विचार

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

लेखनविषय:: 

शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात,

पाकिस्तान एक प्रगतीशील राष्ट्र

पाकीस्तान -

पाक म्हणजे पवित्र.
पाकीस्तान म्हणजे पवित्र भूमी किंवा पुण्यवंतांचा देश.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. येथील भारतीय
जनता स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी
लढत होती.

पण याच वेळी काही लोक हा विचार करीत होते की केवळ इंग्रजांपासून मुक्ती पुरेशी
नाही
तर आपल्याला भारतापासूनही स्वातंत्र्य आवश्यक आहे.

त्याशिवाय आपल्याला आपली प्रगती साधता येणार नाही.

आणि मग सुरू झाला प्रयत्न हरतर्‍हेने.
विशेषतः आजच्या सीमाभागात तत्वासाठी लढणारे योद्धे लढू लागले.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

बोट किंवा बस लागणे

आपल्यातील बर्याच लोकांना बोट किंवा बस लागते. म्हणजे काय होतं?
बोट किंवा बस एका जागी उभी असते तेंव्हा काहीच होत नाही पण ती जेंव्हा हलू लागते तेंव्हा थोड्यावेळाने चक्कर येते. पोटात ढवळून येते आणि उलटीची भावना होते किंवा उलटी होते.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा

इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

डोंबिवली कट्टा...भाग २....

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

बरीच चर्चा आणि व्य.नी.तून असे समजले की, डोंबिवली कट्टा करायला काहीच हरकत नाही.ठरल्याप्रमाणे आपला डोंबिवली कट्टा होणारच.

वेळ : संध्याकाळी ७:३०

स्थळ : नंदी पॅलेस

कसे यायचे : डोंबिवली स्टेशन वरून रिक्षा मिळतात.साधारण ४०रु. होतात.रात्री १२ वाजेपर्यंत नंदी पॅलेस ते डोंबिवली स्टेशन पर्यंत रिक्षा सुरु असतात.

खर्चाचा अंदाज : साधारण, दर माणशी ५००ते ६०० रु. येईल.

प्रतिसाद देतांना क्रुपया खालील माहिती नक्की द्या..

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

वेदातील विज्ञान..........

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

वेदातील विज्ञान समजून घेणे आणि आचरणात आणणे अगत्याचे आहे. अजूनही शोध न लागलेल्या कित्येक गोष्टींचे सांकेतिक उल्लेख वेदात असू शकतात .
उदा. नुकतेच हाती आलेल्या वृत्तनुसार आता ,माऊस , voice यासोबत नुसत्या विचारानेही वेब सर्चिंग करता येईल ,असे संशोधन विकसित होत आहे. म्हणजे एक helmet डोक्यात घालायचे ज्यात electrodes बसवलेले असतील ,जे तुमच्या मेंदूतील विचारांचे electrical pulse किंवा brainwaves चे पृथक्करण /विश्लेषण करून तुम्हाला काय सर्च करायचे आहे,याचे प्रारूप बनवून त्यानुसार सर्च इंजिनला ते शोधायला सांगतील . हे तंत्र यापूर्वी computer games मध्ये वापरले गेलेले आहे .

विक्रांत वरील आयुष्य ५

सकाळी रत्नागिरीच्या समुद्रातून आम्ही निघालो तेंव्हा सकाळचे ६.३० वाजले होते. आता कोठे जायचे होते ते माहित नव्हते ( लष्करात कोणतीही माहिती ज्याला आवश्यक आहे त्यालाच दिली जाते. अर्थात त्यामुळे फार फरक पडतो असे नाही. माझ्यासारखा माणूस जो कोणत्याही विभागात काहीही कारण नसताना जात असे त्याला हे माहित होतच होते. तसे मी ब्रिज वर(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते तेथे गेलो तेंव्हा तेथे नौकाचलन अधिकारी ( navigating officer) नकाशावर रेघोट्या ओढत होता.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

विक्रांत वरील आयुष्य ४

मार्च १ ९ ९ ० मध्ये विक्रांत सर्व डागडुजी झाल्यावर समुद्रात युद्ध सरावासाठी निघणार असे नक्की झाले होते. माझा समुद्रावरील पहिला दिवस हा अतिशय वादळी झाला होता ते वर्णन खाली दिलेल्या दुव्यावर वाचता येईल. http://www.misalpav.com/node/23980 आणि http://www.misalpav.com/node/23987.

लेखनप्रकार: 
लेखनविषय:: 

Pages