व्याकरणशुध्द भाषा वापरणार्यांना आपण न्यायासनावर नाही, याची जाणीव असणे महत्वाचे. तसे संस्कार पुढच्या पिढीवर होणे हेही तितकेच आवश्यक आहे.
अन्यथा मराठी भाषेचा ऱ्हासच होईल.
मुख्य लेख -
मराठी भाषेची भेट
लेखक शेषाद्री नाईक
मराठी भाषा दिना निम्मित आपल्या मातृ भाषेविषयी ---
एखाद्या बेळगावी माणसाने दळणाला 'दळप' म्हटले किंवा मुंबईच्या माणसानें मंडईच्या मागे ऐवजी 'पाठी ' म्हटले तर आपण भाषेचे वैविध्य म्हणून ते सोडून देतो. पण तेच एखाद्याने 'पाणी’ ऐवजी 'पानी ' म्हटले, तर अशुद्ध म्हणून टीका करतो . त्याही पेक्षा वाईट म्हणजे त्या माणसाला आपण 'शिवराळ' किंवा तत्सम उपाधी देऊन हिणवतो. असे कां ?
जमले नाही
In reply to जमले नाही by मुक्त विहारि
सहमत. मोकलाया सारखी असेल
कविता आणि कवितेखालचे, (flying
छान!