आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल
लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
वाचने
7332
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिवादन !
गांधी तेवढे लक्षात राहतात....
शाप कि दुर्दैव........
In reply to गांधी तेवढे लक्षात राहतात.... by माम्लेदारचा पन्खा
मोठा माणूस. शास्त्रीजींना
____/\____
शास्त्रीजींना श्रद्धांजली !
विनम्र अभिवादन!
विनम्र अभिवादन!
लालबहादूर शास्त्री आणि
अभिवादन !
कोण आहेत हे?
अभिवादन!
अभिवादन!
लालबहादूर शास्त्रींइतके
विनम्र अभिवादन
लालबहादूर शास्त्रींच्या