मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!अनंत मी !

sayali ·

आनन्दा 26/10/2017 - 15:01
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा
एव्हढे लहान धागे काढलात तर असेच होणार? येईल होणं चर्चा करायला? बाय द वे, मिपा म्हणजे चेपू नव्हे एव्हढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद

आनन्दा 26/10/2017 - 15:01
त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा
एव्हढे लहान धागे काढलात तर असेच होणार? येईल होणं चर्चा करायला? बाय द वे, मिपा म्हणजे चेपू नव्हे एव्हढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद
निर्गुण, निराकार, निर्विचार, अवस्था केव्हा प्राप्त होते. मनाने एकचित्त होऊन गुरुचरणी लीन होऊन स्मरण केल्यानंतर आलेली प्रचीती! त्याकरिता आपलाची वाद आपणासी व्हायला हवा. तेव्हा नितळता आपोआप अनुभवायास मिळते. जेथे संसारिक मोठ्या वाटणार्‍या समस्या अगदी यःकशचित होऊन क्षुल्लक वाटतात. त्यासाठी चिंतन मनन आवश्यक आहे. प्रत्येकाचे असे छोटे मोठे आकाश आहेच. फक्त आवश्यकता आहे ते शोधण्याची. म्हणूनच 'मनाचिये द्वारी उभा क्षणभरी' अनुभावून तर बघा! किती प्रसन्न वाटते ते ! आपणास सर्व दिवस आरोग्य संपन्न तथा मंगल जावो! शुभम भवतु !

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास ·

डॉ श्रीहास 19/10/2017 - 18:09
मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

mayu4u 19/10/2017 - 18:17
सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

In reply to by प्रमोद देर्देकर

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:37
प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

In reply to by अत्रन्गि पाउस

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:45
साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

In reply to by डॉ श्रीहास

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

नाखु 20/10/2017 - 13:09
धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

चौकटराजा 22/10/2017 - 09:54
आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१ 22/10/2017 - 12:10
अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती. आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय. अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे. लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ 24/10/2017 - 18:09
डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो. हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी 24/10/2017 - 18:38
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

पलाश 25/10/2017 - 05:06
मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 22/02/2018 - 23:34
आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं.... आभारी आहे _/\_

In reply to by एस

शलभ 23/02/2018 - 14:01
+१ डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.

डॉ श्रीहास 19/10/2017 - 18:09
मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

mayu4u 19/10/2017 - 18:17
सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

In reply to by प्रमोद देर्देकर

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:37
प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

In reply to by अत्रन्गि पाउस

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:45
साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

In reply to by डॉ श्रीहास

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

नाखु 20/10/2017 - 13:09
धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

चौकटराजा 22/10/2017 - 09:54
आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१ 22/10/2017 - 12:10
अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती. आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय. अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे. लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ 24/10/2017 - 18:09
डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो. हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी 24/10/2017 - 18:38
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

पलाश 25/10/2017 - 05:06
मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 22/02/2018 - 23:34
आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं.... आभारी आहे _/\_

In reply to by एस

शलभ 23/02/2018 - 14:01
+१ डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मला भेटलेले रुग्ण - १०

डॉ श्रीहास ·

धडपड्या 15/10/2017 - 10:55
डाॅक, माणसं वाचायची तुमची कला लै भारी आहे.... तुमच्यासारखे डाॅक सगळ्यांनाच मिळत राहो... आणि हो, लेखन चालू ठेवा हो... उगाच बंद बिंद करायची भाषा अजिबात नको...

In reply to by धडपड्या

शलभ 15/10/2017 - 12:25
नशीब लागतं असे डॉक्टर मिळायला..आमच्या घरातले 2 पेशंट पाठवणार आहे मी लवकरच.. आणि आजार जरी सारखा असला तरी माणसं थोडी सारखी असतात..सो ह्या सिरीज ची सेंच्युरी होऊ द्या..

बाजीप्रभू 16/10/2017 - 14:57
लिहित रहा डॉक्टर... काल्पनिक लेख सेकंडरी चॉईस असतो माझा. ते फक्त मनोरंजन करतात.. तुमचे जिवंत अनुभव वाचुन खूप काही शिकायला मिळत... निदान माझ्यासाठी तरी लेखमला चालू ठेवा _/\_.

धडपड्या 15/10/2017 - 10:55
डाॅक, माणसं वाचायची तुमची कला लै भारी आहे.... तुमच्यासारखे डाॅक सगळ्यांनाच मिळत राहो... आणि हो, लेखन चालू ठेवा हो... उगाच बंद बिंद करायची भाषा अजिबात नको...

In reply to by धडपड्या

शलभ 15/10/2017 - 12:25
नशीब लागतं असे डॉक्टर मिळायला..आमच्या घरातले 2 पेशंट पाठवणार आहे मी लवकरच.. आणि आजार जरी सारखा असला तरी माणसं थोडी सारखी असतात..सो ह्या सिरीज ची सेंच्युरी होऊ द्या..

बाजीप्रभू 16/10/2017 - 14:57
लिहित रहा डॉक्टर... काल्पनिक लेख सेकंडरी चॉईस असतो माझा. ते फक्त मनोरंजन करतात.. तुमचे जिवंत अनुभव वाचुन खूप काही शिकायला मिळत... निदान माझ्यासाठी तरी लेखमला चालू ठेवा _/\_.
http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

डॉ श्रीहास ·

सुबोध खरे 29/08/2017 - 20:11
उत्तम लेख मालिका.. तज्ञ व्यक्तीकडून अशा विषयावर लेख येणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण दमा या आजाराबद्दल फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत आणि बऱ्याच लोकांचे स्वतः चे पूर्वग्रह सुद्धा. ते दूर होण्यास नक्की मदत होईल.

सर्वप्रथम तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याबद्दल सलाम! खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढच्या लेखांची चातकासारखी वाट बघण्यात येत आहे.

पैसा 29/08/2017 - 21:40
मला अ‍ॅलर्जिक सर्दी गेली कित्येक वर्षे आहे त्यामुळे उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.

In reply to by पैसा

डॉ श्रीहास 30/08/2017 - 09:57
तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करा.... बरेचदा ज्या गोष्टी लेखातून लिहील्या जाणार नाहीत त्या प्रश्नोत्तरातून येऊ शकतील

In reply to by डॉ श्रीहास

पैसा 30/08/2017 - 10:36
प्रशांतशी आधी बोलले होते, त्याप्र्माणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. अ‍ॅलर्जी निर्मूलन कट्टा करूया! =)) तोपर्यंत सध्या लेख बारकाईने वाचेन आणि शंका येईल तसे प्रश्न विचारीन.

In reply to by पैसा

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:38
मला नक्की सांग ग!! मी पण allergy च्या बोटीत. Doc, किती आभार मानु या लेखमालेसाठी तुमचे!! Rhank u so much. This will definitely help me a lot. प्रश्न विचारत जाईनच

झेन 29/08/2017 - 21:51
अतिशय दुर्लक्षीत पण आजकालच्या प्रदूषित शहरीकरणामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर छान लेख.

एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्‍याच जणांमध्ये असलेल्या आजाराबद्दल तज्ञाकडून लिहिली जाणारी ही लेखमाला बरेच समज/गैरसमज सुधारायला मदत करेल. डॉक्टरांचे आधिचे लेखन वाचल्यामुळे हे असे होईलच यात अजिबात संशय नाही !

कंजूस 30/08/2017 - 03:16
तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे माहिती देत आहात हे आवडलं. ( प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. परंतू हा लेखाचा विषय नाही. थांबतो.)

In reply to by कंजूस

सुबोध खरे 30/08/2017 - 10:01
प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. हा एक इतर शाखांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज. खरं तर माझ्या अनुभवात आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक व्यावसायिकांनी दम्यावर रामबाण उपाय करतो म्हणून स्टिरॉइड्स दिल्याने पायाचे हाड मोडलेल्या असंख्य(शेकड्यात) तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती मी पाहिल्या आहेत/ पाहतो आहे.(साधारण हे हाड साठी सत्तरी नंतर हाडे ठिसूळ झाल्याने मोडते विशेषतः बायकांमध्ये जांघेतील हाड दुखते म्हणून एक्स रे केल्यावर चाळीशीच्या माणूस किंवा बाईचे हाड मोडलेले दिसते. त्यावर तुम्ही कोणते औषध घेता विचारल्यावर दम्यावर आयुर्वेदिक/ होमीयोपॅथीक/ जडीबुटीचे- गावठी औषध घेतो असे सहसा उत्तर मिळते. एक्स रे पाहिल्यावर लक्षात येतेच कि हे पुदी किंवा पांढऱ्या गोळीतून स्टिरॉइड दिले गेले आहे. यावर लक्षावधी लेख मिळतील. त्यातील एक साधा सरळ लेख दुव्यात देत आहे. https://www.ebmconsult.com/articles/mechanism-risk-factor-steroid-avascular-necrosis-femoral-head लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मूळ विषयापासून थोडा विलग असा प्रतिसाद आहे पण येथे आवश्यक वाटलं म्हंणून (डॉक्टरांची क्षमा मागून) देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:17
मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा प्रतिसाद .... पुढच्या भागात ह्या विषयी लिहीणार आहेच... Asthma वर ॲलोपथी अनेक drug trials झालेली आहेत आणि सध्या चालू आहेत... evidence based medicine हा सर्वोत्तम उपचार पध्दतीचा अवलंब केला जातोय ....

In reply to by डॉ श्रीहास

कंजूस 30/08/2017 - 12:42
अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या लेखांमुळे रुग्णांचे शंका निरसन नक्कीच होईल. शिवाय इथे मराठीत आणि कायम स्वरुपी माहिती उपलब्ध होत राहते हे लक्षात आल्यावर मिपावाचक वाढतील,त्यातले काही लिहितील याची खात्री आहे. रेडिओवरचे कार्यक्रमांत प्रश्नोत्तरे असतात परंतू वेळेअभावी कार्यक्रम गुंडाळला जातो. दिवाळी अंक विशेषांक निघतात परंतू एकतर्फीच माहिती छापली जाते. डॅा खरे म्हणतात तसे काही दावे करून फसवणूक करणाय्रा व्यक्तिंपासून सावध राहायलाच हवे

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 30/08/2017 - 16:59
))))) लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे (((((( हे कसे ओळखायचे ?

In reply to by सस्नेह

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:35
सोप्पा उपाय.... काय औषधं देताय ते विचारा ... नुसत्या पुड्या देत असतील तर त्यातील contents , expiry date , side effects ह्यावर बोलता येणार नाही ... मग उडवा उडवीची उत्तरं, डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्न .... असं घडलं तर तुम्हाला ठरवायला वेळ नाही लागणार !!

In reply to by डॉ श्रीहास

सुबोध खरे 31/08/2017 - 09:37
दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा भोंदू बाबांकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात तसेच चांगल्या आयुर्वेदाचार्य किंवा होमीयोपॅथ पेक्षा असे धांदल करणारे लोक जास्त "व्यवहारचातुर्य" असलेले असतात त्यामुळे असे लोक रुग्णांना गोलात घेऊन इतके छान पटवून देतात कि त्यात स्टिरॉइड आहे हे त्यांना तुम्ही पटवून देऊच शकत नाही. आमच्या सुदैवाने एक्स रे खोटं बोलत नाही आणि मोडलेले हाड स्पष्ट दिसते त्याबद्दल वाद होऊ शकत नाही. एका अशा हुशार होमियोपाथशी बोलताना मला समजले कि साबुदाण्याच्या गोळ्या वर डेक्सामेथासोन ड्रॉपचे थेम्ब टाकून देतात किंवा गोळ्यांबरोबर कुठला तरी द्रावाचे दोन थेम्ब घ्यायला सांगतात त्यात डेक्सामेथासोन असते. २४ मिग्रॅ एका मिली मध्ये असलेले ड्रॉप्स घेऊन त्याचे दोन थेम्ब घेतले तरी २.४ मिग्रॅ होतात हे दिवसातून तीनदा घ्यायला सांगतात. वर होमियोपॅथीचा परिणाम हळूहळू होतो हे सांगितलेच असते. रुग्णाला तिसऱ्या दिवशी अराम पडला तर तो चार ठिकाणी मोठ्या तोंडाने सांगायला मोकळा कि "माझ्या" होमियोपॅथी डॉक्टरचा हातगुण किती चांगला तिसऱ्या दिवशी मला दम लागणे थांबले.स्टिरॉइड चा साईड इफेक्ट म्हणून वजन वाढते. मग १५ वर्षाच्या मुलीचे वजन वाढले तर वयात येते म्हणून वाढले ४५ च्या बाईचे वाढले तर मेनोपॉज मुळे वाढले कारणे शोधायला काय ? तुम्ही एकदा हे "ब्रम्हास्त्र" वापरले कि दुसरी कोणतीच औषधे लागू पडत नाहीत. मग रुग्ण हे डॉक्टर सोडून दुसरीकडे गेले कि परत दम लागणे चालू. मग काय परत येरे माझ्या मागल्या. वर लिहिलेले १०० टक्के खरे आहे. चांगला डॉक्टर शोधणे हे चांगले सद्गुरू शोधण्याइतकेच कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 31/08/2017 - 09:59
डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्नअत्यंत प्रथितयश डॉक्टरही विचारताना आढळतात? यात डॉक्टरांचा इगो असतो आणि डॉक्टर जितका वरिष्ठ आणि प्रथितयश तितका इगो जास्त मोठा. अर्थात त्यात अतिशय सज्जन अशा आमच्या वरिष्ठ डॉक्टरानी शेवटी कंटाळून कटकट्या रुग्णापासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा जालावरील माहिती 'डॉक्टरना' आहे का हे तपासून पाहण्याची वृत्ती असणाऱ्या "आधुनिक" रुग्णाशी वितंडवाद टाळण्यासाठीही असे विचारलेले मी पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 31/08/2017 - 10:13
हा इगो मला कधीच येऊ नये _/\_.... माझ्या बाबांचं आवडतं वाक्य - if you treat a patient he/she benighted for time being but if you teach a patient he/she benighted for lifetime!

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 02/09/2017 - 07:51
स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे डॉक्टर ? कृपया स्पष्ट करा. असे ऐकिवात आहे कि खेळाडू देखील स्टिरॉइड्स घेतात. त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो का?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:09
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..... वजन कमी करूनही धाप लागली तरच दमा किंवा ईतर आजारांविषयी विचार करता येईल .... तोपर्यंत तुम्ही BP आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:23
पुढच्या भागात Pathophysiology म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कारणेमीमांसा देणार आहेच.... तिथं अनुवंशिकता ह्यावर लिहीतो आहेच , तेव्हा सविस्तर बोलता येईल...

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:39
ह्या भागात लक्षणांबद्दल लिहीलं आहे .... त्या अनुशंगानी प्रश्नोत्तर झालीत तर जास्त योग्य चर्चा होईल ... पुढच्या भागामधून कारणं, श्वसनसंस्थेची रचना , निदान (diagnosis) , उपचार असे भाग करणार आहे ....

राजाभाउ 30/08/2017 - 15:49
वरील पैकी निदान काही लक्षण दमा नसेल तरी सुध्दा (ईतर कारणांनी )असताता उ.दा. खोकला, दम लागणे किंवा धाप लागणे, श्वासाचा आवाज,सर्दी, ॲसिडीटी किंवा आम्लपित्त तर मग दमा आहे कि नाही त कसे ठरवणार ?

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 30/08/2017 - 16:54
ही बऱ्यापैकी common लक्षणं आहेत.... पण दमा निदान करण्यासाठी detail history, family history, triggers, ठरावीक तपासण्या , ह्यांचा वापर केला जातो....

सालदार 30/08/2017 - 16:32
उत्तम लेख. अश्या मराठी लेखांची खुप गरज आहे. तुमचं काम स्तुत्य आहे. एक प्रश्न : दमा आणि अ‍ॅलोपेशिआ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

In reply to by प्रीत-मोहर

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:29
Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ... Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!

रेवती 30/08/2017 - 18:03
या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.

In reply to by रेवती

डॉ श्रीहास 30/08/2017 - 18:16
Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)

In reply to by डॉ श्रीहास

रेवती 30/08/2017 - 21:16
स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद. फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?

चौकटराजा 31/08/2017 - 08:09
रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?

डायवर 31/08/2017 - 17:36
मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल. पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.

सुबोध खरे 29/08/2017 - 20:11
उत्तम लेख मालिका.. तज्ञ व्यक्तीकडून अशा विषयावर लेख येणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण दमा या आजाराबद्दल फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत आणि बऱ्याच लोकांचे स्वतः चे पूर्वग्रह सुद्धा. ते दूर होण्यास नक्की मदत होईल.

सर्वप्रथम तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याबद्दल सलाम! खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढच्या लेखांची चातकासारखी वाट बघण्यात येत आहे.

पैसा 29/08/2017 - 21:40
मला अ‍ॅलर्जिक सर्दी गेली कित्येक वर्षे आहे त्यामुळे उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.

In reply to by पैसा

डॉ श्रीहास 30/08/2017 - 09:57
तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करा.... बरेचदा ज्या गोष्टी लेखातून लिहील्या जाणार नाहीत त्या प्रश्नोत्तरातून येऊ शकतील

In reply to by डॉ श्रीहास

पैसा 30/08/2017 - 10:36
प्रशांतशी आधी बोलले होते, त्याप्र्माणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. अ‍ॅलर्जी निर्मूलन कट्टा करूया! =)) तोपर्यंत सध्या लेख बारकाईने वाचेन आणि शंका येईल तसे प्रश्न विचारीन.

In reply to by पैसा

प्रीत-मोहर 30/08/2017 - 16:38
मला नक्की सांग ग!! मी पण allergy च्या बोटीत. Doc, किती आभार मानु या लेखमालेसाठी तुमचे!! Rhank u so much. This will definitely help me a lot. प्रश्न विचारत जाईनच

झेन 29/08/2017 - 21:51
अतिशय दुर्लक्षीत पण आजकालच्या प्रदूषित शहरीकरणामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर छान लेख.

एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्‍याच जणांमध्ये असलेल्या आजाराबद्दल तज्ञाकडून लिहिली जाणारी ही लेखमाला बरेच समज/गैरसमज सुधारायला मदत करेल. डॉक्टरांचे आधिचे लेखन वाचल्यामुळे हे असे होईलच यात अजिबात संशय नाही !

कंजूस 30/08/2017 - 03:16
तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे माहिती देत आहात हे आवडलं. ( प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. परंतू हा लेखाचा विषय नाही. थांबतो.)

In reply to by कंजूस

सुबोध खरे 30/08/2017 - 10:01
प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. हा एक इतर शाखांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज. खरं तर माझ्या अनुभवात आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक व्यावसायिकांनी दम्यावर रामबाण उपाय करतो म्हणून स्टिरॉइड्स दिल्याने पायाचे हाड मोडलेल्या असंख्य(शेकड्यात) तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती मी पाहिल्या आहेत/ पाहतो आहे.(साधारण हे हाड साठी सत्तरी नंतर हाडे ठिसूळ झाल्याने मोडते विशेषतः बायकांमध्ये जांघेतील हाड दुखते म्हणून एक्स रे केल्यावर चाळीशीच्या माणूस किंवा बाईचे हाड मोडलेले दिसते. त्यावर तुम्ही कोणते औषध घेता विचारल्यावर दम्यावर आयुर्वेदिक/ होमीयोपॅथीक/ जडीबुटीचे- गावठी औषध घेतो असे सहसा उत्तर मिळते. एक्स रे पाहिल्यावर लक्षात येतेच कि हे पुदी किंवा पांढऱ्या गोळीतून स्टिरॉइड दिले गेले आहे. यावर लक्षावधी लेख मिळतील. त्यातील एक साधा सरळ लेख दुव्यात देत आहे. https://www.ebmconsult.com/articles/mechanism-risk-factor-steroid-avascular-necrosis-femoral-head लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. मूळ विषयापासून थोडा विलग असा प्रतिसाद आहे पण येथे आवश्यक वाटलं म्हंणून (डॉक्टरांची क्षमा मागून) देतो आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:17
मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा प्रतिसाद .... पुढच्या भागात ह्या विषयी लिहीणार आहेच... Asthma वर ॲलोपथी अनेक drug trials झालेली आहेत आणि सध्या चालू आहेत... evidence based medicine हा सर्वोत्तम उपचार पध्दतीचा अवलंब केला जातोय ....

In reply to by डॉ श्रीहास

कंजूस 30/08/2017 - 12:42
अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या लेखांमुळे रुग्णांचे शंका निरसन नक्कीच होईल. शिवाय इथे मराठीत आणि कायम स्वरुपी माहिती उपलब्ध होत राहते हे लक्षात आल्यावर मिपावाचक वाढतील,त्यातले काही लिहितील याची खात्री आहे. रेडिओवरचे कार्यक्रमांत प्रश्नोत्तरे असतात परंतू वेळेअभावी कार्यक्रम गुंडाळला जातो. दिवाळी अंक विशेषांक निघतात परंतू एकतर्फीच माहिती छापली जाते. डॅा खरे म्हणतात तसे काही दावे करून फसवणूक करणाय्रा व्यक्तिंपासून सावध राहायलाच हवे

In reply to by सुबोध खरे

सस्नेह 30/08/2017 - 16:59
))))) लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे (((((( हे कसे ओळखायचे ?

In reply to by सस्नेह

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:35
सोप्पा उपाय.... काय औषधं देताय ते विचारा ... नुसत्या पुड्या देत असतील तर त्यातील contents , expiry date , side effects ह्यावर बोलता येणार नाही ... मग उडवा उडवीची उत्तरं, डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्न .... असं घडलं तर तुम्हाला ठरवायला वेळ नाही लागणार !!

In reply to by डॉ श्रीहास

सुबोध खरे 31/08/2017 - 09:37
दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा भोंदू बाबांकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात तसेच चांगल्या आयुर्वेदाचार्य किंवा होमीयोपॅथ पेक्षा असे धांदल करणारे लोक जास्त "व्यवहारचातुर्य" असलेले असतात त्यामुळे असे लोक रुग्णांना गोलात घेऊन इतके छान पटवून देतात कि त्यात स्टिरॉइड आहे हे त्यांना तुम्ही पटवून देऊच शकत नाही. आमच्या सुदैवाने एक्स रे खोटं बोलत नाही आणि मोडलेले हाड स्पष्ट दिसते त्याबद्दल वाद होऊ शकत नाही. एका अशा हुशार होमियोपाथशी बोलताना मला समजले कि साबुदाण्याच्या गोळ्या वर डेक्सामेथासोन ड्रॉपचे थेम्ब टाकून देतात किंवा गोळ्यांबरोबर कुठला तरी द्रावाचे दोन थेम्ब घ्यायला सांगतात त्यात डेक्सामेथासोन असते. २४ मिग्रॅ एका मिली मध्ये असलेले ड्रॉप्स घेऊन त्याचे दोन थेम्ब घेतले तरी २.४ मिग्रॅ होतात हे दिवसातून तीनदा घ्यायला सांगतात. वर होमियोपॅथीचा परिणाम हळूहळू होतो हे सांगितलेच असते. रुग्णाला तिसऱ्या दिवशी अराम पडला तर तो चार ठिकाणी मोठ्या तोंडाने सांगायला मोकळा कि "माझ्या" होमियोपॅथी डॉक्टरचा हातगुण किती चांगला तिसऱ्या दिवशी मला दम लागणे थांबले.स्टिरॉइड चा साईड इफेक्ट म्हणून वजन वाढते. मग १५ वर्षाच्या मुलीचे वजन वाढले तर वयात येते म्हणून वाढले ४५ च्या बाईचे वाढले तर मेनोपॉज मुळे वाढले कारणे शोधायला काय ? तुम्ही एकदा हे "ब्रम्हास्त्र" वापरले कि दुसरी कोणतीच औषधे लागू पडत नाहीत. मग रुग्ण हे डॉक्टर सोडून दुसरीकडे गेले कि परत दम लागणे चालू. मग काय परत येरे माझ्या मागल्या. वर लिहिलेले १०० टक्के खरे आहे. चांगला डॉक्टर शोधणे हे चांगले सद्गुरू शोधण्याइतकेच कठीण आहे.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 31/08/2017 - 09:59
डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्नअत्यंत प्रथितयश डॉक्टरही विचारताना आढळतात? यात डॉक्टरांचा इगो असतो आणि डॉक्टर जितका वरिष्ठ आणि प्रथितयश तितका इगो जास्त मोठा. अर्थात त्यात अतिशय सज्जन अशा आमच्या वरिष्ठ डॉक्टरानी शेवटी कंटाळून कटकट्या रुग्णापासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा जालावरील माहिती 'डॉक्टरना' आहे का हे तपासून पाहण्याची वृत्ती असणाऱ्या "आधुनिक" रुग्णाशी वितंडवाद टाळण्यासाठीही असे विचारलेले मी पाहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

डॉ श्रीहास 31/08/2017 - 10:13
हा इगो मला कधीच येऊ नये _/\_.... माझ्या बाबांचं आवडतं वाक्य - if you treat a patient he/she benighted for time being but if you teach a patient he/she benighted for lifetime!

In reply to by सुबोध खरे

चामुंडराय 02/09/2017 - 07:51
स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे डॉक्टर ? कृपया स्पष्ट करा. असे ऐकिवात आहे कि खेळाडू देखील स्टिरॉइड्स घेतात. त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो का?

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 11:09
तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..... वजन कमी करूनही धाप लागली तरच दमा किंवा ईतर आजारांविषयी विचार करता येईल .... तोपर्यंत तुम्ही BP आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:23
पुढच्या भागात Pathophysiology म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कारणेमीमांसा देणार आहेच.... तिथं अनुवंशिकता ह्यावर लिहीतो आहेच , तेव्हा सविस्तर बोलता येईल...

डॉ श्रीहास 30/08/2017 - 12:39
ह्या भागात लक्षणांबद्दल लिहीलं आहे .... त्या अनुशंगानी प्रश्नोत्तर झालीत तर जास्त योग्य चर्चा होईल ... पुढच्या भागामधून कारणं, श्वसनसंस्थेची रचना , निदान (diagnosis) , उपचार असे भाग करणार आहे ....

राजाभाउ 30/08/2017 - 15:49
वरील पैकी निदान काही लक्षण दमा नसेल तरी सुध्दा (ईतर कारणांनी )असताता उ.दा. खोकला, दम लागणे किंवा धाप लागणे, श्वासाचा आवाज,सर्दी, ॲसिडीटी किंवा आम्लपित्त तर मग दमा आहे कि नाही त कसे ठरवणार ?

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 30/08/2017 - 16:54
ही बऱ्यापैकी common लक्षणं आहेत.... पण दमा निदान करण्यासाठी detail history, family history, triggers, ठरावीक तपासण्या , ह्यांचा वापर केला जातो....

सालदार 30/08/2017 - 16:32
उत्तम लेख. अश्या मराठी लेखांची खुप गरज आहे. तुमचं काम स्तुत्य आहे. एक प्रश्न : दमा आणि अ‍ॅलोपेशिआ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

In reply to by प्रीत-मोहर

डॉ श्रीहास 30/08/2017 - 17:29
Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ... Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!

रेवती 30/08/2017 - 18:03
या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.

In reply to by रेवती

डॉ श्रीहास 30/08/2017 - 18:16
Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)

In reply to by डॉ श्रीहास

रेवती 30/08/2017 - 21:16
स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद. फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?

चौकटराजा 31/08/2017 - 08:09
रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?

डायवर 31/08/2017 - 17:36
मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल. पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!

मार्गी ·

मोदक 23/08/2017 - 13:06
इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.. हार्पेनला वैयक्तीकरीत्या ओळखतो.. अनेकवेळा भेटही झाली आहे. अत्यंत डाऊन टू अर्थ आणि उत्साही माणूस आहे. त्याच्या उपक्रमास शुभेच्छा..!!

मार्गी 23/08/2017 - 21:21
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद! @जेडी, संस्थेची वेबसाईट डाऊन दिसतेय सध्या. तुम्ही संस्थेचं फेसबूक पेज बघू शकता: https://www.facebook.com/Maitripune @ नितिन पालकर जी, खूप अभिनंदन!!! आपण आणि अजून कोणी संस्थेला मदत करणार असतील तर संस्थेला व हर्षदजींना कळवावे, इथेही कळवावे किंवा मला व्यक्तिगत संदेश करावा. धन्यवाद.

मार्गी 26/08/2017 - 10:54
डॉ. सुहास म्हात्रे ह्यांनी शुभेच्छांसह संस्थेला रू. ३००० योगदान दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

मार्गी 28/08/2017 - 11:20
हर्षद पेंडसे लवकरच मोहीमेसाठी निघणार आहेत. त्यांच्या मोहीमेला शुभेच्छा देण्यासाठी मी अनौपचारिक अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली आहे! परभणीमध्ये अन्य दोन अनुभवी धावपटूंसह काल ही मॅरेथॉन पूर्ण केली. तुलनेने कमी ट्रेनिंग असूनही फार त्रास झाला नाही. १९ किमी पळालो व ३ किमी चाललो! काय समाधान वाटलं!  त्यांच्या मोहीमेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो!

In reply to by मार्गी

मोहीमेला हार्दिक शुभेच्छा ! * फोटो दिसत नाही. त्याला पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यास दिसू लागेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्गी 29/08/2017 - 09:44
हो सर, फोटोचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन गूगल फोटोजमध्ये फोटो आल्बन पब्लिक कसे ठेवायचे, हेच कळत नाहीय. पूर्वी पिकासावर सोपं होतं. अनेक सेटिंगचे प्रयत्न केले, पण फोटो पव्लिक दिसत नाही आहेत. नेमका उपाय माहित असेल तर सांगाल. इंटरनेटवर सर्च करून दिसणारे पहिले एक- दोन उपाय करून बघितले. धन्यवाद.

In reply to by मार्गी

खाली माहिती दिली आहे. ती उपयोगी न पडल्यास गुगलफोटो वरील आल्बम पब्लिक शेअर करून त्याच्या लिंक्स याच धाग्यावर एका प्रतिसादात टाका. मी फोटो प्रतिसादात / धाग्यात दिसण्याची सोय करेन.

यसवायजी 28/08/2017 - 19:53
शुभेच्छा. एक मित्र (ओंकार भोपळे) मैत्रीसोबत काम करतो. त्याच्या कामाविषयी खालील लिंकमध्ये वाचता येईल. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1465309176858671&id=100001388074625 रच्याकने, ओमक्याला मिपाचा आयडी घ्यायला सांगितलंय आज.

मार्गी 06/09/2017 - 15:24
श्री. पेंडसे लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेत आहेत. लवकरच ९ सप्टेंबरला प्रत्यक्ष अल्ट्रा मॅरेथॉन आहे! त्यांना पुनश्च शुभेच्छा!

मार्गी 08/09/2017 - 12:51
सरावासाठी ते स्टोक बेस कँपपर्यंत जाऊन आले. आज खार्दुंग गावात जात आहेत आणि उद्या पहाटे ३ वाजता खार्दुंगला चॅलेंजला सुरुवात!

मार्गी 09/09/2017 - 21:24
त्यांची मोहीम फत्ते झाली आहे! खार्दुंगला चॅलेंज त्यांनी कट ऑफच्या ३ मिनिटे आधी पूर्ण केले! पूर्ण ७२ किमी पूर्ण केले!! तपशील मिळाले की इथे कळवतोच.

In reply to by मार्गी

हार्दीक अभिनंदन ! फोटो पब्लिक करण्याची कृती सांगायला बराच उशीर झाला याबाबत दिलगीर आहे. खालील माहिती फोटो मिपावर टाकण्यासाठी उपयोगी पडेल : १. मिपावर फोटो टाकण्याची कृती २. गुगल फोटोवरचे फोटो/आल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस देण्याची कृती : अ) प्रथम मिपावर टाकायचे फोटो एक स्वतंत्र अल्बममध्ये एकत्र करा. असे केल्याने तुमचे इतर फोटोंना चुकून पब्लिक अ‍ॅक्सेस मिळणे टाळता येईल. आ) आल्बम उघडा ठेवून त्याच्या "टायटल बारमध्ये (वरची पट्टी)" उजव्या बाजूला असलेल्या आयकॉन्सपैकी "शेअर" आयकॉन निवडा.  इ) दिसणार्‍या विंडोमधे तळाला दिसणार्‍या आयकॉन्सपैकी "गुगल+" हा आयकॉन निवडा  ई) त्यानंतर दिसणार्‍या विंडोतिल "CONTINUE TO GOOGLE+" हा पर्याय निवडा.  उ) त्यानंतर दिसणार्‍या विंडोच्या (१) तळात तुमच्या निवडलेल्या आल्बमचे नाव दिसेल (खात्री करा) व (२) मथळ्यात बहुदा खाली दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगात "पब्लिक" हा पर्याय दिसेल.  "पब्लिक" पर्याय न दिसल्यास तेथे दिसत असलेल्या पर्यायावर क्लिक करा --> सर्व उपलब्ध पर्यायांची यादी दिसेल, त्यातला हवा तो पर्याय (इथे "पब्लिक" पर्याय) निवडा. झाले काम ! जरा किचकट प्रकार आहे. पण इतर अनेक सोईसवलतींमुळे मला व्यक्तिगतरित्या गुगलफोटो जास्त उपयोगी अ‍ॅप वाटते. विशेष सुचना : पब्लिक शेअर केलेल्या आल्बममध्ये नवीन फोटो वाढविल्यास तो परत एकदा पब्लिक शेअर करावा. अन्यथा "जुने फोटो दिसतात पण नवीन फोटो दिसत नाहीत" असे होण्याची शक्यता आहे.

मार्गी 20/09/2017 - 17:04
हर्षद पेंडसेंकडून अद्याप सविस्तर वृत्तांत आला नाहीय. पण काही तपशील आले आहेत: http://ladakhmarathon.com/results/khardungla-challenge-2017/ इथे मॅरेथॉनचा निकाल उपलब्ध आहे. हर्षद शेवटून दुसरे पूर्ण करणारे ठरले. लदाख़ी लोकंच पहिल्या १० मध्ये ९ इतकी जास्त आहेत. दहावा नकुल बुट्टा दिल्लीचा आहे. हा त्यांना स्टोकच्या बेस कॅम्पवर भेटला होता. सध्या पुर्णवेळ धावपटू बनलाय. कोच म्हणून देखिल काम करतो. एकदम भारी रनर पण जमिनीवर पाय असा त्यांचा अनुभव. शिवाय पुण्यात त्यांच्याबरोबर सराव करणारा अमनदीप एकूणात १६ वा आणि बिगर लडाखींमधे ५-६ आलाय. वृत्तांत आला की इथे कळवतोच.

In reply to by मार्गी

Khardung La Challenge मध्ये हिमालयीन वातावरणात समुद्रसपाटीपेक्षा ४००० मीटर उंचीवर ७२ किमी लांबीचे अंतर धावून पूर्ण करायचे असते, त्यातले ६० किमी अंतर तर समुद्रसपाटीपासून साधारण ४००० मीटर उंचावरचे आहे. पुण्यासारख्या, समुद्रसपाटीपासून फारतर ५६० मीटर उंचीवर सतत वास्तव्य असलेल्या व्यक्तीने, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे हेच एक मोठे यश आहे ! ...अश्या प्रकारच्या स्पर्धेत कितवा क्रमांक आला हे तुलनेने गौण असते. वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

मोदक 23/08/2017 - 13:06
इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.. हार्पेनला वैयक्तीकरीत्या ओळखतो.. अनेकवेळा भेटही झाली आहे. अत्यंत डाऊन टू अर्थ आणि उत्साही माणूस आहे. त्याच्या उपक्रमास शुभेच्छा..!!

मार्गी 23/08/2017 - 21:21
प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद! @जेडी, संस्थेची वेबसाईट डाऊन दिसतेय सध्या. तुम्ही संस्थेचं फेसबूक पेज बघू शकता: https://www.facebook.com/Maitripune @ नितिन पालकर जी, खूप अभिनंदन!!! आपण आणि अजून कोणी संस्थेला मदत करणार असतील तर संस्थेला व हर्षदजींना कळवावे, इथेही कळवावे किंवा मला व्यक्तिगत संदेश करावा. धन्यवाद.

मार्गी 26/08/2017 - 10:54
डॉ. सुहास म्हात्रे ह्यांनी शुभेच्छांसह संस्थेला रू. ३००० योगदान दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

मार्गी 28/08/2017 - 11:20
हर्षद पेंडसे लवकरच मोहीमेसाठी निघणार आहेत. त्यांच्या मोहीमेला शुभेच्छा देण्यासाठी मी अनौपचारिक अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली आहे! परभणीमध्ये अन्य दोन अनुभवी धावपटूंसह काल ही मॅरेथॉन पूर्ण केली. तुलनेने कमी ट्रेनिंग असूनही फार त्रास झाला नाही. १९ किमी पळालो व ३ किमी चाललो! काय समाधान वाटलं!  त्यांच्या मोहीमेला मनःपूर्वक शुभेच्छा देतो!

In reply to by मार्गी

मोहीमेला हार्दिक शुभेच्छा ! * फोटो दिसत नाही. त्याला पब्लिक अ‍ॅक्सेस दिल्यास दिसू लागेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मार्गी 29/08/2017 - 09:44
हो सर, फोटोचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. नवीन गूगल फोटोजमध्ये फोटो आल्बन पब्लिक कसे ठेवायचे, हेच कळत नाहीय. पूर्वी पिकासावर सोपं होतं. अनेक सेटिंगचे प्रयत्न केले, पण फोटो पव्लिक दिसत नाही आहेत. नेमका उपाय माहित असेल तर सांगाल. इंटरनेटवर सर्च करून दिसणारे पहिले एक- दोन उपाय करून बघितले. धन्यवाद.

In reply to by मार्गी

खाली माहिती दिली आहे. ती उपयोगी न पडल्यास गुगलफोटो वरील आल्बम पब्लिक शेअर करून त्याच्या लिंक्स याच धाग्यावर एका प्रतिसादात टाका. मी फोटो प्रतिसादात / धाग्यात दिसण्याची सोय करेन.

यसवायजी 28/08/2017 - 19:53
शुभेच्छा. एक मित्र (ओंकार भोपळे) मैत्रीसोबत काम करतो. त्याच्या कामाविषयी खालील लिंकमध्ये वाचता येईल. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1465309176858671&id=100001388074625 रच्याकने, ओमक्याला मिपाचा आयडी घ्यायला सांगितलंय आज.

मार्गी 06/09/2017 - 15:24
श्री. पेंडसे लेहमध्ये वातावरणाशी जुळवून घेत आहेत. लवकरच ९ सप्टेंबरला प्रत्यक्ष अल्ट्रा मॅरेथॉन आहे! त्यांना पुनश्च शुभेच्छा!

मार्गी 08/09/2017 - 12:51
सरावासाठी ते स्टोक बेस कँपपर्यंत जाऊन आले. आज खार्दुंग गावात जात आहेत आणि उद्या पहाटे ३ वाजता खार्दुंगला चॅलेंजला सुरुवात!

मार्गी 09/09/2017 - 21:24
त्यांची मोहीम फत्ते झाली आहे! खार्दुंगला चॅलेंज त्यांनी कट ऑफच्या ३ मिनिटे आधी पूर्ण केले! पूर्ण ७२ किमी पूर्ण केले!! तपशील मिळाले की इथे कळवतोच.

In reply to by मार्गी

हार्दीक अभिनंदन ! फोटो पब्लिक करण्याची कृती सांगायला बराच उशीर झाला याबाबत दिलगीर आहे. खालील माहिती फोटो मिपावर टाकण्यासाठी उपयोगी पडेल : १. मिपावर फोटो टाकण्याची कृती २. गुगल फोटोवरचे फोटो/आल्बमला पब्लिक अ‍ॅक्सेस देण्याची कृती : अ) प्रथम मिपावर टाकायचे फोटो एक स्वतंत्र अल्बममध्ये एकत्र करा. असे केल्याने तुमचे इतर फोटोंना चुकून पब्लिक अ‍ॅक्सेस मिळणे टाळता येईल. आ) आल्बम उघडा ठेवून त्याच्या "टायटल बारमध्ये (वरची पट्टी)" उजव्या बाजूला असलेल्या आयकॉन्सपैकी "शेअर" आयकॉन निवडा.  इ) दिसणार्‍या विंडोमधे तळाला दिसणार्‍या आयकॉन्सपैकी "गुगल+" हा आयकॉन निवडा  ई) त्यानंतर दिसणार्‍या विंडोतिल "CONTINUE TO GOOGLE+" हा पर्याय निवडा.  उ) त्यानंतर दिसणार्‍या विंडोच्या (१) तळात तुमच्या निवडलेल्या आल्बमचे नाव दिसेल (खात्री करा) व (२) मथळ्यात बहुदा खाली दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगात "पब्लिक" हा पर्याय दिसेल.  "पब्लिक" पर्याय न दिसल्यास तेथे दिसत असलेल्या पर्यायावर क्लिक करा --> सर्व उपलब्ध पर्यायांची यादी दिसेल, त्यातला हवा तो पर्याय (इथे "पब्लिक" पर्याय) निवडा. झाले काम ! जरा किचकट प्रकार आहे. पण इतर अनेक सोईसवलतींमुळे मला व्यक्तिगतरित्या गुगलफोटो जास्त उपयोगी अ‍ॅप वाटते. विशेष सुचना : पब्लिक शेअर केलेल्या आल्बममध्ये नवीन फोटो वाढविल्यास तो परत एकदा पब्लिक शेअर करावा. अन्यथा "जुने फोटो दिसतात पण नवीन फोटो दिसत नाहीत" असे होण्याची शक्यता आहे.

मार्गी 20/09/2017 - 17:04
हर्षद पेंडसेंकडून अद्याप सविस्तर वृत्तांत आला नाहीय. पण काही तपशील आले आहेत: http://ladakhmarathon.com/results/khardungla-challenge-2017/ इथे मॅरेथॉनचा निकाल उपलब्ध आहे. हर्षद शेवटून दुसरे पूर्ण करणारे ठरले. लदाख़ी लोकंच पहिल्या १० मध्ये ९ इतकी जास्त आहेत. दहावा नकुल बुट्टा दिल्लीचा आहे. हा त्यांना स्टोकच्या बेस कॅम्पवर भेटला होता. सध्या पुर्णवेळ धावपटू बनलाय. कोच म्हणून देखिल काम करतो. एकदम भारी रनर पण जमिनीवर पाय असा त्यांचा अनुभव. शिवाय पुण्यात त्यांच्याबरोबर सराव करणारा अमनदीप एकूणात १६ वा आणि बिगर लडाखींमधे ५-६ आलाय. वृत्तांत आला की इथे कळवतोच.

In reply to by मार्गी

Khardung La Challenge मध्ये हिमालयीन वातावरणात समुद्रसपाटीपेक्षा ४००० मीटर उंचीवर ७२ किमी लांबीचे अंतर धावून पूर्ण करायचे असते, त्यातले ६० किमी अंतर तर समुद्रसपाटीपासून साधारण ४००० मीटर उंचावरचे आहे. पुण्यासारख्या, समुद्रसपाटीपासून फारतर ५६० मीटर उंचीवर सतत वास्तव्य असलेल्या व्यक्तीने, ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणे हेच एक मोठे यश आहे ! ...अश्या प्रकारच्या स्पर्धेत कितवा क्रमांक आला हे तुलनेने गौण असते. वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार. एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!!

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

मेंदू, भावना व वर्तणूक (२)

मंजूताई ·

पैसा 06/05/2017 - 17:49
उत्तम लेख. असे आजूबाजूला खूप काही बघायला मिळते. ज्याने धसका बसतो. पण याला १००% प्रतिबंध घालणे शक्य नाही.

सूड 08/05/2017 - 12:08
वाचतोय आणखी भाग येऊ दे. काही लोक स्वतःची ओळख "I'm a loner" करुन देतात, त्यात हा ईक्युचा भाग कितपत असतो. मुळातच लहानपणापासून फार बोलाचाली नसल्याने असं झालेलं असू शकतं का?

इडली डोसा 08/05/2017 - 12:40
खरतर प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, पण सध्या सगळ्यात जास्त गरज आहे ती मला माझ्या मुलाचा भाबु चांगला होण्यासाठी त्याचे वर म्हटल्याप्रमाणे मुलांचे जे अनेक पालक आहेत त्यांचा भाबु चांगला असायला हवा कारण मुलं ह्या सगळ्या पालकांच्या अनुकरणातून शिकणार आहेत. हा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे, सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. .

इडली डोसा 08/05/2017 - 12:40
खरतर प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, पण सध्या सगळ्यात जास्त गरज आहे ती मला माझ्या मुलाचा भाबु चांगला होण्यासाठी त्याचे वर म्हटल्याप्रमाणे मुलांचे जे अनेक पालक आहेत त्यांचा भाबु चांगला असायला हवा कारण मुलं ह्या सगळ्या पालकांच्या अनुकरणातून शिकणार आहेत. हा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे, सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. .

रुपी 09/05/2017 - 05:53
खूप छान लिहिलंय. एक पालक म्हणून यातल्या बर्‍याच गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत.
सणसमारंभामध्ये मुलं तुमच्या बरोबर यायला तयार होत नाही आणि समजा आलेच तर एका कोपर्यात बसून फोनवर खेळत बसतात.
हे सध्या बर्‍याच मुलांबद्दल पाहिलंय. सणसमारंभच काय, पण माझ्या घरी माझी एक बहीण सहकुटुंब आली की तिची दोन्ही मुले वेगवेगळ्या iPad वर (कधीकधी एकच) सिनेमा पाहत असतात. फक्त जेवतात, सिनेमा पाहतात आणि एक शब्दही न बोलता निघून जातात. त्यांचे आईवडीलही मुलांना याबद्दल काहीच बोलत नाहीत.

दशानन 09/05/2017 - 13:55
मी सध्या माझी 6 महिन्याची पोरगी संभाळत आहे आणि गेली तीन महिने ती सकाळ ते संध्याकाळ (9.00-8.00Pm) माझ्याकडे असते. मी निरक्षण केले काही दिवस.. तिला ती प्रत्येक गोष्ट आता हवी आज जी माझ्याकडे असते. वर्तमान पत्र, संगणक, टीव्ही रिमोट, जेवणाचे ताट, पाण्याची बाटली आणि पुस्तके. तिला तिची खेळणी आवडत नाहीत, सतत झोपून राहणे आवडत नाही, सतत कोणी ना कोणी ती जागी असेल तेव्हा तिच्या समोर बसावे व बोलावे हीच एकमेव इचछा. त्यांनतर पाहत असलेला मोठा बदल म्हणजे टीव्हीवरील व्यक्ती तिच्याशीच बोलत आहे अश्या प्रकारे ती प्रतिसाद देत, मस्त गप्पा मारत बसते ( आपले, आ, उं, ईई, फुरर इत्यादी) शी, शु करणार असेल तर काही क्षण आधी ती सहजतेने इशारे देते, म्हणून शकतो आजपर्यत जास्त चादरी व धोपट्या धुवाव्या लागल्या नाहीत :D जर्नल माझे असे मत झाले आहे की येणारी प्रत्येक नवीन पिढी ही उन्नत बुद्धी घेऊन येत आहे, सविस्तर लिहितोय यावर पण, सहज हा लेख वाचला म्हणून अनुभव शेअर केला.

In reply to by दशानन

शाम भागवत 10/05/2017 - 14:59
आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी अस शैलेंद्र यांनी कोहमच्या ७ व्या भागात म्हणलय बॉ :)

सस्नेह 09/05/2017 - 16:57
दुर्दैवाने सगळी निरिक्षणे सत्य आहेत :( परवा कायप्पावर वाचनात आलं की, गूगलच्या सहाय्याने तुम्ही काय वाट्टेल ते शोधू शकता.... ....फक्त स्वत:ला सोडून !!!

स्वाती२ 12/05/2017 - 16:41
दोन्ही लेख खूप आवडले. >> सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. त्यासाठी ‘सेतू’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे अशी अनेक व्यासपीठ तयार झाली पाहिजेत. >> ' सेतू' तर्फेच गावागावातून पालकगट सुरु करणे शक्य आहे का? अस्तित्वात असलेल्या व्यासपीठाची मार्गदर्शक तत्वे, कार्यप्रणाली वापरुन , त्यात स्थानिक गरजेनुसार थोडाफार बदल करुन पालकगट सूरु झाले तर एकमेकांच्या आधाराने काम करणे सोपे जाईल.

पैसा 06/05/2017 - 17:49
उत्तम लेख. असे आजूबाजूला खूप काही बघायला मिळते. ज्याने धसका बसतो. पण याला १००% प्रतिबंध घालणे शक्य नाही.

सूड 08/05/2017 - 12:08
वाचतोय आणखी भाग येऊ दे. काही लोक स्वतःची ओळख "I'm a loner" करुन देतात, त्यात हा ईक्युचा भाग कितपत असतो. मुळातच लहानपणापासून फार बोलाचाली नसल्याने असं झालेलं असू शकतं का?

इडली डोसा 08/05/2017 - 12:40
खरतर प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, पण सध्या सगळ्यात जास्त गरज आहे ती मला माझ्या मुलाचा भाबु चांगला होण्यासाठी त्याचे वर म्हटल्याप्रमाणे मुलांचे जे अनेक पालक आहेत त्यांचा भाबु चांगला असायला हवा कारण मुलं ह्या सगळ्या पालकांच्या अनुकरणातून शिकणार आहेत. हा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे, सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. .

इडली डोसा 08/05/2017 - 12:40
खरतर प्रत्येक मुद्दा महत्वाचा आहे, पण सध्या सगळ्यात जास्त गरज आहे ती मला माझ्या मुलाचा भाबु चांगला होण्यासाठी त्याचे वर म्हटल्याप्रमाणे मुलांचे जे अनेक पालक आहेत त्यांचा भाबु चांगला असायला हवा कारण मुलं ह्या सगळ्या पालकांच्या अनुकरणातून शिकणार आहेत. हा विचार प्रत्येक पालकाने करायचा आहे, सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. .

रुपी 09/05/2017 - 05:53
खूप छान लिहिलंय. एक पालक म्हणून यातल्या बर्‍याच गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत.
सणसमारंभामध्ये मुलं तुमच्या बरोबर यायला तयार होत नाही आणि समजा आलेच तर एका कोपर्यात बसून फोनवर खेळत बसतात.
हे सध्या बर्‍याच मुलांबद्दल पाहिलंय. सणसमारंभच काय, पण माझ्या घरी माझी एक बहीण सहकुटुंब आली की तिची दोन्ही मुले वेगवेगळ्या iPad वर (कधीकधी एकच) सिनेमा पाहत असतात. फक्त जेवतात, सिनेमा पाहतात आणि एक शब्दही न बोलता निघून जातात. त्यांचे आईवडीलही मुलांना याबद्दल काहीच बोलत नाहीत.

दशानन 09/05/2017 - 13:55
मी सध्या माझी 6 महिन्याची पोरगी संभाळत आहे आणि गेली तीन महिने ती सकाळ ते संध्याकाळ (9.00-8.00Pm) माझ्याकडे असते. मी निरक्षण केले काही दिवस.. तिला ती प्रत्येक गोष्ट आता हवी आज जी माझ्याकडे असते. वर्तमान पत्र, संगणक, टीव्ही रिमोट, जेवणाचे ताट, पाण्याची बाटली आणि पुस्तके. तिला तिची खेळणी आवडत नाहीत, सतत झोपून राहणे आवडत नाही, सतत कोणी ना कोणी ती जागी असेल तेव्हा तिच्या समोर बसावे व बोलावे हीच एकमेव इचछा. त्यांनतर पाहत असलेला मोठा बदल म्हणजे टीव्हीवरील व्यक्ती तिच्याशीच बोलत आहे अश्या प्रकारे ती प्रतिसाद देत, मस्त गप्पा मारत बसते ( आपले, आ, उं, ईई, फुरर इत्यादी) शी, शु करणार असेल तर काही क्षण आधी ती सहजतेने इशारे देते, म्हणून शकतो आजपर्यत जास्त चादरी व धोपट्या धुवाव्या लागल्या नाहीत :D जर्नल माझे असे मत झाले आहे की येणारी प्रत्येक नवीन पिढी ही उन्नत बुद्धी घेऊन येत आहे, सविस्तर लिहितोय यावर पण, सहज हा लेख वाचला म्हणून अनुभव शेअर केला.

In reply to by दशानन

शाम भागवत 10/05/2017 - 14:59
आत्ता आपण परत शारीरिक क्रांती शृंखलेच्या अगदी तोंडावर आहोत, पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी अस शैलेंद्र यांनी कोहमच्या ७ व्या भागात म्हणलय बॉ :)

सस्नेह 09/05/2017 - 16:57
दुर्दैवाने सगळी निरिक्षणे सत्य आहेत :( परवा कायप्पावर वाचनात आलं की, गूगलच्या सहाय्याने तुम्ही काय वाट्टेल ते शोधू शकता.... ....फक्त स्वत:ला सोडून !!!

स्वाती२ 12/05/2017 - 16:41
दोन्ही लेख खूप आवडले. >> सांघिक पालकत्व अशी मोहीम/योजना राबवल्या जायला हवी. त्यासाठी ‘सेतू’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे अशी अनेक व्यासपीठ तयार झाली पाहिजेत. >> ' सेतू' तर्फेच गावागावातून पालकगट सुरु करणे शक्य आहे का? अस्तित्वात असलेल्या व्यासपीठाची मार्गदर्शक तत्वे, कार्यप्रणाली वापरुन , त्यात स्थानिक गरजेनुसार थोडाफार बदल करुन पालकगट सूरु झाले तर एकमेकांच्या आधाराने काम करणे सोपे जाईल.
आधी म्टहल्याप्रमाणे आपला मेंदू एक सामाजिक संस्था आहे. प्रत्येक सेल्सची जागा ठरलेली आहे, अचूक कामाची विभागणी, कामाच्या स्वरूपानुरूप कर्मचाऱ्यांची संख्या असते. गंमत म्हणजे त्यांच्यात ना स्पर्धा असते ना भांडणं ! निमूटपणे आपआपलं स्वशिस्तीत काम करत असतात. असा हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव ‘मेंदू’ म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. अमेरिकन न्युरॉलॉजिस्ट ऑलीव्हर सॅक्स ह्यांनी ‘न्युरॉलॉजी ऑफ आयडेंटिटी’ संकल्पना मांडली आहे. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत व त्या पुस्तकांवरून सिनेमेही बनवल्या गेलेत.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

मार्गी ·

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल

अत्रे 20/04/2017 - 06:18
फारच मोठं लिहिलंय. क्रमश: 2-3 भागात लिहायला हवं होतं. मला जितपत समजलं, तुमचे सल्ले खालीलप्रमाणे आहेत. 1. दीर्घ श्वास घ्या. 2. दुसऱ्यावर/दुसऱ्याच्या व्यक्त होण्यावर/स्वतः व्यक्त होण्यावर बंधने टाकू नका. मनसोक्त भांडा. उरलेलं नन्तर वाचतो.

अत्रे 20/04/2017 - 06:24
बादवे, तुम्ही "गरीब लोकांना ताणतणाव कमी असतात" असं काहीतरी लिहिलेलं आहे. ते मुळीच पटत नाही. कर्जामुळे आत्महत्या करणारे लोकं गरीबच असतात.

छान लिहिलंय पत्र. पण खूप मोठं झाल्यामुळे थोडं उडतं उडतं वाचलं. एक मात्र लगेच जाणवतंय की ओशोच्या भाषणांचा लिखाणावर थेट परीणाम झालेला आहे.

भुजंगराव 04/07/2017 - 21:44
दैनंदिन जीवनातील ताणतणाव व त्यांवर समायोजन बुद्धी न बुद्ध यांचे नाते किती सहजरित्या समजून सांगितले, धन्यवाद उपयुक्त लेखाबद्दल
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

Dr prajakta joshi ·

In reply to by अत्रे

Dr prajakta joshi 18/04/2017 - 10:34
सलाड (काकडी,गाजर ई.)यांचे सुरूवातीस सेवन केल्यास आहारात तंतुमय पदार्थांचा (fibers)समावेश होवुनपुढील अन्नपचनास मदत होते.तसेच सलाड, जलयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास अतिखाणे(overeating)होत नाही. calorie intakeजवळपास 12% ने कमी होवू शकतो.. तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात.

चित्रगुप्त 18/04/2017 - 07:40
कालच बाबा रामदेव यांनी उपहारगृहे सुरू केल्याची बातमी ऐकली. यात पतंजली उत्पादनातून बनवलेले सकस शाकाहारी भोजन मिळते म्हणे. म्याक्डोनाल्ड, पिझाहट्ट, केयफशी वगैरेंच्या पेकाटात लाथ मारणारा कुणी भारतीय हवाच होता. हे कार्य रामदेव बाबांनी शिरी घेतले हे फार चांगले केले.

हेमंत८२ 18/04/2017 - 14:16
उत्तम माहिती! माझे काही प्रश्न १) आपण जेवताना सूप मागवतो ते कसे असावे आणि त्याची खरोखरच गरज असते का? त्याने काही फायदा होतो का तोटा? २) आपण ऑफिस मध्ये असताना भूक लागली तर काय खावे? कारण कॅन्टीन मध्ये किंवा गाड्यावर मिळणारे पदार्थ अंबर-चबर असतात.

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 18/04/2017 - 15:08
जेवणातील सुपचेही कार्य सलाड प्रमाणेच आहे.पाचनक्षमता वाढवणे आणि 20%callorie cutting.तुम्ही Tomatosoup,vegitable soup,cabbage soupमागवु शकतो.मक्याचे soup मागवु नयेत.ते वजन वाढवतात.मात्र बर्याचवेळा दाटसरपणा येण्यासाठी सर्व soup मध्ये मैदा वापरला जातो..त्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवावे.

In reply to by Dr prajakta joshi

हेमंत८२ 18/04/2017 - 15:22
पण मला सूप पिल्यानांत ऍसिडिटी चा त्रास होतो हा सगळ्यांनाच होतो का? कि काही विशेष सूप पिल्यानंतर होतो? ( मला शेजवान किव्हा टोमॅटो ला परेफेरंन्स असतो)

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 18/04/2017 - 16:16
पित्त प्राधान्य असणार्या व्यक्तीना सुपचा त्रास होतो..कारण ते ऊष्ण गुणात्मक असते.त्याऐवजी अधिक प्रमाणात सलाड घ्या.

अमर विश्वास 18/04/2017 - 14:49
हेमंतदा तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ... हा प्रश्न मलाही बरेच दिवस भेडसावत होता .. त्यावर मी शोधलेला उपाय : स्वतः: पदार्थ कॅरी करणे .. यात संध्याकाळी खाण्यासाठी मी खालील गोष्टी बरोबर ठेवतो (आलटून पालटून) १. फळे : विशेतः: सफरचंद २. सुकामेवा : बदाम / मनुका / खजूर ३. साळीच्या लाह्या .. या माझ्या ड्रॉवर मध्ये असतात. काहीच नसेल तेंव्हा खातो ४. रोजचा संध्याकाळचा नाश्ता : सिरल्स / मुसेली .. कॉफी मशिन मध्ये दुध मिळते ५. Boiled Eggs : डाएटिंग वर असेल तर फक्त एग व्हाईट या सर्वांसाठी फार तयारी करावी लागत नाही अर्थात कामाच्या स्वरूपानुसार सर्वांना असे करणे शक्य नसेल ... पण शक्य असेल तर जरूर असे पदार्थ खावेत. व कॅन्टीन टाळावे

नितिन थत्ते 18/04/2017 - 15:35
लेख आवडला. मुळात हॉटेलात जेवणे टाळता येणार नाही हे प्रिमाइस घेतले हे चांगले. >>शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत. शीतपेयाला उसाचा रस हा पर्याय मुळीच नाही. उसाच्या रसाच्या एका ग्लासात ७० ग्रॅम साखर असते. आपण शीतपेयातल्या ३०-४० ग्रॅम साखरेबाबत बोंबलत असतो.

In reply to by नितिन थत्ते

उसात बरीच खनिजे आणि कॅल्शियम असते. त्यामुळे बहुधा उस आणि शीतपेय ही तुलना होऊ शकत नाही. मी तज्ञ नाही.

In reply to by सुबोध खरे

Dr prajakta joshi 19/04/2017 - 19:05
ऊसाच्या रसाचा glycemic index(effect of carbohydrate on blood glucose level)हा 43आहे.पण बहुतांश शितपेयाचा 60 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो शरीर चयापचय क्रियेस(metabolism) मदत करतो. तसेच आयुर्वेदानुसार तो बल्य द्रव्यात येतो.म्हणजेच lean body mass वाढवण्यास मदत करतो.मुत्रल(Diuretic)हेही त्याचे कार्य सांगितले आहे .जे चयापचयास मदत करणारे आहे. तसेच कामला(काविळ) या व्याधितही ऊपचार सांगितला आहे.कारण तो यकृताचे निर्विशीकरण (detoxification)करण्यास मदत करतो..शास्त्रशुद्ध आधार आहेत.मात्र upload करता येत नाहीत

In reply to by Dr prajakta joshi

सुबोध खरे 20/04/2017 - 19:15
उलट परिस्थिती आहे. शीतपेयातील साखर( सुक्रोज) हि पटकन शरीरात शोषली जाते त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जगभर सर्वत्र सुदृढपण वाढीस लागण्याचे ते एक मुख्य कारण आहे. उसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने त्यातील साखर थोडी कमी वेगाने शरीरात शोषली जाते एवढाच फरक आहे. शीतपेयापेक्षा उसाचा रस जास्त चांगला परंतु त्यात असणारी भरपूर साखर हि अगोदरच वजनदार असणाऱ्या माणसाला चांगली नाही. lean body mass वाढवण्यासाठी दोन्हीचा काहीच उपयोग होत नाही. काविळीत उसाचा रस देण्याचे कारण त्यात असलेली भरपूर साखर. साखर पचवण्यासाठी यकृताला कोणतेच काम करावे लागत नाही. याउलट प्रथिने किंवा चरबी पचवण्यासाठी यकृताला "काम" करावे लागते. काविळीत यकृताला सूज आलेली असल्याने त्याला विश्रांती देण्यासाठी शर्करायुक्त पदार्थ दिले जातात नुसते साखरेचे पाणी दिले तरी चालेल परंतु अगोदरच खाण्यावरील वासना उडालेल्या किंवा मळमळ होत असलेल्या माणसाला साखर दिली तर उलटी येते त्यापेक्षा उसाचा रस त्यातील इतर खनिजांमुळे तेवढी मळमळ करत नाही आणि हा घेण्यासाठी जास्त सोपा आहे एवढेच कारण.

In reply to by नितिन थत्ते

सुबोध खरे 19/04/2017 - 10:42
"बाहेर" जेवणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम पेय म्हणजे नारळाचे पाणी -- स्वच्छ शुद्ध आणि आरोग्यदायक असते. मी तर म्हणेन १५ रुपयाच्या बिसलेरी ऐवजी ३५ रुपयाचे नारळाचे पाणी प्यावे. शिवाय रस काढण्यासाठी हाताचा वापर कुठेही होत नसल्यामुळे जंतुसंसर्ग सारख्या गोष्टी टाळल्या जातात. सर्वात समतोल प्रमाणात खनिजे असणारे हे पेय सर्वोत्तम आहे. मधुमेही, मूत्रपिंडाचे रोग असणारे, वजनदार/ सुदृढ लोक या पैकी कोणालाही हे पेय पिता येते. यानंतर क्रमांक येतो तो मोसंबीच्या रसाचा. (साखर न घातलेला) यात "क" जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. शिवाय इतर खनिजेही बऱ्यापैकी असतात. लिंबू सरबत कोकम सरबत -- बाहेर मिळणारे बहुतांशी सॅकरिन घातलेले असते शिवाय कोणत्या पाण्यात आणि कोणी तयार केले आहे हा एक संशयास्पद मुद्दा असतो. घरी तयार केलेले असेल तर उत्तम. कोकम सरबतापेक्षा सोलकढी ताक घालून केलेली जास्त चांगली (नारळाचे दूध असेल तर अधिक उत्तम पण तशी हॉटेलात मिळत नाही) उसाचा रस हा त्यात मोठ्या प्रमाणावर कॅलरी असल्याने सुदृढ लोकांनी आणि मधुमेही लोकांनी टाळावा. पण तहान आणि भूक दोन्ही लागले असतील तर रस हा उत्तम. सुदृढ लोकांनी वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणा "ऐवजी" एक ग्लास उसाचा रस प्यावा. जेवणा "आधी किंवा नंतर" नाही. उसाच्या रसात लोह मोठ्या प्रमाणावर असते ४ mg/ १०० ml. तेवढे सोडले तर इतर खनिजे थोड्या प्रमाणावर असतात. आरोग्याचा विचार करायचा असेल तर शीतपेये मुळीच पिऊ नयेत.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 19/04/2017 - 11:35
डाएट कोक मध्ये साखरे ऐवजी ऍस्पार्टेम नावाचे द्रव्य असते. बाकी त्यात असणारी पदार्थ टिकवणारी रसायने (प्रिझर्व्हेटिव्ह) असतातच. मुळात शीतपेये पिऊन आरोग्याला फायदा असा काहीच नाही( झालेच तर नुकसानच) केवळ जिभेचे चोचले आहेत. तेवढ्यासाठीच आणि ते समजून पीत असाल तर ठीक आहे. बाकी आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 19/04/2017 - 11:38
चोचले म्हणूनच पितो कंदीमंदी. ऍस्पार्टेमचा असा अपाय असतो का? आणि अजून एक. प्रिझर्वेटिव असणं याचा नक्की अपाय काय असतो? आणि लोणच्यातलं तेल/मीठ हे देखील प्रिझर्वेटिव्ह आहे राइट?

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 19/04/2017 - 12:10
पदार्थ टिकून राहण्यासाठी वापरलेली द्रव्ये म्हणजे "प्रिझर्वेटिव्ह". यात नैसर्गिक आणि कृत्रिम असा मूळ फरक आहे. करडई, सूर्यफूल तीळ आदी तेलांमध्ये 'इ" जीवनसत्त्व हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे तसेच फळात सायट्रिक आम्ल किंवा "क" जीवनसत्त्व(ऍस्कॉर्बिक आम्ल) हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ते पदार्थ सहजासहजी खराब होत नाहीत. हि निसर्गाची किमया आहे. बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात. आजपर्यंत हातात असलेल्या माहिती नुसार बरीचशी "प्रमाणित" कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह हि शरीराला अपाय करीत नाहीत असे आढळलेले आहे. परंतु आपला हा अनुभव काही दशकांचा आहे. या उलट नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचा अनुभव काही शतकांचा/ सहस्रकांचा आहे. त्यामुळे सात पिढ्यांवर त्यांचा वाईट परिणाम होत नाही हे आपल्याला( मानवजातीला) अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सरसकट कोणताही नैसर्गिक पदार्थ सुरक्षित आहे हा मूळ गैरसमज आहे. उदा तंबाखू, अफू चरस हि सुद्धा वनस्पतीजन्य द्रव्येच आहेत. काही कालावधी नंतर कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह बद्दल हि संपूर्ण पणे सुरक्षित आहेत असे म्हणता येईल. राहिली गोष्ट मीठ किंवा तेल हेही अति प्रमाणात वाईटच. लोणचे तुम्ही लोणच्याच्या प्रमाणात न खाता भाजी सारखे मोठ्या प्रमाणात खाल्ले तर त्याचाही वाईट परिणाम होईलच. FDA officials describe aspartame as "one of the most thoroughly tested and studied food additives the agency has ever approved" and its safety as "clear cut." The weight of existing scientific evidence indicates that aspartame is safe as a non-nutritive sweetener. https://en.wikipedia.org/wiki/Aspartame_controversy

In reply to by सुबोध खरे

बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात.
दहा लाखात एक भाग (ppm) म्हणायचे आहे का? सोडिअम बेन्झोएट चे USFDA प्रमाणे शीतपेयांमधील प्रमाण १००० ppm (१ग्राम/लिटर) पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे जे युरोप मध्ये १५० ppm आहे.

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट 19/04/2017 - 13:05
आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो. या वाक्याला दणकून अनुमोदन आणि टाळ्या !

In reply to by Dr prajakta joshi

सुबोध खरे 19/04/2017 - 18:17
वजन कमी करते मधुमेहास उपयोगी कोलेस्टिरॉल कमी करते सारखी भंपक विधाने केलेली आहेत. उत्साहाच्या भरात काहींच्या काही लिहिलेला पत्रकारितेचा नमुना यापेक्षा या लेखाची लायकी नाही. मुद्दा ५ -- Alpha Hydroxy Acids (AHAs) पोटात घेतल्यावर नव्हे तर तोंडाला लावले तर मुरुमे कमी होतात. तस्मात रद्दीची लायकी असलेला लेख.

In reply to by सुबोध खरे

राही 20/04/2017 - 09:31
मलाही असेच वाटलेले. या लेखातली माहिती सर्वसाधारण आहे. बहुतेकांना आधीच ठाऊक असलेली. जसे की केळे थंड/ऊष्ण असते. बर्फ ऊष्ण असतो. आयुर्वेदातल्या संज्ञा वापरून कोलेस्टेरॉल, मेटॅबॉलिझम वगैरे प्रक्रिया समजावण्याचा प्रयत्न पटला नाही. ता.क. लेखावर नव्हे, पण माझी एक शंका : जवळच्या एका नेफ्रोपथीच्या पेशंटना उसाचा रस, शहाळ्याचे पाणी वर्ज्य किंवा कमी करायला सांगितले आहे. त्याचे कारण 'के'चे प्रमाण वाढते हे असेल का?

In reply to by राही

सुबोध खरे 20/04/2017 - 19:06
बरोबर मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्या रुग्णांना शरीरातील पोटॅशियम बाहेर टाकणे कठीण जाते म्हणून पोटॅशियम असणारे पदार्थ कमी/वर्ज्य करा असे तज्ज्ञ सांगतात.

In reply to by देशपांडेमामा

Dr prajakta joshi 19/04/2017 - 14:39
मैदा बनवताना गव्हाच्या ओंबीची साल काढलेली असते.त्यामुळे त्यात तंतुमय पदार्थ(fibres) व प्रथिने यांचे प्रमाण खुप कमी असते .व gluten बाहुल्य असते. तो आंत्रास चिकटून पचनास वेळ लागतो. उत्तर भारतात तापमान कमी व आरोग्यदायी असते.तसेच तेथील लोकांचे शरीर मका,मैदा असे पदार्थ पचवण्यास बर्यापैकी सक्षम असते. पण आपणास तो पचनास कठीण जातो.त्यामुळे गहु,ज्वारी,बाजरी यांचाच वापर करावा

वेल्लाभट 18/04/2017 - 17:07
नाश्त्याचं म्हणालात त्याबद्दल एक प्रश्न मेदूवडा, इडली, डोसा हे खरोखर कितपत आरोग्यदायी म्हणावेत? मेदुवडे तळलेले असतात, बाकी डोसे उत्तप्पे इडली आंबवलेले. त्याने अ‍ॅसिडिटी होते असं निरीक्षण आहे. याबद्दल काय लिहाल? पोहे, धिरडे, कटलेट (शॅलो फ्राय) पराठा हे सरस पर्याय नव्हेत का?

In reply to by वेल्लाभट

Dr prajakta joshi 18/04/2017 - 17:29
दाक्षिणात्य पदार्थ योग्य रितीने बनवलेले असल्यास त्यांच fermentation मधुन पचनास ऊपयुक्त bacteriaची निर्मिती होते.व विशेष म्हणजे हा नाष्ता ईडली सांबार,मसाला डोसा असे कार्बोदके व प्रथिने यांचे पुरक प्रमाण असलेला असतो.मेदुवड्याच्या तेलाचे म्हणाल तर तेल पोहे,धिरडी यात ही असते.तेही पर्याय चांगलेच आहेत.यावर उपाय एवढाच सांगता येईल कि नाष्ट्यात वैविध्य ठेवा.पोहे पचनास जड असतात .त्यामुळे प्रमाणात खावेत.सर्व भाज्या घालून ऊपमा हे जास्त हितकर राहील.

In reply to by वेल्लाभट

विनटूविन 18/04/2017 - 20:28
दाक्षिणात्य पदार्थ तांदळाचे, आंबवलेले आणि तेल वापरून केलेलेच असतात. त्यामुळे इथे कॅलरी वाचत असतील असे वाटत नाही.

दशानन 18/04/2017 - 21:45
मी रोज आंबील + थंड ताक घेतो(500ml), प्लस रोज 4 लीटर पाणी, 10000 पाऊले चालणे आणि इतर कोणते ही शीतपेय घेत नाही. बाकी शरीर एकदम व्यवस्थीत आणि शीतल!

रुपी 19/04/2017 - 05:36
छान माहिती. आजकाल ऑफिसमध्ये बर्‍याच कलिग्सचा कल बाहेर खाण्यावर असतो. शिवाय, ठराविक रक्कम भरुन हवे तितके खाण्याचा पर्याय असेल तर पैसे 'वसूल' करण्यावरही असतो, त्यासाठी काहीजण दुपारी असे वसूल करायचे म्हणून सकाळचा नाश्ताही खात नाहीत. त्याउलट, काहींचा फक्त सॅलड खाण्यावर असतो.

ravpil 19/04/2017 - 08:10
अारोग्यम धन संपदा हा whatsapp ग्रुप तयार केलेला आहे. आरोग्य या विषयावर वाहिलेला. Join करायचं असेल तर या क्रमांकावर. Whatsapp message करा. ७०१९१४३३०३

मराठी_माणूस 19/04/2017 - 11:47
एक शंका: खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थां मधे पौष्टीक आणि हानिकारक असे भेद केले जातात. यामधे प्रत्येक पदार्थ (पौष्टीक अथवा हानिकारक ) शरीरा मधे गेल्यावर प्रत्येक स्टेज मधे त्याचे कसे विघटन होते , शरीरावर त्याचा काय परीणाम होतो ह्याचा सुक्ष्म अभ्यास केला गेलेला आहे का ? का फक्त त्या पदार्थांमधल्या घटकावर ठरवले जाते. जसे की एखाद्या पदर्था मधे अमुक एक प्रथिन आहे मग ते आरोग्यास चांगले असे ढोबळ मानाने ठरवले जाते

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 19/04/2017 - 12:26
नियम १ -- अति सर्वत्र वर्जयेत. बदाम हे आरोग्याला चांगले आणि पौष्टिक कारण त्यात असणारी उच्च दर्जाची प्रथिने. पण तुमची रोजची प्रथिनांची गरज जर ६० ग्राम असेल( बैठे काम करणारा माणूस) आणि तुमच्या आहारात तुम्ही पाव किलो बदाम खाऊ लागलात तर या अतिरिक्त प्रथिनांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्या यकृत आणि मूत्रपिंडावर ताण येईल. या उलट एखादा कुस्ती खेळणारा पैलवान असेल तर हेच पाव किलो बदाम त्याला अतिशय उपयुक्त ठरतील. तंबाखू हा नैसर्गिक पदार्थ असा आहे कि कितीही कमी सेवन केले तरी त्याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो. पण त्याचा वापर जनावरांच्या गोचीडी वर उत्तम तर्हेने होऊ शकतो. प्रत्येक पदार्थ संपूर्ण चांगला( पौष्टिक) आणि संपूर्ण वाईट( हानिकारक) या दोन्ही टोकाच्या मध्ये असतो तेंव्हा प्रत्येकाच्या वयोमान आणि प्रकृतिमानाप्रमाणे त्याचे सेवन केले पाहिजे. आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो आणि त्यावरच तो पदार्थ उपयुक्त कि हानिकारक हे ठरवले जाते. जुन्या औषध पद्धतीमध्ये असे काटेकोर प्रयोग न आकारात फक्त निरीक्षणावर किंवा अनुभवावर अनुमान काढले जाते आणि म्हणून ते आधुनिक रसायन/ भौतिक शास्त्राच्या कसोट्यांवर टिकत नाही. उदा बर्फ हा उष्ण कसा याचे शास्त्रीय कारण देता येत नाही. किंवा एखादा पदार्थ विरळ केला तर तो जास्त शक्तीचा होतो.

मराठी_माणूस 19/04/2017 - 12:49
उत्तराबद्दल धन्यवाद.
आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो
ह्या बद्दल अजुन माहीती कुठे मिळेल ? (अवांतरः मधुमेहा साठी एका डॉ. नी शुगर फ्री वापरावे असे सांगातले दुसर्‍या डॉ. नी ते वापरु नये असे सांगीतले )

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 20/04/2017 - 19:03
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. काही डॉक्टर ते वापरू नका असे सांगतात याचे कारण फार वेगळे आहे. काही लठ्ठ माणसे अन्न केवळ चवीला चांगले लागत नाही म्हणून म्हणून कमी खातात अशा माणसांना शुगर फ्री बिनधास्त वापरा म्हणून सांगितले तर त्यांच्या आहारात "सुधारणा" होते आणि याने मधुमेह नियंत्रणाबाहेर जातो. हा अनुभव सर्रास सगळ्या डॉक्टरांना आलेला असतो. एक कॅलरी मग ती साखरेतून येवो किंवा दुसऱ्या पदार्थातून शेवटी तुमच्या साखरेचं प्रमाणावर परिणाम करणारच. शुगरफ्री वापरून केलेला भरपूर खवा घातलेला गाजर हलवा मला आग्रहाने खाऊ घालणारे(आणि त्याच बरोबर स्वतः दुप्पट खाणारे) रुग्ण माझ्या परिचयात आहेत ९५% वजनदार मधुमेही लोक आपला आहार कमीच आहे/ आम्ही काहीच खात नाही म्हणून सांगत असतात.(denial) त्यामुळे डॉक्टर शुगरफ्री वापरू नका असे सांगताना मी सुद्धा पहिले आहे. हे बरोबर कि चूक यावर मी भाष्य करीत नाही.

In reply to by सुबोध खरे

मराठी_माणूस 21/04/2017 - 10:02
मुळ शंका अशी आहे की , त्यात (शुगर फ्री) काही "केमिकल्स' आहेत ज्याचा दिर्घ वापर हानीकारक ठरु शकतो असे काही आहे का ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदी गोपाळ 21/04/2017 - 20:04
एक गम्मत अशी आहे, की ज्याच्या बदल्यात आपण शुगरफ्री वापरणार आहोत तेही मुळात C12H22O11 नामक केमिकलच आहे की.

कबीरा 20/04/2017 - 10:58
१-२ महिन्यापूर्वी एक खास सल्ला ऐकला होता काय खावे काय नाही ह्या बाबत... "साधारण हॉटेल मध्ये गेल्यावर ऑर्डर द्यायच्या आधी किंवा घरी एखादी फर्माईश सोडायच्या आधी आपले मन आपल्याला अगदी व्यवस्थित बजावत असते आपल्या शरीरासाठी काय उत्तम काय अपायकारक / काय खावे काय नाही.. तेवढी ४-५ सेकंद जिभेवर ताबा ठेऊन मनाचं ऐकावं".. ..हा सल्ला आणि रोजच अर्धा तास जॉगिंग ह्यावर २ महिन्यात 4kg वजन कमी करू शकलो.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 20/04/2017 - 19:25
काही भारी मित्रा ?? धागा ... प्रतिसाद ... लोकांचे कुतुहलात्मक प्रश्न ... लोकांचे खाण्याची पद्धती .... नुसता . मुळे काही समजायला मार्ग नाही.

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 22/04/2017 - 00:08
अरे ते लोण्याची थप्पी, थम्सापचा समुंदरला भारीच म्हणायचे होते. प्रतिसादाने लिंक सोडली. णंटर लक्शात आले पण जाऊ दे म्हणले. असं ना तसं माझ्झा प्रतिसाद काय डॉक खरेंच्या प्रतिसादासारखा अभ्यासू नसणार. कोण वाचणारे? ;)

हेम 20/04/2017 - 20:48
तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात. पापडातला पापडखार म्हणजे केमिकल आहे, जो सगळ्या कथित फायद्यांवर पाणी फिरवतो.

हेम 20/04/2017 - 21:03
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. शुगर फ्री कशी बनते ते जरा इत्यंभूत माहित आहे कांय कुणाला? माहित असेल तर कृपया समग्र सांगा म्हणजे ठरवता येईल वापरायची की नाही ते..

In reply to by हेम

Dr prajakta joshi 21/04/2017 - 09:38
 § Health effects Eating natural sugars like glucose and sucrose instead of a sugar substitute can have negative health effects. The consumption of added sugars has been positively associated with multiple measures known to increase cardiovascular disease risk amongst adolescents as well as adults.[41]The calories contained in sugar-sweetened beverages contribute to increases in body weight and body fat, and replacement of sugar by artificial sweeteners reduces weight.[42] Obesity contributes to diabetes and cardiovascular disease. Glucose has a high glycemic index, sucrose medium, and fructose low. There is evidence that sugar-sweetened beverages "may increase the risk of metabolic syndrome and type 2 diabetes not only through obesity but also by increasing dietary glycemic load, leading to insulin resistance, β-cell dysfunction, and inflammation," according to a 2010 meta-analysis.[43] There is "convincing evidence from human intervention studies, epidemiological studies, animal studies and experimental studies, for an association between the amount and frequency of free sugars intake and dental caries" while other sugar (complex carbohydrate) consumption is normally associated with a lower rate of dental caries, according to the World Health Organization.[44] A 2013 review found that there is insufficient evidence to suggest that replacing dietary sugar with non-caloric sweeteners alone is beneficial for energy balance, weight loss, or diabetes risk factors. The review found that restricting calories is more important than avoidance of sugar for weight management. However, the review concluded that replacing dietary sugar with non-caloric sweeteners is useful for managing blood sugar in diabetes patients. The review recommends that all sweeteners be consumed in moderation

In reply to by अत्रे

Dr prajakta joshi 18/04/2017 - 10:34
सलाड (काकडी,गाजर ई.)यांचे सुरूवातीस सेवन केल्यास आहारात तंतुमय पदार्थांचा (fibers)समावेश होवुनपुढील अन्नपचनास मदत होते.तसेच सलाड, जलयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास अतिखाणे(overeating)होत नाही. calorie intakeजवळपास 12% ने कमी होवू शकतो.. तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात.

चित्रगुप्त 18/04/2017 - 07:40
कालच बाबा रामदेव यांनी उपहारगृहे सुरू केल्याची बातमी ऐकली. यात पतंजली उत्पादनातून बनवलेले सकस शाकाहारी भोजन मिळते म्हणे. म्याक्डोनाल्ड, पिझाहट्ट, केयफशी वगैरेंच्या पेकाटात लाथ मारणारा कुणी भारतीय हवाच होता. हे कार्य रामदेव बाबांनी शिरी घेतले हे फार चांगले केले.

हेमंत८२ 18/04/2017 - 14:16
उत्तम माहिती! माझे काही प्रश्न १) आपण जेवताना सूप मागवतो ते कसे असावे आणि त्याची खरोखरच गरज असते का? त्याने काही फायदा होतो का तोटा? २) आपण ऑफिस मध्ये असताना भूक लागली तर काय खावे? कारण कॅन्टीन मध्ये किंवा गाड्यावर मिळणारे पदार्थ अंबर-चबर असतात.

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 18/04/2017 - 15:08
जेवणातील सुपचेही कार्य सलाड प्रमाणेच आहे.पाचनक्षमता वाढवणे आणि 20%callorie cutting.तुम्ही Tomatosoup,vegitable soup,cabbage soupमागवु शकतो.मक्याचे soup मागवु नयेत.ते वजन वाढवतात.मात्र बर्याचवेळा दाटसरपणा येण्यासाठी सर्व soup मध्ये मैदा वापरला जातो..त्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवावे.

In reply to by Dr prajakta joshi

हेमंत८२ 18/04/2017 - 15:22
पण मला सूप पिल्यानांत ऍसिडिटी चा त्रास होतो हा सगळ्यांनाच होतो का? कि काही विशेष सूप पिल्यानंतर होतो? ( मला शेजवान किव्हा टोमॅटो ला परेफेरंन्स असतो)

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 18/04/2017 - 16:16
पित्त प्राधान्य असणार्या व्यक्तीना सुपचा त्रास होतो..कारण ते ऊष्ण गुणात्मक असते.त्याऐवजी अधिक प्रमाणात सलाड घ्या.

अमर विश्वास 18/04/2017 - 14:49
हेमंतदा तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ... हा प्रश्न मलाही बरेच दिवस भेडसावत होता .. त्यावर मी शोधलेला उपाय : स्वतः: पदार्थ कॅरी करणे .. यात संध्याकाळी खाण्यासाठी मी खालील गोष्टी बरोबर ठेवतो (आलटून पालटून) १. फळे : विशेतः: सफरचंद २. सुकामेवा : बदाम / मनुका / खजूर ३. साळीच्या लाह्या .. या माझ्या ड्रॉवर मध्ये असतात. काहीच नसेल तेंव्हा खातो ४. रोजचा संध्याकाळचा नाश्ता : सिरल्स / मुसेली .. कॉफी मशिन मध्ये दुध मिळते ५. Boiled Eggs : डाएटिंग वर असेल तर फक्त एग व्हाईट या सर्वांसाठी फार तयारी करावी लागत नाही अर्थात कामाच्या स्वरूपानुसार सर्वांना असे करणे शक्य नसेल ... पण शक्य असेल तर जरूर असे पदार्थ खावेत. व कॅन्टीन टाळावे

नितिन थत्ते 18/04/2017 - 15:35
लेख आवडला. मुळात हॉटेलात जेवणे टाळता येणार नाही हे प्रिमाइस घेतले हे चांगले. >>शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत. शीतपेयाला उसाचा रस हा पर्याय मुळीच नाही. उसाच्या रसाच्या एका ग्लासात ७० ग्रॅम साखर असते. आपण शीतपेयातल्या ३०-४० ग्रॅम साखरेबाबत बोंबलत असतो.

In reply to by नितिन थत्ते

उसात बरीच खनिजे आणि कॅल्शियम असते. त्यामुळे बहुधा उस आणि शीतपेय ही तुलना होऊ शकत नाही. मी तज्ञ नाही.

In reply to by सुबोध खरे

Dr prajakta joshi 19/04/2017 - 19:05
ऊसाच्या रसाचा glycemic index(effect of carbohydrate on blood glucose level)हा 43आहे.पण बहुतांश शितपेयाचा 60 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो शरीर चयापचय क्रियेस(metabolism) मदत करतो. तसेच आयुर्वेदानुसार तो बल्य द्रव्यात येतो.म्हणजेच lean body mass वाढवण्यास मदत करतो.मुत्रल(Diuretic)हेही त्याचे कार्य सांगितले आहे .जे चयापचयास मदत करणारे आहे. तसेच कामला(काविळ) या व्याधितही ऊपचार सांगितला आहे.कारण तो यकृताचे निर्विशीकरण (detoxification)करण्यास मदत करतो..शास्त्रशुद्ध आधार आहेत.मात्र upload करता येत नाहीत

In reply to by Dr prajakta joshi

सुबोध खरे 20/04/2017 - 19:15
उलट परिस्थिती आहे. शीतपेयातील साखर( सुक्रोज) हि पटकन शरीरात शोषली जाते त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जगभर सर्वत्र सुदृढपण वाढीस लागण्याचे ते एक मुख्य कारण आहे. उसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने त्यातील साखर थोडी कमी वेगाने शरीरात शोषली जाते एवढाच फरक आहे. शीतपेयापेक्षा उसाचा रस जास्त चांगला परंतु त्यात असणारी भरपूर साखर हि अगोदरच वजनदार असणाऱ्या माणसाला चांगली नाही. lean body mass वाढवण्यासाठी दोन्हीचा काहीच उपयोग होत नाही. काविळीत उसाचा रस देण्याचे कारण त्यात असलेली भरपूर साखर. साखर पचवण्यासाठी यकृताला कोणतेच काम करावे लागत नाही. याउलट प्रथिने किंवा चरबी पचवण्यासाठी यकृताला "काम" करावे लागते. काविळीत यकृताला सूज आलेली असल्याने त्याला विश्रांती देण्यासाठी शर्करायुक्त पदार्थ दिले जातात नुसते साखरेचे पाणी दिले तरी चालेल परंतु अगोदरच खाण्यावरील वासना उडालेल्या किंवा मळमळ होत असलेल्या माणसाला साखर दिली तर उलटी येते त्यापेक्षा उसाचा रस त्यातील इतर खनिजांमुळे तेवढी मळमळ करत नाही आणि हा घेण्यासाठी जास्त सोपा आहे एवढेच कारण.

In reply to by नितिन थत्ते

सुबोध खरे 19/04/2017 - 10:42
"बाहेर" जेवणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम पेय म्हणजे नारळाचे पाणी -- स्वच्छ शुद्ध आणि आरोग्यदायक असते. मी तर म्हणेन १५ रुपयाच्या बिसलेरी ऐवजी ३५ रुपयाचे नारळाचे पाणी प्यावे. शिवाय रस काढण्यासाठी हाताचा वापर कुठेही होत नसल्यामुळे जंतुसंसर्ग सारख्या गोष्टी टाळल्या जातात. सर्वात समतोल प्रमाणात खनिजे असणारे हे पेय सर्वोत्तम आहे. मधुमेही, मूत्रपिंडाचे रोग असणारे, वजनदार/ सुदृढ लोक या पैकी कोणालाही हे पेय पिता येते. यानंतर क्रमांक येतो तो मोसंबीच्या रसाचा. (साखर न घातलेला) यात "क" जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. शिवाय इतर खनिजेही बऱ्यापैकी असतात. लिंबू सरबत कोकम सरबत -- बाहेर मिळणारे बहुतांशी सॅकरिन घातलेले असते शिवाय कोणत्या पाण्यात आणि कोणी तयार केले आहे हा एक संशयास्पद मुद्दा असतो. घरी तयार केलेले असेल तर उत्तम. कोकम सरबतापेक्षा सोलकढी ताक घालून केलेली जास्त चांगली (नारळाचे दूध असेल तर अधिक उत्तम पण तशी हॉटेलात मिळत नाही) उसाचा रस हा त्यात मोठ्या प्रमाणावर कॅलरी असल्याने सुदृढ लोकांनी आणि मधुमेही लोकांनी टाळावा. पण तहान आणि भूक दोन्ही लागले असतील तर रस हा उत्तम. सुदृढ लोकांनी वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणा "ऐवजी" एक ग्लास उसाचा रस प्यावा. जेवणा "आधी किंवा नंतर" नाही. उसाच्या रसात लोह मोठ्या प्रमाणावर असते ४ mg/ १०० ml. तेवढे सोडले तर इतर खनिजे थोड्या प्रमाणावर असतात. आरोग्याचा विचार करायचा असेल तर शीतपेये मुळीच पिऊ नयेत.

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 19/04/2017 - 11:35
डाएट कोक मध्ये साखरे ऐवजी ऍस्पार्टेम नावाचे द्रव्य असते. बाकी त्यात असणारी पदार्थ टिकवणारी रसायने (प्रिझर्व्हेटिव्ह) असतातच. मुळात शीतपेये पिऊन आरोग्याला फायदा असा काहीच नाही( झालेच तर नुकसानच) केवळ जिभेचे चोचले आहेत. तेवढ्यासाठीच आणि ते समजून पीत असाल तर ठीक आहे. बाकी आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो.

In reply to by सुबोध खरे

अनुप ढेरे 19/04/2017 - 11:38
चोचले म्हणूनच पितो कंदीमंदी. ऍस्पार्टेमचा असा अपाय असतो का? आणि अजून एक. प्रिझर्वेटिव असणं याचा नक्की अपाय काय असतो? आणि लोणच्यातलं तेल/मीठ हे देखील प्रिझर्वेटिव्ह आहे राइट?

In reply to by अनुप ढेरे

सुबोध खरे 19/04/2017 - 12:10
पदार्थ टिकून राहण्यासाठी वापरलेली द्रव्ये म्हणजे "प्रिझर्वेटिव्ह". यात नैसर्गिक आणि कृत्रिम असा मूळ फरक आहे. करडई, सूर्यफूल तीळ आदी तेलांमध्ये 'इ" जीवनसत्त्व हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे तसेच फळात सायट्रिक आम्ल किंवा "क" जीवनसत्त्व(ऍस्कॉर्बिक आम्ल) हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ते पदार्थ सहजासहजी खराब होत नाहीत. हि निसर्गाची किमया आहे. बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात. आजपर्यंत हातात असलेल्या माहिती नुसार बरीचशी "प्रमाणित" कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह हि शरीराला अपाय करीत नाहीत असे आढळलेले आहे. परंतु आपला हा अनुभव काही दशकांचा आहे. या उलट नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचा अनुभव काही शतकांचा/ सहस्रकांचा आहे. त्यामुळे सात पिढ्यांवर त्यांचा वाईट परिणाम होत नाही हे आपल्याला( मानवजातीला) अनुभवातून आलेले शहाणपण आहे. सरसकट कोणताही नैसर्गिक पदार्थ सुरक्षित आहे हा मूळ गैरसमज आहे. उदा तंबाखू, अफू चरस हि सुद्धा वनस्पतीजन्य द्रव्येच आहेत. काही कालावधी नंतर कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह बद्दल हि संपूर्ण पणे सुरक्षित आहेत असे म्हणता येईल. राहिली गोष्ट मीठ किंवा तेल हेही अति प्रमाणात वाईटच. लोणचे तुम्ही लोणच्याच्या प्रमाणात न खाता भाजी सारखे मोठ्या प्रमाणात खाल्ले तर त्याचाही वाईट परिणाम होईलच. FDA officials describe aspartame as "one of the most thoroughly tested and studied food additives the agency has ever approved" and its safety as "clear cut." The weight of existing scientific evidence indicates that aspartame is safe as a non-nutritive sweetener. https://en.wikipedia.org/wiki/Aspartame_controversy

In reply to by सुबोध खरे

बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात.
दहा लाखात एक भाग (ppm) म्हणायचे आहे का? सोडिअम बेन्झोएट चे USFDA प्रमाणे शीतपेयांमधील प्रमाण १००० ppm (१ग्राम/लिटर) पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे जे युरोप मध्ये १५० ppm आहे.

In reply to by सुबोध खरे

वेल्लाभट 19/04/2017 - 13:05
आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो. या वाक्याला दणकून अनुमोदन आणि टाळ्या !

In reply to by Dr prajakta joshi

सुबोध खरे 19/04/2017 - 18:17
वजन कमी करते मधुमेहास उपयोगी कोलेस्टिरॉल कमी करते सारखी भंपक विधाने केलेली आहेत. उत्साहाच्या भरात काहींच्या काही लिहिलेला पत्रकारितेचा नमुना यापेक्षा या लेखाची लायकी नाही. मुद्दा ५ -- Alpha Hydroxy Acids (AHAs) पोटात घेतल्यावर नव्हे तर तोंडाला लावले तर मुरुमे कमी होतात. तस्मात रद्दीची लायकी असलेला लेख.

In reply to by सुबोध खरे

राही 20/04/2017 - 09:31
मलाही असेच वाटलेले. या लेखातली माहिती सर्वसाधारण आहे. बहुतेकांना आधीच ठाऊक असलेली. जसे की केळे थंड/ऊष्ण असते. बर्फ ऊष्ण असतो. आयुर्वेदातल्या संज्ञा वापरून कोलेस्टेरॉल, मेटॅबॉलिझम वगैरे प्रक्रिया समजावण्याचा प्रयत्न पटला नाही. ता.क. लेखावर नव्हे, पण माझी एक शंका : जवळच्या एका नेफ्रोपथीच्या पेशंटना उसाचा रस, शहाळ्याचे पाणी वर्ज्य किंवा कमी करायला सांगितले आहे. त्याचे कारण 'के'चे प्रमाण वाढते हे असेल का?

In reply to by राही

सुबोध खरे 20/04/2017 - 19:06
बरोबर मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्या रुग्णांना शरीरातील पोटॅशियम बाहेर टाकणे कठीण जाते म्हणून पोटॅशियम असणारे पदार्थ कमी/वर्ज्य करा असे तज्ज्ञ सांगतात.

In reply to by देशपांडेमामा

Dr prajakta joshi 19/04/2017 - 14:39
मैदा बनवताना गव्हाच्या ओंबीची साल काढलेली असते.त्यामुळे त्यात तंतुमय पदार्थ(fibres) व प्रथिने यांचे प्रमाण खुप कमी असते .व gluten बाहुल्य असते. तो आंत्रास चिकटून पचनास वेळ लागतो. उत्तर भारतात तापमान कमी व आरोग्यदायी असते.तसेच तेथील लोकांचे शरीर मका,मैदा असे पदार्थ पचवण्यास बर्यापैकी सक्षम असते. पण आपणास तो पचनास कठीण जातो.त्यामुळे गहु,ज्वारी,बाजरी यांचाच वापर करावा

वेल्लाभट 18/04/2017 - 17:07
नाश्त्याचं म्हणालात त्याबद्दल एक प्रश्न मेदूवडा, इडली, डोसा हे खरोखर कितपत आरोग्यदायी म्हणावेत? मेदुवडे तळलेले असतात, बाकी डोसे उत्तप्पे इडली आंबवलेले. त्याने अ‍ॅसिडिटी होते असं निरीक्षण आहे. याबद्दल काय लिहाल? पोहे, धिरडे, कटलेट (शॅलो फ्राय) पराठा हे सरस पर्याय नव्हेत का?

In reply to by वेल्लाभट

Dr prajakta joshi 18/04/2017 - 17:29
दाक्षिणात्य पदार्थ योग्य रितीने बनवलेले असल्यास त्यांच fermentation मधुन पचनास ऊपयुक्त bacteriaची निर्मिती होते.व विशेष म्हणजे हा नाष्ता ईडली सांबार,मसाला डोसा असे कार्बोदके व प्रथिने यांचे पुरक प्रमाण असलेला असतो.मेदुवड्याच्या तेलाचे म्हणाल तर तेल पोहे,धिरडी यात ही असते.तेही पर्याय चांगलेच आहेत.यावर उपाय एवढाच सांगता येईल कि नाष्ट्यात वैविध्य ठेवा.पोहे पचनास जड असतात .त्यामुळे प्रमाणात खावेत.सर्व भाज्या घालून ऊपमा हे जास्त हितकर राहील.

In reply to by वेल्लाभट

विनटूविन 18/04/2017 - 20:28
दाक्षिणात्य पदार्थ तांदळाचे, आंबवलेले आणि तेल वापरून केलेलेच असतात. त्यामुळे इथे कॅलरी वाचत असतील असे वाटत नाही.

दशानन 18/04/2017 - 21:45
मी रोज आंबील + थंड ताक घेतो(500ml), प्लस रोज 4 लीटर पाणी, 10000 पाऊले चालणे आणि इतर कोणते ही शीतपेय घेत नाही. बाकी शरीर एकदम व्यवस्थीत आणि शीतल!

रुपी 19/04/2017 - 05:36
छान माहिती. आजकाल ऑफिसमध्ये बर्‍याच कलिग्सचा कल बाहेर खाण्यावर असतो. शिवाय, ठराविक रक्कम भरुन हवे तितके खाण्याचा पर्याय असेल तर पैसे 'वसूल' करण्यावरही असतो, त्यासाठी काहीजण दुपारी असे वसूल करायचे म्हणून सकाळचा नाश्ताही खात नाहीत. त्याउलट, काहींचा फक्त सॅलड खाण्यावर असतो.

ravpil 19/04/2017 - 08:10
अारोग्यम धन संपदा हा whatsapp ग्रुप तयार केलेला आहे. आरोग्य या विषयावर वाहिलेला. Join करायचं असेल तर या क्रमांकावर. Whatsapp message करा. ७०१९१४३३०३

मराठी_माणूस 19/04/2017 - 11:47
एक शंका: खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थां मधे पौष्टीक आणि हानिकारक असे भेद केले जातात. यामधे प्रत्येक पदार्थ (पौष्टीक अथवा हानिकारक ) शरीरा मधे गेल्यावर प्रत्येक स्टेज मधे त्याचे कसे विघटन होते , शरीरावर त्याचा काय परीणाम होतो ह्याचा सुक्ष्म अभ्यास केला गेलेला आहे का ? का फक्त त्या पदार्थांमधल्या घटकावर ठरवले जाते. जसे की एखाद्या पदर्था मधे अमुक एक प्रथिन आहे मग ते आरोग्यास चांगले असे ढोबळ मानाने ठरवले जाते

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 19/04/2017 - 12:26
नियम १ -- अति सर्वत्र वर्जयेत. बदाम हे आरोग्याला चांगले आणि पौष्टिक कारण त्यात असणारी उच्च दर्जाची प्रथिने. पण तुमची रोजची प्रथिनांची गरज जर ६० ग्राम असेल( बैठे काम करणारा माणूस) आणि तुमच्या आहारात तुम्ही पाव किलो बदाम खाऊ लागलात तर या अतिरिक्त प्रथिनांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्या यकृत आणि मूत्रपिंडावर ताण येईल. या उलट एखादा कुस्ती खेळणारा पैलवान असेल तर हेच पाव किलो बदाम त्याला अतिशय उपयुक्त ठरतील. तंबाखू हा नैसर्गिक पदार्थ असा आहे कि कितीही कमी सेवन केले तरी त्याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो. पण त्याचा वापर जनावरांच्या गोचीडी वर उत्तम तर्हेने होऊ शकतो. प्रत्येक पदार्थ संपूर्ण चांगला( पौष्टिक) आणि संपूर्ण वाईट( हानिकारक) या दोन्ही टोकाच्या मध्ये असतो तेंव्हा प्रत्येकाच्या वयोमान आणि प्रकृतिमानाप्रमाणे त्याचे सेवन केले पाहिजे. आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो आणि त्यावरच तो पदार्थ उपयुक्त कि हानिकारक हे ठरवले जाते. जुन्या औषध पद्धतीमध्ये असे काटेकोर प्रयोग न आकारात फक्त निरीक्षणावर किंवा अनुभवावर अनुमान काढले जाते आणि म्हणून ते आधुनिक रसायन/ भौतिक शास्त्राच्या कसोट्यांवर टिकत नाही. उदा बर्फ हा उष्ण कसा याचे शास्त्रीय कारण देता येत नाही. किंवा एखादा पदार्थ विरळ केला तर तो जास्त शक्तीचा होतो.

मराठी_माणूस 19/04/2017 - 12:49
उत्तराबद्दल धन्यवाद.
आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो
ह्या बद्दल अजुन माहीती कुठे मिळेल ? (अवांतरः मधुमेहा साठी एका डॉ. नी शुगर फ्री वापरावे असे सांगातले दुसर्‍या डॉ. नी ते वापरु नये असे सांगीतले )

In reply to by मराठी_माणूस

सुबोध खरे 20/04/2017 - 19:03
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. काही डॉक्टर ते वापरू नका असे सांगतात याचे कारण फार वेगळे आहे. काही लठ्ठ माणसे अन्न केवळ चवीला चांगले लागत नाही म्हणून म्हणून कमी खातात अशा माणसांना शुगर फ्री बिनधास्त वापरा म्हणून सांगितले तर त्यांच्या आहारात "सुधारणा" होते आणि याने मधुमेह नियंत्रणाबाहेर जातो. हा अनुभव सर्रास सगळ्या डॉक्टरांना आलेला असतो. एक कॅलरी मग ती साखरेतून येवो किंवा दुसऱ्या पदार्थातून शेवटी तुमच्या साखरेचं प्रमाणावर परिणाम करणारच. शुगरफ्री वापरून केलेला भरपूर खवा घातलेला गाजर हलवा मला आग्रहाने खाऊ घालणारे(आणि त्याच बरोबर स्वतः दुप्पट खाणारे) रुग्ण माझ्या परिचयात आहेत ९५% वजनदार मधुमेही लोक आपला आहार कमीच आहे/ आम्ही काहीच खात नाही म्हणून सांगत असतात.(denial) त्यामुळे डॉक्टर शुगरफ्री वापरू नका असे सांगताना मी सुद्धा पहिले आहे. हे बरोबर कि चूक यावर मी भाष्य करीत नाही.

In reply to by सुबोध खरे

मराठी_माणूस 21/04/2017 - 10:02
मुळ शंका अशी आहे की , त्यात (शुगर फ्री) काही "केमिकल्स' आहेत ज्याचा दिर्घ वापर हानीकारक ठरु शकतो असे काही आहे का ?

In reply to by मराठी_माणूस

आनंदी गोपाळ 21/04/2017 - 20:04
एक गम्मत अशी आहे, की ज्याच्या बदल्यात आपण शुगरफ्री वापरणार आहोत तेही मुळात C12H22O11 नामक केमिकलच आहे की.

कबीरा 20/04/2017 - 10:58
१-२ महिन्यापूर्वी एक खास सल्ला ऐकला होता काय खावे काय नाही ह्या बाबत... "साधारण हॉटेल मध्ये गेल्यावर ऑर्डर द्यायच्या आधी किंवा घरी एखादी फर्माईश सोडायच्या आधी आपले मन आपल्याला अगदी व्यवस्थित बजावत असते आपल्या शरीरासाठी काय उत्तम काय अपायकारक / काय खावे काय नाही.. तेवढी ४-५ सेकंद जिभेवर ताबा ठेऊन मनाचं ऐकावं".. ..हा सल्ला आणि रोजच अर्धा तास जॉगिंग ह्यावर २ महिन्यात 4kg वजन कमी करू शकलो.

In reply to by अभ्या..

राघवेंद्र 20/04/2017 - 19:25
काही भारी मित्रा ?? धागा ... प्रतिसाद ... लोकांचे कुतुहलात्मक प्रश्न ... लोकांचे खाण्याची पद्धती .... नुसता . मुळे काही समजायला मार्ग नाही.

In reply to by राघवेंद्र

अभ्या.. 22/04/2017 - 00:08
अरे ते लोण्याची थप्पी, थम्सापचा समुंदरला भारीच म्हणायचे होते. प्रतिसादाने लिंक सोडली. णंटर लक्शात आले पण जाऊ दे म्हणले. असं ना तसं माझ्झा प्रतिसाद काय डॉक खरेंच्या प्रतिसादासारखा अभ्यासू नसणार. कोण वाचणारे? ;)

हेम 20/04/2017 - 20:48
तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात. पापडातला पापडखार म्हणजे केमिकल आहे, जो सगळ्या कथित फायद्यांवर पाणी फिरवतो.

हेम 20/04/2017 - 21:03
साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही. शुगर फ्री कशी बनते ते जरा इत्यंभूत माहित आहे कांय कुणाला? माहित असेल तर कृपया समग्र सांगा म्हणजे ठरवता येईल वापरायची की नाही ते..

In reply to by हेम

Dr prajakta joshi 21/04/2017 - 09:38
 § Health effects Eating natural sugars like glucose and sucrose instead of a sugar substitute can have negative health effects. The consumption of added sugars has been positively associated with multiple measures known to increase cardiovascular disease risk amongst adolescents as well as adults.[41]The calories contained in sugar-sweetened beverages contribute to increases in body weight and body fat, and replacement of sugar by artificial sweeteners reduces weight.[42] Obesity contributes to diabetes and cardiovascular disease. Glucose has a high glycemic index, sucrose medium, and fructose low. There is evidence that sugar-sweetened beverages "may increase the risk of metabolic syndrome and type 2 diabetes not only through obesity but also by increasing dietary glycemic load, leading to insulin resistance, β-cell dysfunction, and inflammation," according to a 2010 meta-analysis.[43] There is "convincing evidence from human intervention studies, epidemiological studies, animal studies and experimental studies, for an association between the amount and frequency of free sugars intake and dental caries" while other sugar (complex carbohydrate) consumption is normally associated with a lower rate of dental caries, according to the World Health Organization.[44] A 2013 review found that there is insufficient evidence to suggest that replacing dietary sugar with non-caloric sweeteners alone is beneficial for energy balance, weight loss, or diabetes risk factors. The review found that restricting calories is more important than avoidance of sugar for weight management. However, the review concluded that replacing dietary sugar with non-caloric sweeteners is useful for managing blood sugar in diabetes patients. The review recommends that all sweeteners be consumed in moderation
"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण" "रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी। यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।" अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक) आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे. हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात.

जिममधल्या गमती, किस्से

वेल्लाभट ·

रेवती 10/04/2017 - 01:26
मजेदार किस्से आहेत. जिमचे किस्से असे फार काही घडले नसावेत. एकदा झुम्बा डान्सला 'जय हो' गाणे लागल्यावर इंस्ट्रक्टरीण बाई जाड असूनही इतक्या सुंदर नाचत होत्या की त्यांच्याकडे बघताना पडेन की काय असे वाटले. मात्र आई ज्या योगाक्लासला पूर्वी जायची तो क्लास आमच्या यत्ता चौथीच्या शाळेत भरायचा. सर्व महिलावर्ग नऊवारी साड्या नेसून आसनं करायचा. एक काकू शीर्षासन करताना सरळ होईचनात. त्यांनी हेडस्टँड केला व पर्फेक्टली अडकल्या. पाय ताठरला की काय हे कळण्याचे वय नव्हते पण काकू शीर्षासनात व बाकीच्या महिला पटापट आपापली आसने आटोपून यांच्या भेवती कडे करून उभ्या! नुसत्या चर्चांना ऊत "अहो वहिनी, तुम्ही पाय पुढे आणा, आम्ही ओढतो तुम्हाला", "अहो ओढताय कसल्या, थांबा, तुम्हाला मानेच्या मागे उशी देऊ का?" "अहो उशी कश्याला लागतिये, त्यांच्या अहोंना बोलवा, ते काय करायचं ते करतील." इतकी गडबड की आणखी दोन पाच मिनिटांनी काकूं स्वत:च नीट झाल्या. आम्ही आधी अचंब्याने पहात होतो. त्यांच्या मुलाला म्हटलेही की आता तुझी आई मरणार वाटतं. लहान असताना एकतर धडधाकट असणे किंवा मरणे असे दोनच प्रकार माहित होते.

ये रे घना सोडल्यास माझेही डिट्टो अनुभव. जिममध्ये बेंचप्रेस करताना एकजण विचित्र आवाज काढायचा ,त्या आवाजामुळे जिममधील सगळे डिस्टर्ब झाले होते. त्याला सांगुनही काही फरक पडला नव्हता. शेवटी मीच बेंचप्रेस करताना हुबेहुब त्याच्यासारखाच आवाज काढू लागलो. त्याला कळून चुकले मी त्याची नक्कल करतोय ते. आता त्याचे ते विचित्र आवाज काढणे बंद झाले आणि मीपण त्याची नक्कल करणे बंद केले, परंतू अजुनही बेंचप्रेस मारताना आठवण येते किंवा माझा पार्टनर आठवण करून देतो तेव्हा फस्सकन हवा जाते. एकदा हसू लागलो की हसण्यावर कंट्रोल करणे मला व पार्टनरला जड जाते. तसं म्हटलं तर मला एखाद्या मौतीतही हसण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही.

अरे किस्से किस्से काय करतोस , आक्खा धागा टाकलाय ना भौ (तेवढीच फुकटात जाहिरात करून घेतो) http://www.misalpav.com/node/36482 ह्या विषयावर लिहाव तेवढ कमीच आहे :)

चतुरंग 10/04/2017 - 21:52
मस्तच. येरे घना वर व्यायाम म्हणजे कहर आहे =)) =)) (करायला खरंच अवघड जात असणार कारण मनातल्या मनात वेट वगैरे जमेल का हे करुन बघितलं ;) )

मस्तच वेल्ला . मी १०/१२ ला असताना मी सकाळी ४.३० / ५ ला ऊठुन जायचो व्यायाम शाळेत. तेव्हा शिकवणारं कोणी नसायचे. दुसर्याचे बघुन बघुन आपला आपण व्यायाम करायचा. बाकीचे साथीदार मदत करायचे. एकदा मी कीती वाजले हे बघितले नाही आणि नेहमी प्रमाणे व्यायामशाळेत जावुन व्यायाम करत बसलो. एकटाच. सगळा व्यायाम झाला तरी कोणी आलं नाही. मला वाटले सगळ्यांनी मला आज टांग दिली काय. मी व्यायाम करुन बाहेर पडणार तेव्हा एकजण आला. "काय रे आज व्यायाम नाही करत?" "अरे मी केला आणि आता घरी चाललोय तुम्हीच कोण नाही आलात ." "आँ आताशी तर ५ च वाजलेत मग तु आला तरी कधी ?" केव्हा कुठे मला कळले मी रात्री ३.३० ला च व्यायाम शाळेत आलो होतो. (तेव्हा ती व्यायामशाळा आवोजावो घर तुम्हारा अशी उघडीच होती. नंतर तिचे सगळं सामान चोरीला गेले.)

अत्रे 11/04/2017 - 06:59
लॉल! बाकी जिम मधली स्पीकर वर लावलेली गाणी हा भिकार प्रकार आहे. ज्यांना ऐकायची ते इअर फोन लावून ऐकतील ना! ज्याला जी आवडतात ती त्याने स्वतः पुरती ऐकावीत.

In reply to by अत्रे

वेल्लाभट 11/04/2017 - 07:47
मैफिलीसारखं असतं ते! का लावतात मग एवढाले स्पीकर? प्रत्येकाला इअरपीस द्यावा आणि ज्यूकबॉक्स द्यावा ना. जिम मधली गाणी म्हणजे एखाद्या मैफिलीसारखं असतं प्रकरण. एक तर तो थंप तुम्हाला चार्ज अप करतो, कानाला पर्सनल त्रास न देता. शिवाय मैफिलीत कसं एकाने दाद दिली की आपोआप इतरही दाद देतात किंवा किमान लक्ष तरी देतात. तसं इथे गाण्यांसोबत ऐकू येणारे वैयक्तिक आवाज हे दिलेल्या दादीसारखे असतात. उदा. एखादा हाय हूय करत डेडलिफ्ट्स करत असेल तर ते बघून ऐकून तुम्हाला तुमच्या वर्काउटमधे लक्ष देणं भाग होतं. जिममधे स्टिरियोवर लागलेली गाणी आणि हेडफोन यांची तुलना नाही होऊ शकत माझ्यामते.

In reply to by वेल्लाभट

अत्रे 11/04/2017 - 08:06
पण मला जे म्युझिक व्यायाम करताना आवडते ते तुम्हाला आवडेल असे नाही ना! उलट काही काही गाण्यांचा त्रासच होतो (तुम्हीच उदाहरण दिले आहे). प्रत्येकाची स्वतःची प्लेलिस्ट असते ती त्याने इअरफोन वर ऐकली तर प्रश्नच सुटेल.

In reply to by अत्रे

छोटासा एमपीथ्री प्लेयर न्या बरोबर जिम मध्ये किंवा मोबाईल मध्ये प्लेलिस्ट लोड करा आणि व्यायाम करताना ऎका... you have an option not to listen to songs on speaker ;)

In reply to by अत्रे

वेल्लाभट 11/04/2017 - 09:49
ओके या बाब्तीत मतं वेगळी असू शकतात. मी उदाहरण दिलंय ते म्हणजे टोक होतं. मला नाही वाटत अशा भावगीतांवर व्यायाम कुणाचाही चांगला होईल. म्हणजे प्लीजच. हां आता एखाद्याला रॉक आवडेल, एखाद्याला पॉप एखाद्याला ट्रान्स इत्यादी, तर त्याबाबत इतकंच म्हणेन की बहुतेक जिम मधे प्ले लिस्ट ही विविध जॉनर च्या गाण्यांची एकत्रित असते, असावी. तसं नसल्यास मग एमपीथ्री किंवा मोबाईल चा पर्याय आहे पण तुमच्याशी सहमत की त्यातला आवाज बाहेरच्या आवाजाने स्पॉईल होतो.

नि.पा 12/04/2017 - 09:50
एक किस्सा .. ११ वी त असताना, कॉलेजच्या ग्रुप मधे एक नमुना होता. रोज टाईट टी-शर्ट घालून यायचा. आणि लंबी लंबी सोडायचा.. आज यांव केलं न त्यांव केलं ! ग्रुप मधे एक अतरंगी पोरगं होतं. अनेक दिवस त्याची ही बडबड त्यानं ऐकून घेतली. एकदा हा नमुना नेहमीप्रमाणे टाइट टी-शर्ट घालून काखेत कलिंगडं धरल्यागत ग्रुप मधे चालत चालत दाखल झाला.... तर हे अतरंगी त्याला विचारतंय कसं.. " तुला बरेच दिवसांपासून विचारायचं होतं... तू ओढणी का नाही वापरत... "

रेवती 10/04/2017 - 01:26
मजेदार किस्से आहेत. जिमचे किस्से असे फार काही घडले नसावेत. एकदा झुम्बा डान्सला 'जय हो' गाणे लागल्यावर इंस्ट्रक्टरीण बाई जाड असूनही इतक्या सुंदर नाचत होत्या की त्यांच्याकडे बघताना पडेन की काय असे वाटले. मात्र आई ज्या योगाक्लासला पूर्वी जायची तो क्लास आमच्या यत्ता चौथीच्या शाळेत भरायचा. सर्व महिलावर्ग नऊवारी साड्या नेसून आसनं करायचा. एक काकू शीर्षासन करताना सरळ होईचनात. त्यांनी हेडस्टँड केला व पर्फेक्टली अडकल्या. पाय ताठरला की काय हे कळण्याचे वय नव्हते पण काकू शीर्षासनात व बाकीच्या महिला पटापट आपापली आसने आटोपून यांच्या भेवती कडे करून उभ्या! नुसत्या चर्चांना ऊत "अहो वहिनी, तुम्ही पाय पुढे आणा, आम्ही ओढतो तुम्हाला", "अहो ओढताय कसल्या, थांबा, तुम्हाला मानेच्या मागे उशी देऊ का?" "अहो उशी कश्याला लागतिये, त्यांच्या अहोंना बोलवा, ते काय करायचं ते करतील." इतकी गडबड की आणखी दोन पाच मिनिटांनी काकूं स्वत:च नीट झाल्या. आम्ही आधी अचंब्याने पहात होतो. त्यांच्या मुलाला म्हटलेही की आता तुझी आई मरणार वाटतं. लहान असताना एकतर धडधाकट असणे किंवा मरणे असे दोनच प्रकार माहित होते.

ये रे घना सोडल्यास माझेही डिट्टो अनुभव. जिममध्ये बेंचप्रेस करताना एकजण विचित्र आवाज काढायचा ,त्या आवाजामुळे जिममधील सगळे डिस्टर्ब झाले होते. त्याला सांगुनही काही फरक पडला नव्हता. शेवटी मीच बेंचप्रेस करताना हुबेहुब त्याच्यासारखाच आवाज काढू लागलो. त्याला कळून चुकले मी त्याची नक्कल करतोय ते. आता त्याचे ते विचित्र आवाज काढणे बंद झाले आणि मीपण त्याची नक्कल करणे बंद केले, परंतू अजुनही बेंचप्रेस मारताना आठवण येते किंवा माझा पार्टनर आठवण करून देतो तेव्हा फस्सकन हवा जाते. एकदा हसू लागलो की हसण्यावर कंट्रोल करणे मला व पार्टनरला जड जाते. तसं म्हटलं तर मला एखाद्या मौतीतही हसण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही.

अरे किस्से किस्से काय करतोस , आक्खा धागा टाकलाय ना भौ (तेवढीच फुकटात जाहिरात करून घेतो) http://www.misalpav.com/node/36482 ह्या विषयावर लिहाव तेवढ कमीच आहे :)

चतुरंग 10/04/2017 - 21:52
मस्तच. येरे घना वर व्यायाम म्हणजे कहर आहे =)) =)) (करायला खरंच अवघड जात असणार कारण मनातल्या मनात वेट वगैरे जमेल का हे करुन बघितलं ;) )

मस्तच वेल्ला . मी १०/१२ ला असताना मी सकाळी ४.३० / ५ ला ऊठुन जायचो व्यायाम शाळेत. तेव्हा शिकवणारं कोणी नसायचे. दुसर्याचे बघुन बघुन आपला आपण व्यायाम करायचा. बाकीचे साथीदार मदत करायचे. एकदा मी कीती वाजले हे बघितले नाही आणि नेहमी प्रमाणे व्यायामशाळेत जावुन व्यायाम करत बसलो. एकटाच. सगळा व्यायाम झाला तरी कोणी आलं नाही. मला वाटले सगळ्यांनी मला आज टांग दिली काय. मी व्यायाम करुन बाहेर पडणार तेव्हा एकजण आला. "काय रे आज व्यायाम नाही करत?" "अरे मी केला आणि आता घरी चाललोय तुम्हीच कोण नाही आलात ." "आँ आताशी तर ५ च वाजलेत मग तु आला तरी कधी ?" केव्हा कुठे मला कळले मी रात्री ३.३० ला च व्यायाम शाळेत आलो होतो. (तेव्हा ती व्यायामशाळा आवोजावो घर तुम्हारा अशी उघडीच होती. नंतर तिचे सगळं सामान चोरीला गेले.)

अत्रे 11/04/2017 - 06:59
लॉल! बाकी जिम मधली स्पीकर वर लावलेली गाणी हा भिकार प्रकार आहे. ज्यांना ऐकायची ते इअर फोन लावून ऐकतील ना! ज्याला जी आवडतात ती त्याने स्वतः पुरती ऐकावीत.

In reply to by अत्रे

वेल्लाभट 11/04/2017 - 07:47
मैफिलीसारखं असतं ते! का लावतात मग एवढाले स्पीकर? प्रत्येकाला इअरपीस द्यावा आणि ज्यूकबॉक्स द्यावा ना. जिम मधली गाणी म्हणजे एखाद्या मैफिलीसारखं असतं प्रकरण. एक तर तो थंप तुम्हाला चार्ज अप करतो, कानाला पर्सनल त्रास न देता. शिवाय मैफिलीत कसं एकाने दाद दिली की आपोआप इतरही दाद देतात किंवा किमान लक्ष तरी देतात. तसं इथे गाण्यांसोबत ऐकू येणारे वैयक्तिक आवाज हे दिलेल्या दादीसारखे असतात. उदा. एखादा हाय हूय करत डेडलिफ्ट्स करत असेल तर ते बघून ऐकून तुम्हाला तुमच्या वर्काउटमधे लक्ष देणं भाग होतं. जिममधे स्टिरियोवर लागलेली गाणी आणि हेडफोन यांची तुलना नाही होऊ शकत माझ्यामते.

In reply to by वेल्लाभट

अत्रे 11/04/2017 - 08:06
पण मला जे म्युझिक व्यायाम करताना आवडते ते तुम्हाला आवडेल असे नाही ना! उलट काही काही गाण्यांचा त्रासच होतो (तुम्हीच उदाहरण दिले आहे). प्रत्येकाची स्वतःची प्लेलिस्ट असते ती त्याने इअरफोन वर ऐकली तर प्रश्नच सुटेल.

In reply to by अत्रे

छोटासा एमपीथ्री प्लेयर न्या बरोबर जिम मध्ये किंवा मोबाईल मध्ये प्लेलिस्ट लोड करा आणि व्यायाम करताना ऎका... you have an option not to listen to songs on speaker ;)

In reply to by अत्रे

वेल्लाभट 11/04/2017 - 09:49
ओके या बाब्तीत मतं वेगळी असू शकतात. मी उदाहरण दिलंय ते म्हणजे टोक होतं. मला नाही वाटत अशा भावगीतांवर व्यायाम कुणाचाही चांगला होईल. म्हणजे प्लीजच. हां आता एखाद्याला रॉक आवडेल, एखाद्याला पॉप एखाद्याला ट्रान्स इत्यादी, तर त्याबाबत इतकंच म्हणेन की बहुतेक जिम मधे प्ले लिस्ट ही विविध जॉनर च्या गाण्यांची एकत्रित असते, असावी. तसं नसल्यास मग एमपीथ्री किंवा मोबाईल चा पर्याय आहे पण तुमच्याशी सहमत की त्यातला आवाज बाहेरच्या आवाजाने स्पॉईल होतो.

नि.पा 12/04/2017 - 09:50
एक किस्सा .. ११ वी त असताना, कॉलेजच्या ग्रुप मधे एक नमुना होता. रोज टाईट टी-शर्ट घालून यायचा. आणि लंबी लंबी सोडायचा.. आज यांव केलं न त्यांव केलं ! ग्रुप मधे एक अतरंगी पोरगं होतं. अनेक दिवस त्याची ही बडबड त्यानं ऐकून घेतली. एकदा हा नमुना नेहमीप्रमाणे टाइट टी-शर्ट घालून काखेत कलिंगडं धरल्यागत ग्रुप मधे चालत चालत दाखल झाला.... तर हे अतरंगी त्याला विचारतंय कसं.. " तुला बरेच दिवसांपासून विचारायचं होतं... तू ओढणी का नाही वापरत... "
जिम म्हटलं की तिथे गेलं, व्यायाम केला, परत आलं असं सर्वसाधारणपणे होतं. पण म्हणजे; प्रत्येकाचं नाही. किंवा अगदी प्रयत्न केला तरी तिथे काही किस्से असे घडतात की ते कायम लक्षात राहतात. जेंव्हापासून व्यायाम करायला, किंबहुना जिमला जायला सुरुवात केली तेंव्हापासून आजवर घडलेले निवडक काही किस्से सांगावेसे वाटतात. तसं व्यायामाबद्दल बोलायला #मिपाफिटनेस धागा आहेच; इथे जरा अवांतर. ठाण्यात पूर्वी एक गोल्ड जिम नावाचं जिम होतं. तळवळकर्स त्या वेळी बरंच लोकप्रिय झालं होतं. आणि गोल्ड हे नवं आणि ठाण्यातलं दुसरं 'जिम' होतं.