दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे.
महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे :
योगश्चित्तवृत्तिनिरोध:
('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे).
अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध:
( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय)
आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.
छान धागा....
मी फुलबाज्या आणि भुईनळा की
In reply to मी फुलबाज्या आणि भुईनळा की by रेवती
अगगगग!
In reply to अगगगग! by पैसा
हा हा हा. हो मीही तेच करणार
दिवाळी म्हटले की आवाजाचे
आमची दिवाळी!!
In reply to आमची दिवाळी!! by अनन्न्या
मस्त आठवणी!
In reply to आमची दिवाळी!! by अनन्न्या
आहा! काय वर्णन आहे.
मला माझ्या लहाणपणाची दिवाळी