तमी]

गड्डा झब्बू ·

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.

Rajesh188 21/07/2021 - 12:09
तुमच्यावर गुरुदेवांची कृपा आहे म्हणूनच असे दिव्य लेखन तुमच्या कडून झाले. गुरुदेव च नसते तर अनंत पापभिरू जनता ह्या लिखाणाला पारखी झाली असती. धन्य ते गुरुदेव!

गॉडजिला 21/07/2021 - 15:10
येत्या श्रावणी ऐका हसाना माता तुमची कहाणी, आटपाट संस्थल होते तेथे विविध आयडी नांदत असत... वगैरे वगैरे वगैरे... ...जशी हसाना माता अमुक आयडीस प्रसन्न झाली तशी ती इतर सर्वास होवो, ही साठां उत्तरांची कहाणी १८८व्या उत्तरी सुफळ संपूर्ण. असे काही अवश्य वाचायला मिळो _/\_ गुरूमैया की जय

रंगीला रतन 23/07/2021 - 13:55
||बोलो हसाना माते की जयऽऽऽ|| मातांजींचा तेजस्वी लेख वाचला होता आणि त्यावर प्रतिसाद दिल्याचे आठवतंय :) एका रंगतदार लेखापासून वाचकांना वंचित ठेवण्या साठी नियामक मंडळाचा णीषेध! पुभाप्र.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.