मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

पोपट....

ज्ञानोबाचे पैजार ·

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)

तिमा 03/05/2015 - 13:11
हे म्हणजे, अनुप खलबत्ता यांच्या एका भेसूर गजलेची आठवण करुन देणारं आहे. मरनेके बादभी मेरी आँखे खुली रही थी क्यों कि, इंतजार करनेकी इन्हे आदतही हो गयी थी|

पैसा 03/05/2015 - 15:57
आवडली तरी कसं म्हणू? वाईट वाटलं
दिल दिया, ऐतबार की हद थी जान दी, तेरे प्यार की हद थी मर गए हम, खुली रहीं आँखें ये तेरे इंतज़ार की हद थी,
हे आठवलं.

विवेकपटाईत 03/05/2015 - 18:21
असे कित्येक कावळे मी पाव वर असतील, ज्यांचे हृदय कोणी न कोणी तोडले असतील. शेवटी काफिर के वादे पर एतबार कर रहा है कोई बीते हैं दिन चार, जनाजा उठ रहा है कोई.

सर्व प्रतिसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार, जोशी सर, या कविते मधे ज्या घटनेचे / मानसीकतेचे वर्णन करायचा मी प्रयत्न केला आहे त्या साठी या पेक्षा दुसरे योग्य शीर्षक मला सुचले नाही. मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही. जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर तुम्ही कोणते शीर्षक दिले असते? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा, त्याचे असे झाले की इतकी दर्दभरी कविता वाचून माझे डोळे पाणावले, इतके पाणावले की शेवटचे कडवेच वाचू शकलो नाही. म्हणून शीर्षक रुचले नाही.
जर तुम्ही ही कविता लिहीली असती तर
देवाने मला कविहॄदय दिलेले नसल्याने ती वेळच येत नाही हो :-( .

गणेशा 04/05/2015 - 10:57
कविता वेगळी वाटली आणि आवडली. त्यातही कवितेतील भावना आणि कवितेचे शिर्षक विरुद्ध भासी असल्याने, खुद्द कवीने ही जी भावना कवितेत लिहिलेली आहे त्या भावनेस तो अलिप्त राहुन पाहताना विषाद न वाटता एक त्रयस्त काय म्हणत असेल हे मांडलेले आहे. आणि असा पोपट होउ नये म्हणुन या जगात असताना कुठल्याही नकाराने हे जग सोडुन न जाणे यातच शहानपणा आहे हे मान्य करुन जगत रहावे हे कवीच्या अलिप्त भावनेला तर वाटत नसेल ?

सूड 04/05/2015 - 19:29
आवडली! कावळ्याची दया आली. पण दर्भाचा कावळा शिवायला लावून जेवायला बसणारे नातलग वाचून फार काही वेगळं वाटलं नाही. एकदा मातीआड गेलं की गेलं कावळा बिचारा फारच अपेक्षा ठेवून बसला होता.

In reply to by काळा पहाड

dadadarekar 30/06/2015 - 06:33
मुहोम्मद को मिलनेके लिये आखिर पहाड आही गया ! ( ईफ माउंटन कान्ट गो टु मोहम्मद , मोहम्मद शुड गो टू माउंटन .. अशी म्हण आहे ना ? )

तुडतुडी 30/06/2015 - 12:47
मला स्वतःला या कवितेतील नायका बद्दल अजिबात सहानुभूति वाटत नाही.>>>+11111 मला तरी कवितेचं शीर्षक योग्य वाटतंय . आई वडिलांचा विचार न करता क्षुल्लक कारणासाठी प्राण देवूनही त्याचा पोपट झाला . :-) पण तोच कसा काय त्याच्या पिंडाला शिवणार ?

तुडतुडी 01/07/2015 - 15:59
माझ्या माहिती प्रमाणे कावळे पिंड खायला येतात पण मेलेल्याचा आत्मा पिंडाला लपेटून बसल्यामुळे ते पिंडाजवळ जावू शकत नाहीत . मेलेला माणूस कावळा होवून पिंड शिवायला येत नाही :-)
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो, जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो, तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते, तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते, बर्‍याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही, आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही, मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल, या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल, मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते त्या आधि, एकदातरी माझ्यास

खाऊगल्ली भाग २

रेवती ·

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी.

पुराणासाठी वांगी

संदीप डांगे ·

निर्वाण पावलो आहे. __/\__ __/\__ __/\__ वंदन. इचिभैन या जोशी सायेबांच्या तर वांग्यात बियाच पडो हजारो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

विवेकपटाईत 20/04/2015 - 20:06
या फोटोतले वांगे पाहून दोन बाबी लक्ष्यात आल्या. वान्ग्यांवर पाण्याचे थेंब स्थिर स्वरूपात आहे, अर्थात आधी वांगी तेल मिश्रित पाण्यातून काढलेली आहे. बहुधा वान्ग्यांवर चकाकी दिसावी म्हणून. दुसरा निष्कर्ष- वांगे दुकानात येऊन २४ तासांच्या वर होऊन गेले आहे, म्हणून आज सकाळी दुकानदाराने, पाण्यात तेल टाकून वांगे बुडवून काढली आहे.

नाखु 20/04/2015 - 10:23
वांगे वांगे पे लिख्खा है डांगे डांगे का नाम ! हे भरीत जबराट आहे.

In reply to by कहर

माझ्या मते सदर लेखन कुठल्या एका धाग्यावर नसून पुराणातल्या वांग्यांना आजही भाजत बसण्याच्या प्रवृत्तीवर केलेलें भाष्य आहे. मिपावर शोधावे, अनेक धागे मिळतील.

होबासराव 07/07/2015 - 21:17
अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:45
कुंभपर्वावर मालिका लिहितोय... आपले बरेच गैरसमज दूर होतिल... (प्रस्तुत लेखाकडे विनोदबुद्धीने पहा असे सांगण्याची गरज पडते यात लेखकाचे अपयश आहे)

तुडतुडी 15/07/2015 - 12:57
कुंभपर्वावर मालिका लिहितोय.आपले बरेच गैरसमज दूर होतिल.>>> कसले गैरसमज ? माझा कुंभ मेळ्याला पाठींबा आहे असा तर तुमचा गैरसमज झाला नाही ना ?जे बरोबर आहे ते बरोबरच आहे . जे चूक आहे ते चूक आहे . लाखातला एखादाच अध्यात्मिक उंची गाठणारा . बाकी सगळे भोंदू गांजेकस. आयुष्यात दुसरं काही जमत नाही , कोणी कुत्र विचारात नाही म्हणून साधूचा वेष घेवून फिरणारे . आणि मग गोदावरीत स्नान करून पापाचं परिमार्जन करणारे . अरे त्या गोदावरीच पावित्र्य ठेवलाय का लोकांनी ? गटार करून टाकलय नुस्त

In reply to by संजय पाटिल

प्यारे१ 15/07/2015 - 17:08
हो. चला धरा. सतरंजीला बरोबर मध्ये धरा. मधोमध उचला. आता हळूच झटका दया. पडली ना खाली घाण सगळी? आता आणखी एक उभी घड़ी एक डावीकडून एक उजवीकडून. आता पुढुन निम्म्यात्. बास! आता उचला आणि कार्यालयाच्या हॉपिस् मधे नेऊन ठेवा.

निर्वाण पावलो आहे. __/\__ __/\__ __/\__ वंदन. इचिभैन या जोशी सायेबांच्या तर वांग्यात बियाच पडो हजारो...

In reply to by अत्रुप्त आत्मा

विवेकपटाईत 20/04/2015 - 20:06
या फोटोतले वांगे पाहून दोन बाबी लक्ष्यात आल्या. वान्ग्यांवर पाण्याचे थेंब स्थिर स्वरूपात आहे, अर्थात आधी वांगी तेल मिश्रित पाण्यातून काढलेली आहे. बहुधा वान्ग्यांवर चकाकी दिसावी म्हणून. दुसरा निष्कर्ष- वांगे दुकानात येऊन २४ तासांच्या वर होऊन गेले आहे, म्हणून आज सकाळी दुकानदाराने, पाण्यात तेल टाकून वांगे बुडवून काढली आहे.

नाखु 20/04/2015 - 10:23
वांगे वांगे पे लिख्खा है डांगे डांगे का नाम ! हे भरीत जबराट आहे.

In reply to by कहर

माझ्या मते सदर लेखन कुठल्या एका धाग्यावर नसून पुराणातल्या वांग्यांना आजही भाजत बसण्याच्या प्रवृत्तीवर केलेलें भाष्य आहे. मिपावर शोधावे, अनेक धागे मिळतील.

होबासराव 07/07/2015 - 21:17
अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

In reply to by तुडतुडी

संदीप डांगे 13/07/2015 - 14:45
कुंभपर्वावर मालिका लिहितोय... आपले बरेच गैरसमज दूर होतिल... (प्रस्तुत लेखाकडे विनोदबुद्धीने पहा असे सांगण्याची गरज पडते यात लेखकाचे अपयश आहे)

तुडतुडी 15/07/2015 - 12:57
कुंभपर्वावर मालिका लिहितोय.आपले बरेच गैरसमज दूर होतिल.>>> कसले गैरसमज ? माझा कुंभ मेळ्याला पाठींबा आहे असा तर तुमचा गैरसमज झाला नाही ना ?जे बरोबर आहे ते बरोबरच आहे . जे चूक आहे ते चूक आहे . लाखातला एखादाच अध्यात्मिक उंची गाठणारा . बाकी सगळे भोंदू गांजेकस. आयुष्यात दुसरं काही जमत नाही , कोणी कुत्र विचारात नाही म्हणून साधूचा वेष घेवून फिरणारे . आणि मग गोदावरीत स्नान करून पापाचं परिमार्जन करणारे . अरे त्या गोदावरीच पावित्र्य ठेवलाय का लोकांनी ? गटार करून टाकलय नुस्त

In reply to by संजय पाटिल

प्यारे१ 15/07/2015 - 17:08
हो. चला धरा. सतरंजीला बरोबर मध्ये धरा. मधोमध उचला. आता हळूच झटका दया. पडली ना खाली घाण सगळी? आता आणखी एक उभी घड़ी एक डावीकडून एक उजवीकडून. आता पुढुन निम्म्यात्. बास! आता उचला आणि कार्यालयाच्या हॉपिस् मधे नेऊन ठेवा.
जोशी सायेबांनी 'भरीता'ची आठवण करून दिली म्हणुन थोडे वांगे आणून देतो. करा काय करायचं ते, चीमायभईन... १. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

स्मायली जीवन माझे

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by प्रचेतस

आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

In reply to by प्रचेतस

@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/

aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री
=))

पैसा 12/04/2015 - 21:35
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)

नाखु 13/04/2015 - 09:17
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज. ========================= बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती. खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.

खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघ
सगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 13/04/2015 - 09:11
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती. स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.

रचना आवडली. मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 13/04/2015 - 17:19
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?
तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)

In reply to by प्रचेतस

आंssss दूष्ट ह्ह्त्ती! :-/ ही जिल्बी.. मि.पा. स्मायली जीवंत होत न्हाइत म्हनून टाकलीया! म्हनुन ही स्मायलीवरच हाय! मग तुम्मी कै म्हना! lllllllllllllllluuuuuu http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif

In reply to by प्रचेतस

@अहो पण तुम्हाला इतर जिलब्यांची आपलं स्मायलींची काय कमी. >> काहिही कळत नै या हत्तीला! माझी मिपा स्मायलीतली ही :-/ मागे बघून जीभ काढणारी अत्यंत लाडकी स्मायली दुसरीकडे मिळत नाही ना मग! :-/ मोठेकान डोकंमहान हत्ती! :-/

aai Adwait baba bhel chinese bhel आरोग्यदायी पाककृती कॉकटेल रेसिपी कोडाईकनाल गरम पाण्याचे कुंड प्रवासवर्णन बालसाहित्य भूछत्री
=))

पैसा 12/04/2015 - 21:35
मिपाच्या स्मायल्या हरवल्यात पण अत्रुप्ताच्या स्मायल्या बघून जीव त्रुप्त झाला! :)

नाखु 13/04/2015 - 09:17
फटुग्राफर म्हणतो स्माईल प्लिज बुवा-वाचक म्हणतात स्माईली प्लिज. ========================= बाकी अगोबा नक्की तुमच्या लेखनावर फिदा आहेत का स्माईलींवर सुद्धा त्यांचा "कटाक्ष" आहे याचा खुलासा व्हावा ही विनंती. खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्प्रेक्षक संघातर्फे शंकानिरसनार्थ मिपावाचक हितार्थ प्रसारीत.

खफपडीक्संघ्संचालित्खरवहीअवलोकनंतर्गतअवासाद्प्रतीसाद्बाण्पेक्षक संघ
सगळ्या कार्यकर्त्यांची नावं लिहिलियेत का चुकुन संघटनेच्या नावाऐवजी? ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 13/04/2015 - 09:11
विग्रह करण्याचे हक्क बॅट्याकडे आहेत तेव्हा पहिलं त्याला भेटून अर्थासहीत सटीप माहीती मिळवा ही विनंती. स्वगत बॅट्या कशाकशाचे हक्क राखून ठेवील ते "स्माईली-देवाला" सुद्धा ठाऊक नाही.

रचना आवडली. मिपावरील लेखनप्रकारांत स्मायलीरसाचा समावेश केला जाण्यावर विचार व्हावा अशी विनंती करतो.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 13/04/2015 - 17:19
दू दू पांडू..,दांडुही जुळेल..आणू काय?
तरीच म्हटलं, पांडूचा इशय निगल्यावरती दांडू कसा काय नाय आलाव अजून ;) या प्रतिसादाकडचे दुर्लक्ष बरीक खरेच बोलके हां ;)
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली...

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७ ·

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार ·

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.
आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली. त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

मवाली भट नी पै

विअर्ड विक्स ·

छान रे वियर्ड्या. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.७०च्या दशकात तेथे जाणे झाले होते.अजूनही दर्जा टिकून आहे हे ऐकून बरे वाटले.इडली,वड्यासोबत वाटेल तेवढे सांबार व चटनी ही तिकडची,दक्षिणेची खासियत.नाहीतर आपले शेट्टी लोक- साउथ इंडियनखाली वाटेल ते खपवतात.

मी दोन वेळा लालबागच्या एम.टी.आर.मध्ये गेलो होतो. एकदा स्वतः आणि नंतर बायकोला घेवून मुद्दाम. तिला आधी ह्या हॉटेल विषयी काहीच कल्पना दिली न्हवती. आता ती परत मागे लागली आहे, बंगलोरला जावू या आणि एम.टी.आर. मध्ये जेवू या म्हणून. अवांतर.... बाकी सध्या पीनयाला कुठल्या कंपनीत. मी ए.बी.बी. मध्ये होतो. बंगलोर म्हणजे पार येड्याचा बाजार आहे. पीनया ते मॅजेस्टीक ते बनेरगट्टा रोद... इन-मीन २५-३० किमीचा प्रवास पण जातांना २ तास आणि येतांना ४ तास लागायचे. ह्यापेक्षा आपली मुंबई बरी. अतिअवांतर, जमल्यास बंगलोरला कट्टा करा की, मिपाकर असतीलच तिथे. अतिअति अवांतर, कट्ट्याचे फोटो काढले आणि इथे टाकले नाहीत तरी चालेल. पण त्या एम.टी.आर.मध्ये कट्टा केलात तर तिथल्या खाण्याचे फोटो मात्र नक्की टाका. आम्ही नाही तर नाही पण निदान आमचे मिपाकर तरी जेवले ह्यात समाधान आणि आनंद.

In reply to by मुक्त विहारि

अवांतर MTR चे मसाले वा ready to eat फूड विशेष प्रसिद्ध नाही. बंगळुरात ओळखीच्या महिलेस विचारले असता MTR मसाले म्हटल्यावर नाक मुरडले. त्यपेक्षा मैयास वा रवि घ्या असे म्हणाली. MTR ready to eat फूड हे नोर्वेयिअन कंपनीला विकण्यात आले आहे. त्यामुळे MTR हे फक्त ब्रांड name आहे. बाकी पिनायात गेले तर भट कॅन्टीनला जाच. नाव घेतले तरी रिक्षावाला सोडेल तिकडे. @ मूवी - सध्या मुंबईत आहे. बंगळुरुला साईट आहे माझी. मी तर पिन्या, KR पूरम, गांधीनगर आणि माजेस्तिक हे सर्व एका दिवसात फिरायचो. कामापेक्षा प्रवासात जास्त वेळ जायचा. आता थोडी फार मेट्रो आहे. तरी फुल स्केलवर मेट्रो सुरु झाल्यावर traffic कमी होईल.

बोका-ए-आझम 28/12/2014 - 16:37
MTR शिवाय अजून अप्रतिम म्हणजे कोशीज् - मला वाटतं ब्रिगेड रोडवर आणि काटपाडी जंक्शन - गरुडा माॅलमध्ये. दोन्हीही ठिकाणं पट्टीच्या खाणा-याने जायलाच हवीत अशी!

मैत्र 28/12/2014 - 18:09
लक्ष्यवेधी शीर्षकामध्ये एम टी आर च्या इतिहासाची जरा वाट लागली आहे. मवाली नसून मावल्ली आहे. आनंदराव सर्कल जवळ म्हणजे गांधीनगर मधलं नवं एम टी आर. मूळ एम टी आर हे अजूनही त्याच जुनाट जागेत लालबाग रोड - लालबागेच्या मुख्य गेट पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. लालबाग या भागाचे नावच मावल्ली होते आणि म्हणून मावल्ली टिफीन रुम अशा नावाने ते सुरु झाले. अर्थात रवा ईडली, चंद्रहारा इ. चा इतिहास सहज मिळतो जालावर आणी विकीवर. एम टी आर १९२४ या नावाने आता फ्रँचाइजीस केलेल्या आहेत शहराच्या विविध भागात. आणि काही वेळा जरा दर्जा घसरल्यासारखा वाटतो आहे गेल्या काही वर्षात या इतर ठिकाणी. आणि जेवण उत्तम असले तरी इथल्या सांबार / रसम भाताला इतरत्र दक्षिणेत मिळणार्‍या आंध्र / तमिळनाडूतल्या सारखी चव नाही. हे काहीसं उडूपी गोड्सर सांबार असतं. भाताबरोबर खायला त्यातल्या त्यात बरं सांबार कामत मध्ये मिळतं. नॉर्थ कॅनरा असा उच्चार सरकार दप्तरी असला तरी स्थानिक दृष्ट्या तो उत्तर कन्नडा आहे. एकदम अस्सल शुद्ध तुपातल्या कन्नडा वातावरणात अचानक हा उच्चार दाताखाली खडा लागावा तसा वाटतो. पै माहीत नव्हते इतक्या वर्षात. माहितीबद्दल धन्यवाद! आता भेट देण्यात येईल. भट म्हणजे बंगलोरच्या ट्रॅफिकचा विचार करता दुसर्‍या शहरात जाण्याइतके लांब आहे त्यामुळे पास. इतरः हे सगळे बल्लवाचार्य उत्तर कन्नडा पेक्षा उडुपी जिल्ह्यातले किंवा मंगलोर बाजूचे शेट्टी व कामत इ. असावेत असा अंदाज आहे. चुभूदेघे

सिरुसेरि 28/12/2014 - 22:36
बेंगलोरच्या जयनगर ,आयनोक्स गरुडा मॉल भागात पूर्वी फिरलो आहे. हा तसा गजबजलेला भाग आहे . ज्वेलरी , कापड व इतर अनेक मोठी दुकाने खुप आहेत . पण तिथे फारशी हॉटेल्स दिसली नाहीत . सोनु निगमने गायलेले "निन् दीन दले" हे लोकप्रिय कन्नड गाणे , आप्तमित्रा , आप्तरक्षका हे विष्णुवर्धन चे हीट चित्रपट अशा आठवणी लक्षात आहेत .

चिरोटा 29/12/2014 - 10:34
एम.टी.आर.चे मालक होते यज्ञनारायण मैय्या.१९२४मध्ये ते लालबाग येथे 'ब्राम्हण कॉफी क्लब' नावाने सुरु झाले.तिकडे मिळणार्या डोश्यासाठी ग्राहक १ तास वाट बघायला तयार असत असे म्हणतात.१९७५ सालच्या आणीबाणीच्या संदर्भात एक घडलेला किस्सा- तेव्हा केंद्र/राज्य सरकारने हुकुम काढला की मसाला डोश्याची किंमत जास्त असता कामा नये.व एम.टी.आर.ला किंमती कमी करायला सांगितले.एम.टी.आर.ने किंम्ती कमी केल्या व त्याबरोबर रोज "आजचा तोटा किती झाला" असा फलक बाहेर लावण्यास सुरु केले. काही महिन्यांनी 'आता हॉटेल चालवू शकत नाही.क्षमस्व" फलक लावून होटेल बंदच केले.आणीबाणी संपली व ग्राहकांनीच हॉटेल मालकांना हॉटेल सुरू करायची गळ घातली.!! गंमत म्हणजे मालकांनी आणीबाणीच्या काळात हॉटेल बंद केल्यावरही एकाही वेटरला कामावरून कमी केले नव्हते.अजूनही तेथे ३५-४० वर्षे काम करणारे वेटर्स आहेत.काही तिकडे कामाला लागले व तेथेच निवृत्तही झाले आहेत.वेटर्ससाटी वैद्यकीय वीम्याची मदत्,त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलण्यास हातभार लावणे..ईत्यादी कामे करून आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

In reply to by चिरोटा

असंका 29/12/2014 - 12:42
_/\_ त्यांच्या कर्तृत्वाला, आणि ही माहिती इथे सांगणार्‍या आपल्याला ही. (अगदी खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसला नव्हता आपण जे लिहिलंय त्यावर...पण खालचा प्रतिसाद बघता शंकेला जागाच नाही.) धन्यवाद!

सुबोध खरे 29/12/2014 - 11:11
@ चिरोटा आपली माहिती १०० % सत्य आहे माझा एक अतिशय चांगला मित्र एम टी आर च्या दानशूरतेवर मोठा झालेला आहे त्याचे वडील तेथे वेटर होते. त्याच्या अकरावी बारावीच्या शिक्षणाची फी त्यांनी भरली. या मुलाने आपल्या गुणवत्तेवर मैसूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला त्याच्या वसतिगृहाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. मैसूर च्या एम टी आर मध्ये त्याचे दोन वेळचे जेवण फुकट होते. एम बी बी एस करून हा मुलगा नौदलात डॉक्टर म्हणून भरती झाला आणि आता तो बालरोगशास्त्राचा प्राध्यापक आहे. हि गोष्ट मी त्याच्या स्वतः च्या तोंडून ऐकलेली आहे. यथाशक्ती तो अशाच गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत असतो. ज्योतसे ज्योत जलाते चलो याचे एक उत्तम उदाहरण. तेथे कर माझे जुळती

मवाली भट असं शिर्षक वाचुक बुवांविषयी अंमळ चिंता वाटली. गुरुजींच्या भावविश्वामद्गे तांब्या-फुलपात्र-ताम्हन आणि पळीबरोबर रामपुरी आणि खंजीर दिसला =))

सूड 29/12/2014 - 18:59
>>MTR (Mavalli Tiffin Room)
बंगळूरास एका लग्नास गेलो असताना लग्नाचे जेवण सोडून यांच्या टिफीन रुमात हजेरी लावली होती. ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं जेवण मिळालं. बिशिबेळे भात खाल्ल्यानंतर जास्त पुर्‍या मागवून आधीच पोट भरल्याचा पश्चात्ताप झाला.

छान रे वियर्ड्या. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.७०च्या दशकात तेथे जाणे झाले होते.अजूनही दर्जा टिकून आहे हे ऐकून बरे वाटले.इडली,वड्यासोबत वाटेल तेवढे सांबार व चटनी ही तिकडची,दक्षिणेची खासियत.नाहीतर आपले शेट्टी लोक- साउथ इंडियनखाली वाटेल ते खपवतात.

मी दोन वेळा लालबागच्या एम.टी.आर.मध्ये गेलो होतो. एकदा स्वतः आणि नंतर बायकोला घेवून मुद्दाम. तिला आधी ह्या हॉटेल विषयी काहीच कल्पना दिली न्हवती. आता ती परत मागे लागली आहे, बंगलोरला जावू या आणि एम.टी.आर. मध्ये जेवू या म्हणून. अवांतर.... बाकी सध्या पीनयाला कुठल्या कंपनीत. मी ए.बी.बी. मध्ये होतो. बंगलोर म्हणजे पार येड्याचा बाजार आहे. पीनया ते मॅजेस्टीक ते बनेरगट्टा रोद... इन-मीन २५-३० किमीचा प्रवास पण जातांना २ तास आणि येतांना ४ तास लागायचे. ह्यापेक्षा आपली मुंबई बरी. अतिअवांतर, जमल्यास बंगलोरला कट्टा करा की, मिपाकर असतीलच तिथे. अतिअति अवांतर, कट्ट्याचे फोटो काढले आणि इथे टाकले नाहीत तरी चालेल. पण त्या एम.टी.आर.मध्ये कट्टा केलात तर तिथल्या खाण्याचे फोटो मात्र नक्की टाका. आम्ही नाही तर नाही पण निदान आमचे मिपाकर तरी जेवले ह्यात समाधान आणि आनंद.

In reply to by मुक्त विहारि

अवांतर MTR चे मसाले वा ready to eat फूड विशेष प्रसिद्ध नाही. बंगळुरात ओळखीच्या महिलेस विचारले असता MTR मसाले म्हटल्यावर नाक मुरडले. त्यपेक्षा मैयास वा रवि घ्या असे म्हणाली. MTR ready to eat फूड हे नोर्वेयिअन कंपनीला विकण्यात आले आहे. त्यामुळे MTR हे फक्त ब्रांड name आहे. बाकी पिनायात गेले तर भट कॅन्टीनला जाच. नाव घेतले तरी रिक्षावाला सोडेल तिकडे. @ मूवी - सध्या मुंबईत आहे. बंगळुरुला साईट आहे माझी. मी तर पिन्या, KR पूरम, गांधीनगर आणि माजेस्तिक हे सर्व एका दिवसात फिरायचो. कामापेक्षा प्रवासात जास्त वेळ जायचा. आता थोडी फार मेट्रो आहे. तरी फुल स्केलवर मेट्रो सुरु झाल्यावर traffic कमी होईल.

बोका-ए-आझम 28/12/2014 - 16:37
MTR शिवाय अजून अप्रतिम म्हणजे कोशीज् - मला वाटतं ब्रिगेड रोडवर आणि काटपाडी जंक्शन - गरुडा माॅलमध्ये. दोन्हीही ठिकाणं पट्टीच्या खाणा-याने जायलाच हवीत अशी!

मैत्र 28/12/2014 - 18:09
लक्ष्यवेधी शीर्षकामध्ये एम टी आर च्या इतिहासाची जरा वाट लागली आहे. मवाली नसून मावल्ली आहे. आनंदराव सर्कल जवळ म्हणजे गांधीनगर मधलं नवं एम टी आर. मूळ एम टी आर हे अजूनही त्याच जुनाट जागेत लालबाग रोड - लालबागेच्या मुख्य गेट पासून चालत दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. लालबाग या भागाचे नावच मावल्ली होते आणि म्हणून मावल्ली टिफीन रुम अशा नावाने ते सुरु झाले. अर्थात रवा ईडली, चंद्रहारा इ. चा इतिहास सहज मिळतो जालावर आणी विकीवर. एम टी आर १९२४ या नावाने आता फ्रँचाइजीस केलेल्या आहेत शहराच्या विविध भागात. आणि काही वेळा जरा दर्जा घसरल्यासारखा वाटतो आहे गेल्या काही वर्षात या इतर ठिकाणी. आणि जेवण उत्तम असले तरी इथल्या सांबार / रसम भाताला इतरत्र दक्षिणेत मिळणार्‍या आंध्र / तमिळनाडूतल्या सारखी चव नाही. हे काहीसं उडूपी गोड्सर सांबार असतं. भाताबरोबर खायला त्यातल्या त्यात बरं सांबार कामत मध्ये मिळतं. नॉर्थ कॅनरा असा उच्चार सरकार दप्तरी असला तरी स्थानिक दृष्ट्या तो उत्तर कन्नडा आहे. एकदम अस्सल शुद्ध तुपातल्या कन्नडा वातावरणात अचानक हा उच्चार दाताखाली खडा लागावा तसा वाटतो. पै माहीत नव्हते इतक्या वर्षात. माहितीबद्दल धन्यवाद! आता भेट देण्यात येईल. भट म्हणजे बंगलोरच्या ट्रॅफिकचा विचार करता दुसर्‍या शहरात जाण्याइतके लांब आहे त्यामुळे पास. इतरः हे सगळे बल्लवाचार्य उत्तर कन्नडा पेक्षा उडुपी जिल्ह्यातले किंवा मंगलोर बाजूचे शेट्टी व कामत इ. असावेत असा अंदाज आहे. चुभूदेघे

सिरुसेरि 28/12/2014 - 22:36
बेंगलोरच्या जयनगर ,आयनोक्स गरुडा मॉल भागात पूर्वी फिरलो आहे. हा तसा गजबजलेला भाग आहे . ज्वेलरी , कापड व इतर अनेक मोठी दुकाने खुप आहेत . पण तिथे फारशी हॉटेल्स दिसली नाहीत . सोनु निगमने गायलेले "निन् दीन दले" हे लोकप्रिय कन्नड गाणे , आप्तमित्रा , आप्तरक्षका हे विष्णुवर्धन चे हीट चित्रपट अशा आठवणी लक्षात आहेत .

चिरोटा 29/12/2014 - 10:34
एम.टी.आर.चे मालक होते यज्ञनारायण मैय्या.१९२४मध्ये ते लालबाग येथे 'ब्राम्हण कॉफी क्लब' नावाने सुरु झाले.तिकडे मिळणार्या डोश्यासाठी ग्राहक १ तास वाट बघायला तयार असत असे म्हणतात.१९७५ सालच्या आणीबाणीच्या संदर्भात एक घडलेला किस्सा- तेव्हा केंद्र/राज्य सरकारने हुकुम काढला की मसाला डोश्याची किंमत जास्त असता कामा नये.व एम.टी.आर.ला किंमती कमी करायला सांगितले.एम.टी.आर.ने किंम्ती कमी केल्या व त्याबरोबर रोज "आजचा तोटा किती झाला" असा फलक बाहेर लावण्यास सुरु केले. काही महिन्यांनी 'आता हॉटेल चालवू शकत नाही.क्षमस्व" फलक लावून होटेल बंदच केले.आणीबाणी संपली व ग्राहकांनीच हॉटेल मालकांना हॉटेल सुरू करायची गळ घातली.!! गंमत म्हणजे मालकांनी आणीबाणीच्या काळात हॉटेल बंद केल्यावरही एकाही वेटरला कामावरून कमी केले नव्हते.अजूनही तेथे ३५-४० वर्षे काम करणारे वेटर्स आहेत.काही तिकडे कामाला लागले व तेथेच निवृत्तही झाले आहेत.वेटर्ससाटी वैद्यकीय वीम्याची मदत्,त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलण्यास हातभार लावणे..ईत्यादी कामे करून आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.

In reply to by चिरोटा

असंका 29/12/2014 - 12:42
_/\_ त्यांच्या कर्तृत्वाला, आणि ही माहिती इथे सांगणार्‍या आपल्याला ही. (अगदी खरं सांगायचं तर माझा विश्वासच बसला नव्हता आपण जे लिहिलंय त्यावर...पण खालचा प्रतिसाद बघता शंकेला जागाच नाही.) धन्यवाद!

सुबोध खरे 29/12/2014 - 11:11
@ चिरोटा आपली माहिती १०० % सत्य आहे माझा एक अतिशय चांगला मित्र एम टी आर च्या दानशूरतेवर मोठा झालेला आहे त्याचे वडील तेथे वेटर होते. त्याच्या अकरावी बारावीच्या शिक्षणाची फी त्यांनी भरली. या मुलाने आपल्या गुणवत्तेवर मैसूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला त्याच्या वसतिगृहाचा आणि शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. मैसूर च्या एम टी आर मध्ये त्याचे दोन वेळचे जेवण फुकट होते. एम बी बी एस करून हा मुलगा नौदलात डॉक्टर म्हणून भरती झाला आणि आता तो बालरोगशास्त्राचा प्राध्यापक आहे. हि गोष्ट मी त्याच्या स्वतः च्या तोंडून ऐकलेली आहे. यथाशक्ती तो अशाच गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत असतो. ज्योतसे ज्योत जलाते चलो याचे एक उत्तम उदाहरण. तेथे कर माझे जुळती

मवाली भट असं शिर्षक वाचुक बुवांविषयी अंमळ चिंता वाटली. गुरुजींच्या भावविश्वामद्गे तांब्या-फुलपात्र-ताम्हन आणि पळीबरोबर रामपुरी आणि खंजीर दिसला =))

सूड 29/12/2014 - 18:59
>>MTR (Mavalli Tiffin Room)
बंगळूरास एका लग्नास गेलो असताना लग्नाचे जेवण सोडून यांच्या टिफीन रुमात हजेरी लावली होती. ऐकलं होतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचं जेवण मिळालं. बिशिबेळे भात खाल्ल्यानंतर जास्त पुर्‍या मागवून आधीच पोट भरल्याचा पश्चात्ताप झाला.
शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!

“पडणे” एक कला

दशानन ·

In reply to by टवाळ कार्टा

दशानन 15/12/2014 - 12:25
आज सकाळी फेसबुक वर खालील कमेंट दिली होती ;)
"मी प्रेमात पडणे व प्रेमभंग यावर एवढे लिहले मिसळपाव या साईटवर की एका वाचक मित्राने लिहले होते "राजे, तुमची मोनोपॉली झाली आहे प्रेमभंग हा विषय. नवीन रक्ताला वाव दया" तेव्हा पासून तो विषय सोडला! "

In reply to by दशानन

जेपी 15/12/2014 - 12:24
प्रेमात 'पडल' तर ठिक आहे ,पण 'आपटल' तर.... "तु पारो झाल्यावर,मी देवदास झालो, चंद्रमुखीच्या शोधात,जिंदगी बरबाद केलो" अशी अवस्था होऊ शकते. *wink*

पैसा 15/12/2014 - 13:04
परवा फेसबुकावर तुमचा पराक्रम पाहिला. टाईप करण्याइतपत हात जागेवर आला का?

In reply to by पैसा

दशानन 15/12/2014 - 13:09
डावा हात हातात आला आहे, उजव्याची ३ बोटे काम करू लागले आहेत. पण सर्व पार्ट व्यवस्थित जागेवर येण्यासाठी १५ दिवस लागतील... बाकी ऑल ओके! :D

In reply to by दशानन

पैसा 15/12/2014 - 13:12
कोण तरी डॉक्टरने सांगा प्लीज, आपल्या शरीरात एकूण किती हाडे असतात, म्हणजे या दशाननाला अजून किती वेळा हॉस्पिटच्या वार्‍या करायचा फर्स्ट टैम चान्स आहे? रिपीट लक्षात घेतलेले नाही! :D

In reply to by पैसा

शरिरात २०६ हाडं असतातं. बोले तो २०६ टाईप का सिर्फ हड्डी होता है! तोडते वक्त सोच्ते थे क्या =)) (रेफ्रन्स मुण्णाभाई येम.बी.बी.येस. =)) )

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दशानन 15/12/2014 - 13:20
आयला! यातील माझी बघा... नाक, दोन खांदे, उजवा हात, एकदा डावा हात, एकदा दोन्ही हात, एका गुढगा.. डावा, एकदा उजवा पूर्ण पाय (तीन हाडे असतात, तिन्ही) तळपाय घे तुटण्यासाठीच निर्माण झालेले असतात म्हणून ते जमेत धरले नाही. एकदा कंबर, डोक्यावर १६ टाके आहेत पण कवटीला काय झाले असेल का नाही ते माहिती नाही म्हणून ती पण मोजत नाही. =)) =)) :D

In reply to by दशानन

=)) तुमचा ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सगळ्यांना आमचा नेहेमीचा पेशंट आहे असं सांगत असेल ना? =)) तुमची हिस्टरी बघता फक्त जिभेचं हाड जागेवर आहे =)) ह.घ्या.

@दशानन आपसे गिरा हुआ इन्सान आज तक नै देखा =)). काळजी घ्या. गेट वेल सुन!!! आणि दहाच्या दहा डोक्यांना एक एक हेल्मेट घ्या =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दशानन 15/12/2014 - 13:26
=)) अनिल यादव नावाचा माझा दिल्लीत एक मित्र होता, त्याने जानेवारी २००५ ला पहिला अपघात करून घेतला ;) पाय तुटला, सलग त्या वर्षी त्याने त्याच जागी ३ वेळा अपघात करून घेतला ;) व टोटल सहा हाडे त्याची त्या वर्षी मोडली होती :D

आयुर्हित 15/12/2014 - 14:33
आपण लिहिलेल्या वाक्यावरून मला मै तेरा हिरो आठवला. कि. क.. एक आर्ट है, एक कला है! ओ मेरी जान तेरा यूं बार बार गिरना, तो गलत बात है, अपने हड्डीयोंको को संकट में लाना, तो गलत बात है, Please get well soon!

मदनबाण 15/12/2014 - 16:04
तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) हे चुकुन सुद्धा पुणेकरांना समजवण्याचा प्रयत्न करु नका ! :P स्वहित आणि आत्मरक्षा /सुरक्षा हा विषय त्यांना समजण्या पलिकडचा आहे, असे हल्लीच मिपावर झालेल्या चर्चेतुन मला उमगले आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

योगी९०० 16/12/2014 - 12:53
शारिरीक जास्त वेळा पडलो नाही पण "तोंडावर पडलो किंवा आपटलो" असे खूप वेळा झाले आहे... पडण्यावरून गडकर्‍यांच्या एक लेख आठवला. बाळकराम का तिंबूनाना यापैकी कोणाचे तरी वडील एकदम विक्षिप्त असतात. ते एकदा जिन्यावरून पडतात तर जिन्यावर राग काढण्यासाठी .."पाड पाड मला ..बघतोच किती वेळा पाडतोस ते" असे म्हणून मुद्दाम त्याच जिन्यावरून ४-५ वेळा पडून घेतात..(आणि शेवटी हॉस्पिटलात जातात). गडकर्‍यांनी या प्रसंगाचे छान वर्णन केले होते. बाकी लेख आवडला हे सांगायला विसरलोच..

सचिन काळे 11/07/2017 - 16:53
मी लक्षात रहाण्याएवढं कधी पडलो नाही, पण कल्याण स्टेशनवर भरगच्च भरलेल्या कर्जत गाडीतून उतरताना धक्काबुक्कीमध्ये एका टोणग्याचा पाय माझ्या डाव्या पायावर पडला आणि माझ्या पायात वाटीवाला चामड्याचा बूट असूनसुद्धा आतमध्ये माझे पाऊल अक्षरशः नाजूक फुलासारखे कुस्करले गेले. पाऊलातील बोटांची हाडे आतल्याआत एकमेकांवर घासली गेली आणि त्यांना स्क्रेचेस आले. चांगला महिनाभर घरी बसावे लागले होते. घरात ह्या खोलीतून त्याखोलीत जाताना सरळ न जाता खोलीच्या चारही भितींचा हाताने आधार घेत घेत पूर्ण वळसा घालत घालत जावे लागत असे.

ट्रेड मार्क 11/07/2017 - 23:53
मी पण खूप वेळा पडलो आहे. डोक्याला २ ठिकाणी खोक, भुवईवर टाके, ओठावर आतून बाहेरून टाके, कॉलर बोन फ्रॅक्चर, उजव्या हाताची दोन्ही हाडे पूर्ण मोडलेली, पावलाला फ्रॅक्चर, म -८० चा एक्सेल घुसल्याने पाठीला झालेली ८ इंच मोठी जखम, हाताच्या एका बोटाचे मीच मारलेल्या कोयत्याने झालेले उभे २ भाग (नशीब हाड शाबूत राहिलं), रेझर ब्लेड माझ्याचमुळे चुकून हाताच्या शिरेवर लागल्याने न थांबणारे रक्त ई उल्लेख करण्याजोग्या आहेत. दुचाकी व कार मध्ये बरेच अपघात झाले पण नशिबाने फारसं लागलं नाही. काही काही अपघात तर फारच विचित्र आणि गमतीशीर होते तर काही सहनशक्तीची परिसीमा बघणारे होते. उजव्या हाताची हाडे एका डोंगरावर फ्रॅक्चर झाली. सकाळी १० वाजता झालेलं फ्रॅक्चर आम्ही तसेच डोंगर उतरून खाली आलो, पुढे चालत स्टेशनवर आणि लोकल मधून घरी. रविवार संध्याकाळ असल्याने डॉक्टर आणि एक्स-रे शोधत पायपीट असं करत करत रात्री १० वाजता प्लास्टर घातलं.

In reply to by टवाळ कार्टा

दशानन 15/12/2014 - 12:25
आज सकाळी फेसबुक वर खालील कमेंट दिली होती ;)
"मी प्रेमात पडणे व प्रेमभंग यावर एवढे लिहले मिसळपाव या साईटवर की एका वाचक मित्राने लिहले होते "राजे, तुमची मोनोपॉली झाली आहे प्रेमभंग हा विषय. नवीन रक्ताला वाव दया" तेव्हा पासून तो विषय सोडला! "

In reply to by दशानन

जेपी 15/12/2014 - 12:24
प्रेमात 'पडल' तर ठिक आहे ,पण 'आपटल' तर.... "तु पारो झाल्यावर,मी देवदास झालो, चंद्रमुखीच्या शोधात,जिंदगी बरबाद केलो" अशी अवस्था होऊ शकते. *wink*

पैसा 15/12/2014 - 13:04
परवा फेसबुकावर तुमचा पराक्रम पाहिला. टाईप करण्याइतपत हात जागेवर आला का?

In reply to by पैसा

दशानन 15/12/2014 - 13:09
डावा हात हातात आला आहे, उजव्याची ३ बोटे काम करू लागले आहेत. पण सर्व पार्ट व्यवस्थित जागेवर येण्यासाठी १५ दिवस लागतील... बाकी ऑल ओके! :D

In reply to by दशानन

पैसा 15/12/2014 - 13:12
कोण तरी डॉक्टरने सांगा प्लीज, आपल्या शरीरात एकूण किती हाडे असतात, म्हणजे या दशाननाला अजून किती वेळा हॉस्पिटच्या वार्‍या करायचा फर्स्ट टैम चान्स आहे? रिपीट लक्षात घेतलेले नाही! :D

In reply to by पैसा

शरिरात २०६ हाडं असतातं. बोले तो २०६ टाईप का सिर्फ हड्डी होता है! तोडते वक्त सोच्ते थे क्या =)) (रेफ्रन्स मुण्णाभाई येम.बी.बी.येस. =)) )

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दशानन 15/12/2014 - 13:20
आयला! यातील माझी बघा... नाक, दोन खांदे, उजवा हात, एकदा डावा हात, एकदा दोन्ही हात, एका गुढगा.. डावा, एकदा उजवा पूर्ण पाय (तीन हाडे असतात, तिन्ही) तळपाय घे तुटण्यासाठीच निर्माण झालेले असतात म्हणून ते जमेत धरले नाही. एकदा कंबर, डोक्यावर १६ टाके आहेत पण कवटीला काय झाले असेल का नाही ते माहिती नाही म्हणून ती पण मोजत नाही. =)) =)) :D

In reply to by दशानन

=)) तुमचा ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सगळ्यांना आमचा नेहेमीचा पेशंट आहे असं सांगत असेल ना? =)) तुमची हिस्टरी बघता फक्त जिभेचं हाड जागेवर आहे =)) ह.घ्या.

@दशानन आपसे गिरा हुआ इन्सान आज तक नै देखा =)). काळजी घ्या. गेट वेल सुन!!! आणि दहाच्या दहा डोक्यांना एक एक हेल्मेट घ्या =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दशानन 15/12/2014 - 13:26
=)) अनिल यादव नावाचा माझा दिल्लीत एक मित्र होता, त्याने जानेवारी २००५ ला पहिला अपघात करून घेतला ;) पाय तुटला, सलग त्या वर्षी त्याने त्याच जागी ३ वेळा अपघात करून घेतला ;) व टोटल सहा हाडे त्याची त्या वर्षी मोडली होती :D

आयुर्हित 15/12/2014 - 14:33
आपण लिहिलेल्या वाक्यावरून मला मै तेरा हिरो आठवला. कि. क.. एक आर्ट है, एक कला है! ओ मेरी जान तेरा यूं बार बार गिरना, तो गलत बात है, अपने हड्डीयोंको को संकट में लाना, तो गलत बात है, Please get well soon!

मदनबाण 15/12/2014 - 16:04
तुमची गती किती ही असू शकते पण निदान नीट पडण्यासाठी ६०-७० किमी वेगाने चालणारे वाहन तुमच्याकडे हवेच हवे. डोक्यावर कायम हेल्मेट असावे (नाही तर हे पडणे तुमचे शेवटचेच पडणे होऊ शकते) हे चुकुन सुद्धा पुणेकरांना समजवण्याचा प्रयत्न करु नका ! :P स्वहित आणि आत्मरक्षा /सुरक्षा हा विषय त्यांना समजण्या पलिकडचा आहे, असे हल्लीच मिपावर झालेल्या चर्चेतुन मला उमगले आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'मेक इन इंडिया' महत्त्वाकांक्षेला टाचणी!

योगी९०० 16/12/2014 - 12:53
शारिरीक जास्त वेळा पडलो नाही पण "तोंडावर पडलो किंवा आपटलो" असे खूप वेळा झाले आहे... पडण्यावरून गडकर्‍यांच्या एक लेख आठवला. बाळकराम का तिंबूनाना यापैकी कोणाचे तरी वडील एकदम विक्षिप्त असतात. ते एकदा जिन्यावरून पडतात तर जिन्यावर राग काढण्यासाठी .."पाड पाड मला ..बघतोच किती वेळा पाडतोस ते" असे म्हणून मुद्दाम त्याच जिन्यावरून ४-५ वेळा पडून घेतात..(आणि शेवटी हॉस्पिटलात जातात). गडकर्‍यांनी या प्रसंगाचे छान वर्णन केले होते. बाकी लेख आवडला हे सांगायला विसरलोच..

सचिन काळे 11/07/2017 - 16:53
मी लक्षात रहाण्याएवढं कधी पडलो नाही, पण कल्याण स्टेशनवर भरगच्च भरलेल्या कर्जत गाडीतून उतरताना धक्काबुक्कीमध्ये एका टोणग्याचा पाय माझ्या डाव्या पायावर पडला आणि माझ्या पायात वाटीवाला चामड्याचा बूट असूनसुद्धा आतमध्ये माझे पाऊल अक्षरशः नाजूक फुलासारखे कुस्करले गेले. पाऊलातील बोटांची हाडे आतल्याआत एकमेकांवर घासली गेली आणि त्यांना स्क्रेचेस आले. चांगला महिनाभर घरी बसावे लागले होते. घरात ह्या खोलीतून त्याखोलीत जाताना सरळ न जाता खोलीच्या चारही भितींचा हाताने आधार घेत घेत पूर्ण वळसा घालत घालत जावे लागत असे.

ट्रेड मार्क 11/07/2017 - 23:53
मी पण खूप वेळा पडलो आहे. डोक्याला २ ठिकाणी खोक, भुवईवर टाके, ओठावर आतून बाहेरून टाके, कॉलर बोन फ्रॅक्चर, उजव्या हाताची दोन्ही हाडे पूर्ण मोडलेली, पावलाला फ्रॅक्चर, म -८० चा एक्सेल घुसल्याने पाठीला झालेली ८ इंच मोठी जखम, हाताच्या एका बोटाचे मीच मारलेल्या कोयत्याने झालेले उभे २ भाग (नशीब हाड शाबूत राहिलं), रेझर ब्लेड माझ्याचमुळे चुकून हाताच्या शिरेवर लागल्याने न थांबणारे रक्त ई उल्लेख करण्याजोग्या आहेत. दुचाकी व कार मध्ये बरेच अपघात झाले पण नशिबाने फारसं लागलं नाही. काही काही अपघात तर फारच विचित्र आणि गमतीशीर होते तर काही सहनशक्तीची परिसीमा बघणारे होते. उजव्या हाताची हाडे एका डोंगरावर फ्रॅक्चर झाली. सकाळी १० वाजता झालेलं फ्रॅक्चर आम्ही तसेच डोंगर उतरून खाली आलो, पुढे चालत स्टेशनवर आणि लोकल मधून घरी. रविवार संध्याकाळ असल्याने डॉक्टर आणि एक्स-रे शोधत पायपीट असं करत करत रात्री १० वाजता प्लास्टर घातलं.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.