मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - एप्रिल २०१७

इरसाल कार्टं ·

वेल्लाभट 01/04/2017 - 15:05
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.
ते व्यायाम करूच; पण तुम्ही कुठे राहता ब्वा.... म्हणजे मोघम ठिकाण सांगितलं तरी चालेल. एवढी सुंदर जागा आहे यार...

जबरदस्त! तलवार आवडली! तुमचा उत्साह, वर्णनं आणि सुरेख चित्ते प्रेरणादायी आहेत. आणि वाडेकर, तुम्ही अगदी माझ्या आठवणी जागवल्यात वाड्याच्या, त्याकरता धन्यवाद!

प्रशांत 02/04/2017 - 17:43
मस्त लिहिलस .. सायकल घेतल्यापासुन दोन दिवसात २०० किमि अंतर पार केले.... दंडवत स्विकारा पुणे ते वाडा सायकल प्रवास वर्णन येवु द्या.

नवीन आथिर्क वर्षाचे पहिले २ दिवस असेच गेलेत. नाही म्हणायला तीन माजले ४-५ वेळा चढणं आणि उतरणं झालाय दररोज. तेवढ्याच २०-३० कॅलरीस जाळल्या असतील

In reply to by इरसाल कार्टं

वेल्लाभट 06/04/2017 - 11:57
जिद्दीपेक्षा डेस्परेशन म्हणतो मी याला. असो पण धन्यवाद. या वेळी करणारच चायलेंज. :) व्यायामाच्या वेळेबद्दल लिहितो जरासं जे माहिती आहे ते.

वेल्लाभट 06/04/2017 - 18:02
व्यायामासाठी उत्तम वेळ कुठली या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही. पण यात मुख्यत्वे दोन मतप्रवाह आहेत. एक म्हणजे सकाळची वेळ उत्तम मानणारा व दुसरा दुपार्/संध्याकाळ्/क्वचित रात्रीची वेळ उत्तम मानणारा. थोडक्यात मी जितकं याबद्दल वाचलेलं आहे ते सांगतो. सकाळची वेळ. सकाळी मेंदू ताजातवाना असल्याने व्यायामात एकाग्रता उत्तम होते. सकाळी लवकर न उठणार्‍यांना हे लागू नाही. सकाळी व्यायामाने शरीरातील टेस्टॉस्टेरॉन, मेटॅबॉलिजम वाढल्याने पुढचा दिवस उत्साहाचा जातो. असं असलं तरी सकाळी शरीराचे स्नायू, सांधे रात्रीच्या झोपेमुळे थंड असल्याने वॉर्म अप अत्यंत गरजेचा ठरतो. तो न केल्यास दुखापतीची शक्यता, सकाळी जास्त असते. तरी सकाळी व्यायामाची सवय दिनचर्येत शिस्त आणते हे बर्‍याच अंशी पटण्याजोगं आहे. व्यायामाच्या किमान अर्धा तास आधी कर्बोदक युक्त आहार घ्यायला हवा, पाणी प्यायला हवं. रिकाम्यापोटी व्यायाम चुकीचा मानतात. सकाळी बहुतेक वेळा हे शक्य होत नाही आणि मग चहा बिस्किटावर व्यायाम केला जातो. याने लवकर थकवा, पोटात दुखणे व इतर अनेक त्रास होऊ शकतात. याचा प्रत्यय मी स्वत: घेतलेला आहे. साडेपाच वाजता केळं खाऊन थोडं पाणी पिऊन धावलं असता पाच किमीनंतरही अजिबात थकवा, पायात गोळे नव्हते, पण रिकाम्यापोटी धावायची चूक जेंव्हा जेंव्हा झाली तेंव्हा क्षमतेची अर्धी पातळीही गाठता आली नाही. याउलट दुपारी/रात्री व्यायाम करताना शरीराचे स्नायू, सांधे गरम असल्याने, मेटॅबोलिजम वाढलेला असल्याने व्यायामात शक्ती चांगली लागते, परिणामही उत्तम मिळतो व दुखापतीचा धोकाही यात कमी असतो. दिवसाच्या पहिल्या काही तासात एक ते दोन वेळा आपण खाललेलं असलं की मग केलेल्या व्यायामासाठी हे इंधन कामी येतं व थकवा लगेच येत नाही. सकाळी व्यायाम, विशेषतं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग केलं तर दिवसा अवेळी झोप येते. शरीराची आरामाची ती गरज असते जी भागवणं शक्य होत नाही याचा परिणाम रिकव्हरी वर होतो. दुपारी/संध्याकाळी व्यायाम केल्याने नंतर खाणं, जेवण व रात्री योग्य वेळी झोप हे समीकरण बहुतांशी जुळतं व रिकव्हरीला मदत होते. सकाळी कार्डियो करणं चांगलं, व दुपारनंतर स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करणं चांगलं असं म्हणतात. वैयक्तिक मला दुपारी व्यायाम आवडतो, पण धावायला सकाळीच आवडतं. अर्थात, खाण्यासाठी पुरेसा वेळ आगोदर मिळाला तर. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सर्काडियन रिदम बद्दल वाचा. आपल्या जन्मवेळेनुसार आपलं प्रत्येकाचं एक जैविक घड्याळ चालत असतं. तुमच्या जन्मवेळेच्या आसपास तुमची कार्यक्षमता सर्वाधिक असते व पुढे ती हळू हळू कमी होते (१२ तास) व पुढचे १२ तास पुन्हा वाढते. असा एक सिद्धांत आहे. आणि कुणाला व्यायामाची कुठली वेळ आवडते/योग्य ठरते/मानवते यासाठी हेही एक कारण असू शकतं. बाकी, मेटॅबॉलिजम, टेस्टॉस्टेरॉन यांच्या पातळीचा फॅट्/मसल बर्न्/बिल्ड होण्यावर कसा परिणाम होतो हे इथल्या डॉक्टरांनी सांगावं असं सुचवतो.

In reply to by सूड

वेल्लाभट 06/04/2017 - 18:52
करेक्ट आहे पण फास्ट पचणारे नाहीत ते. फळं उत्तम यासाठी माझ्यामते. व्यायामा आधी कार्ब्स हवेत जास्त आणि व्यायामानंतर प्रथिनं, फायबर इ.

In reply to by वेल्लाभट

सकाळी व्यायामाच्या आधी फास्ट पचणारे आणि भरपूर प्रमाणात (हेल्दी) कार्बोदके असणारे आणि सहजपणे उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळ. आपल्याला स्वतःवर विश्वास नाही बसणार इतकी एनर्जी एक केळं खाल्ल्याने येते आणि परफॉर्मन्स/एन्ड्युरन्स खूप वाढतो. एकदा ट्राय करून बघा.

In reply to by वेल्लाभट

सकाळी व्यायाम, विशेषतं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग केलं तर दिवसा अवेळी झोप येते.
हा अनुभव आला मला. खास करून पुण्याहून आल्यावर, ऑफिसात जिथे बसेन तिथे डुलक्या द्यायचो रात्रीचे 8 तास झोपुनही.

In reply to by वेल्लाभट

विंजिनेर 02/05/2017 - 10:03
व्यायामासाठी उत्तम वेळ कुठली या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही.
माझ्या मते दिवसात व्यायाम करायला मिळणारी पहिली संधी दिवसाच्या ज्या वेळेस मिळते ती सर्वोत्तम वेळ होय - पहाटे (रामप्रहरी), सुर्योदयाच्या आसपास, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री असो. एकदा आपण स्वतःशी ठरवलं की त्या त्या दिवशीचा ठरवलेला व्यायाम झाला पाहिजे की मग धावपळीच्या जीवनशैलीत "उत्तम" वेळ ही एक लग्झरी राहते आणि "मिळेल ती" ही वेळ गरज राहते. असो.

वेल्लाभट 07/04/2017 - 08:14
a वजन एकाच वेळी दोन्ही दिवस बघितलं. आता वजन हा एकमेव मापदंड नाही, पण इथे तक्त्यात मी तो ठेवलाय कारण बीएमआय वगैरे काढण्यापेक्षा ते आत्ता सोपं वाटलं. चॅलेंज च्या शेवटी तेही मोजायचा मानस आहे. बघू.

फेब्रुवारीत सायकलिंग चॅलेंज घेतल्यापासून रोज सायकल चालवायची सवय लागली ती चालूच आहे. आता ऑफिसात अभावानेच गाडी (दुचाकी) घेऊन येतो. मार्च महिन्यात सायकलचे टोटल किमी दुचाकीच्या टोटल किमी पेक्षा जास्त भरले. एप्रिलमधेही असेच टार्गेट असेल. दोन जण ट्रॅव्हल करणार असतील तरच दुचाकी आणि ३ च्या वर माणसं ट्रॅव्हल असतील तरच कार काढायचे उद्दिष्ट सफल होत आहे. एकटा कुठेही जाणार असेल तर फक्त आणि फक्त सायकल.

In reply to by स्थितप्रज्ञ

मी सायकल घेऊन ऑफिसात गेलो एकदा पण इकडे अर्द्रतेमुळे प्रचंड घाम येतो. त्यामुळे पुन्हा सायकलने ऑफिसच्या वाटेला नाही गेलो. एकदा आमच्या चॅलेंज साठी गेलो तेही सकाळी वेळ नाही मिळाला म्हणून. अर्थात सायकल घेऊन ऑफिसात जायला सौ चा पहिल्यापासून विरोध आहेच. 'चार लोकं' काय म्हंत्याल टाईप काहीसं.

वेल्लाभट 09/04/2017 - 11:32
090917 मागच्या इमेज मधे तारखेचा एक छोटासा घोळ होता जो इथे सुधारलाय

नाही हनुमान जयंती वगैरे जाऊ दे, तो उजवीकडच्या मिपाफीटनेसच्या लोगोचा दुवा अजून मार्चातल्या धाग्यावर घेऊन जातोय त्याचे काहीतरी केले पायजेल...

वेल्लाभट 12/04/2017 - 09:18
हाय स्टेअर्स हे जिन्यावर केलेलं याच एक्सरसाइझचं इम्प्रोवायझेशन असलं तरी हा एक्सर्साइझ मुळात इन्डोअर आहे आणि तो काहीसा असा करावा. एक 1 दोन 2 तीन - पुन्हा सुरुवातीची स्थिती 3 MUSCLES ENGAGED Quadriceps The quadriceps (quads) are a group of four muscles on the front of the thigh. They allow your knee to straighten and provide stability when standing. Your quads are the most important muscle group for maintaining the ability to stand and to walk independently. Glutes Gluteal Muscles (Glutes) are one of the strongest muscles in the body and are the connecting point between your legs and back muscles. Glutes are used in a variety of actions from moving the leg to extending and rotating the hip, as well as extending and rotating the trunk of the body. या शिवाय कोअर मसल्स साठीही हा एक प्रभावी व्यायाम आहे.

मला सध्या 'स्प्लिट' (विभागलेल्या) प्रकारे व्यायाम करायचा कंटाळा आला असून बऱ्याच स्नायूंचा एकत्र वापर होईल असे प्रकार करून पाहायचं मनात येतंय.... स्प्लिट म्हणजे एक दिवस फक्त आणि फक्त पाय, एक दिवस केवळ छाती आणि नंतर नुसती पाठ असे एक-एक दिवस आठवडाभर व्यायाम करणं. ह्याने शरीराच्या त्या-त्या भागाला उचित कष्ट आणि विश्रांती देता येते. पण आता वाटतंय की एका दिवशी एक छातीचा, एक पायाचा आणि एक पाठीचा असा प्रकार आठवड्यातून तीन-चार वेळा करायचा. आणि नवीन प्रकार, ज्यात एकाच वेळी चार-पाच स्नायू आणि सांधे चांगले हाणून निघतील असे काहीतरी करायचेय. पण हे दोनही जमत नाहीये अजून. कुणाचा अनुभव आहे का अश्या प्रकारे व्यायाम करायचा?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

वेल्लाभट 14/04/2017 - 10:43
स्प्लिट बॉडी वर्काउट्स हा खरा तर थोडा प्रगत व्यायामाचा प्रकार म्हणतात. म्हणजे की नवीन व्यायाम सुरू करणार्‍याने, किंवा अनियमित व्यायाम करणार्‍याने, किंवा बर्‍याच अवधीनंतर पुन्हा व्यायामाला सुरुवात करणार्‍या व्यक्तीने स्प्लिट बॉडी किंवा आयसोलेशन एक्सरसाइजेस पेक्षा कंपाउंड एक्सरसाइजेस करणं श्रेयस्कर. कंपाउंड म्हणजे नेमकं तुम्ही म्हणताय ते नव्हे. कंपाउंड म्हणजे एकाच व्यायामप्रकारात जेंव्हा दोन किंवा अधिक स्नायूंचा वापर्/व्यायाम होतो असे व्यायामप्रकार. उदाहरणार्थ, डेडलिफ्ट, जोर, पुश अप्स, बैठका, स्क्वॉट्स, पुल अप्स, हाय चेअर्स, बर्पी इत्यादी. हे सगळं बॉडीवेट. जिम ला जात असाल तर ही यादी बरीच मोठी आहे. कंपाउंड एक्सरसाइझ हे बहुतेक बाबतीत आयसोलेशन एक्सरसाइझपेक्षा चांगलेच मानले जातात, आहेत.

In reply to by वेल्लाभट

काय छान वजन कमी होतंय हो... खरंच कौतुकास्पद आहे! टाळ्या! आणि आमची जळवल्याबद्दल निषेध, निषेध, निषेध! :)

हेमंत८२ 18/04/2017 - 15:28
मी हा धागा बरेच दिवस वाचतो आहे. व्यायाम करायचा आहे पण सकाळी उठायला होत नाही.. आणि सुट्टीचा दिवशी खूप कंटाळा आला असतो.. कंदाचीत हा प्रॉब्लेम सगळ्यांना आला असेल कृपया कळू शकेल का त्यावर तुम्ही कशी मात केली..

In reply to by हेमंत८२

वेल्लाभट 18/04/2017 - 15:45
सामान्य अडचण आहे ही. जवळजवळ प्रत्येकाला येते. पण व्यायाम हाच उपाय आहे यावर. धावून, खेळून तजेला येतो, जिमला जाऊन पंप्ड अप वाटतं, किंवा योगासनं करून शांतता वाटते; ही अनुभूतीच खरी प्रेरणा आहे, पुढच्या व्यायामाची. आणि मग ते #मिपाफिटनेस च्या पहिल्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे २१ दिवस का काय ते झाले आणि सवय लागली की मग लागली. :) असं नव्हे. प्रत्येकाने प्रेरणा आपापली शोधावी. एकच गोळी प्रत्येक आजारावर उपाय नसते. कुणाला आपसुक व्यायामाची उर्मी येते, कुणाला मित्र-मैत्रिणी करतात ते बघून, कुणाला नट-नट्या करतात ते बघून, आणि कुणाला डॉक्टर सांगतात म्हणून. आपापली प्रेरणा शोधा. स्वतःच्या फिट अशा प्रतिमेची कल्पना करा. ती डोळ्यासमोर ठेवून बघा. बेस्ट मोटिवेशन.

In reply to by वेल्लाभट

हेमंत८२ 18/04/2017 - 16:00
प्रेरणा म्हणून मला पण वाटते कि ढेरी थोडी कमी व्हावी.. पण एक दोन दिवस जमते पण नंतर इतका कंटाळा येतो कि पुढे जावे वाटत नाही आणि असे केले कि बस मग तिकडे १५-२० दिवस फिरकत नाही.

In reply to by हेमंत८२

वेल्लाभट 18/04/2017 - 16:13
एक सांगतो. डोन्ट एक्स्पेक्ट टू मच टू सून. दोन काय, वीस दिवस काहीही फरक दिसला नाही तरी व्यायाम चालूच ठेवा. सुरुवातीला फरक शरीराच्या आत होत असतो, मग तो दृश्य स्वरूप घेऊ लागतो. कदाचित ते तुमच्या कंटाळ्याचं कारण असेल जसं अनेकांचं असतं, म्हणून आपलं म्हटलं. जस्ट कीप गोइंग लाईक यू हॅव टू.

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 20/04/2017 - 15:15
मिपा फिटनेस मध्ये व्यायामाचा सखोल अभ्यासपुर्ण चर्चा होतात.बर्याच जणांची अडचण ही व्यायाम नियमित न होणे ही आहे. ही अडचण मला देखील येत होती. त्यातूनच काही बाबी ध्यानात आल्या.त्या मिपाकरांशी share करत आहे व्यायाम सर्वानाच करायचा असतो.पण उत्साह सरला कि नियमीतपणा संपतो..नव्याची नवलाई नऊ दिवसच!! तुम्हाला व्यायामात सातत्य आणायचे असेल तर 1) व्यायामाची प्रेरणा बदला .फक्त वजन कमी करण्यासाठी नव्हे तर सुदृढतेसाठी व्यायाम करा.. 2) व्यायाम हा जेवणाऐवढाच नियमीत झाला पाहीजे असे ध्येय ठेवा 3) कुणीही दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे न करता स्वतःचे वेळापत्रक स्वतः बनवा. कारण तुमचा वेळ फक्त तुम्हीच नियोजीत करू शकता. 4)असे व्यायाम निवडा जे तुम्ही सहज करू शकता. 5)धावणे,पळणे यासाठी एखादा सवंगडी शोधा.जेणेकरून तो रोज होईल. 6)6महीन्यांच पॅकेज,3महीन्याचा क्लास,अशा अमिषांच्या आहारी जावु नका. त्या फक्त सुरूवात करून देतात.व तुम्ही स्वतः त्यातून स्वतंत्ररीत्या तयार होत नाही.व ते नियमीत न झाल्यास, किवा परीणाम न दिसल्यास तुमचा उत्साह मावळतो. 7)रोल माॅडेल,आयकाॅन या गोष्टींचा व्यायामावर निश्चितच सकारात्मक परीणाम होतो. 8)आठवड्यातील 6 दिवस व्यायाम करत असाल तर एक दिवस फक्त प्रेरणादायी लेख,व्यायामासंदर्भातील टीप्स,नवनवीन संशोधने वाचा. हे वाचतांना फक्त एक लक्षात असावे “केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहीजे” वाचनाने व्यायामात नाविन्य येवून गती मिळते. 9)खुप काही करण्यापेक्षा ठराविक व्यायाम नियमीत करा. 10)प्रत्येकाचे शरीर,प्रकृती भिन्न असते.त्यामुळे मिळणारे फायदे,व व्यायाम करण्याची क्षमता भिन्न असते हे ध्यानात ठेवा. यात सर्व बाबी आल्या असतीलच असे नाही..पण एक छोटासा प्रयत्न..

विटेकर 20/04/2017 - 16:57
वेल्लाभट, मी स्टेप अप चे आव्हान स्वीकारले .... फक्त मी स्टूलावर खाली-वर न करता थेट आमच्या बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो ! सोमवार - १७ एप्रिल ५ फेर्‍या २३६ गुणीले ५ = ११८० मंगळ्वार - १८ एप्रिल ६ फेर्‍या = १६५२ बुधवार १९ एप्रिल ५ फेर्‍या = ११८० गुरुवार २० एप्रिल ४ फेर्‍या = ९४४ (आज संध्याकाळी पण करीन असे आता तरी म्हणतो ) वजनावर मी लक्ष ठेवले नाही अजून पण आता ठेवीन. ०७ जूनला माझा ५० वा वाढदिवस आहे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे , हे माझे टार्गेट आहे ! ( तो वर्किन्ग डे आहे , त्या ऐवजी जवळच्या रविवारी) आपला पण कायप्पा समूह करु , माझा क्रमांक - ९८८१४७६०२०

In reply to by विटेकर

बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो !
दंडवत स्वीकारा.__/\__

In reply to by विटेकर

वेल्लाभट 21/04/2017 - 08:34
विटेकर काका ते समूह वगैरे ठीक आहे पण
हे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे
हे जरा टू मच होईल. प्लीज जरा दमाने घ्या असा सल्ला देतो. आणि दररोज इतकं जास्त नको. एक दिवसाची गॅप ठेवलीत तर बरं. तुम्ही करु शकताय, करताय हे भारीच आहे पण अति नको. शेवटी सांधे पण सांभाळायचेत आपल्याला. तरीही, कीप ईट अप ! असं म्हणेनच. पण इतकंही नको.

In reply to by वेल्लाभट

विटेकर 21/04/2017 - 10:58
त्यात दोन गोष्टी आहेत १. मी जिना फक्त चढतो .. उतरताना लिफ्ट वापरतो , त्यामुळे घुडग्यांवर अनावश्यक ताण येत नाही २. मी अगदी सावकाश जिना चढतो , धाप लागू देत नाही, पण हृद्याचे ठोके नक्की वाढत असतील. ३. दररोजची वाढ अगदी थोडी ... ४-५ मजले ! आज सात फेर्‍या केल्या !

In reply to by विटेकर

राघवेंद्र 21/04/2017 - 00:57
-१ ते १२ मजले संथ गतीने चढतो
हे एकदम अशक्य आहे. मी हे कधीच करू शकेल असे वाटत नाही. तुमच्या टार्गेट साठी शुभेच्छा !!!

विटेकर 20/04/2017 - 17:03
कोणती घेऊ ? महाविद्यालयानंतर गेली ३० वर्षे कसलीच सायकल चालवली नाही. पुण्याच्या रहदारीत चालवायची आहे, जेव्हा एकटा बाहेर पडेन आणि थोडा वे़ळ हाताशी असेल तेव्हा तेव्हा सायकल चलविण्याचा मानस आहे .

विटेकर 25/04/2017 - 12:22
२१ एप्रिल - ७ फेर्‍या २२ एप्रिल - ११ फेर्‍या - शनिवारी सुट्टी होती ... ५० फेर्‍या ( एकवेळी २५ ) साठी सराव ! २३ एप्रिल - ६ फेर्‍या २४ एप्रिल - दांडी २५ एप्रिल - ६ फेर्‍या

In reply to by वेल्लाभट

विटेकर 10/05/2017 - 16:08
तोपर्यन्त इथेच लिवतो ३ मे - ४ फेर्‍या ४ मे - त्रिवेन्द्रमला गेलो होतो , मन्दीर ते हाटेल चालत आलो , साडे तीन किमि.. घाम अने घाम आने घाम , साला घामाने शर्ट आणि प्यान्ट पण ओली ! उगाचच लै व्यायाम केल्यागत वाटले ५ मे - पद्मनाभ स्वामी मन्दिराला २ चकरा .. लैच घाम्यजलो ६ मे - रात्री उशीरा घरी पोचलो .. सकाळी उठून हादडून पुन्हा झोपलो .. दुपारी दोन वाजता अंघोळलो .. व्यायाम ईल्ले ७ मे - सहा चकरा ८ मे - पाच चकरा ९ मे - दांडी १० मे म्हन्जे आज पाच चकरा

वेल्लाभट 01/04/2017 - 15:05
माझ्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून दिसणाऱ्या रानवाटा.
ते व्यायाम करूच; पण तुम्ही कुठे राहता ब्वा.... म्हणजे मोघम ठिकाण सांगितलं तरी चालेल. एवढी सुंदर जागा आहे यार...

जबरदस्त! तलवार आवडली! तुमचा उत्साह, वर्णनं आणि सुरेख चित्ते प्रेरणादायी आहेत. आणि वाडेकर, तुम्ही अगदी माझ्या आठवणी जागवल्यात वाड्याच्या, त्याकरता धन्यवाद!

प्रशांत 02/04/2017 - 17:43
मस्त लिहिलस .. सायकल घेतल्यापासुन दोन दिवसात २०० किमि अंतर पार केले.... दंडवत स्विकारा पुणे ते वाडा सायकल प्रवास वर्णन येवु द्या.

नवीन आथिर्क वर्षाचे पहिले २ दिवस असेच गेलेत. नाही म्हणायला तीन माजले ४-५ वेळा चढणं आणि उतरणं झालाय दररोज. तेवढ्याच २०-३० कॅलरीस जाळल्या असतील

In reply to by इरसाल कार्टं

वेल्लाभट 06/04/2017 - 11:57
जिद्दीपेक्षा डेस्परेशन म्हणतो मी याला. असो पण धन्यवाद. या वेळी करणारच चायलेंज. :) व्यायामाच्या वेळेबद्दल लिहितो जरासं जे माहिती आहे ते.

वेल्लाभट 06/04/2017 - 18:02
व्यायामासाठी उत्तम वेळ कुठली या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही. पण यात मुख्यत्वे दोन मतप्रवाह आहेत. एक म्हणजे सकाळची वेळ उत्तम मानणारा व दुसरा दुपार्/संध्याकाळ्/क्वचित रात्रीची वेळ उत्तम मानणारा. थोडक्यात मी जितकं याबद्दल वाचलेलं आहे ते सांगतो. सकाळची वेळ. सकाळी मेंदू ताजातवाना असल्याने व्यायामात एकाग्रता उत्तम होते. सकाळी लवकर न उठणार्‍यांना हे लागू नाही. सकाळी व्यायामाने शरीरातील टेस्टॉस्टेरॉन, मेटॅबॉलिजम वाढल्याने पुढचा दिवस उत्साहाचा जातो. असं असलं तरी सकाळी शरीराचे स्नायू, सांधे रात्रीच्या झोपेमुळे थंड असल्याने वॉर्म अप अत्यंत गरजेचा ठरतो. तो न केल्यास दुखापतीची शक्यता, सकाळी जास्त असते. तरी सकाळी व्यायामाची सवय दिनचर्येत शिस्त आणते हे बर्‍याच अंशी पटण्याजोगं आहे. व्यायामाच्या किमान अर्धा तास आधी कर्बोदक युक्त आहार घ्यायला हवा, पाणी प्यायला हवं. रिकाम्यापोटी व्यायाम चुकीचा मानतात. सकाळी बहुतेक वेळा हे शक्य होत नाही आणि मग चहा बिस्किटावर व्यायाम केला जातो. याने लवकर थकवा, पोटात दुखणे व इतर अनेक त्रास होऊ शकतात. याचा प्रत्यय मी स्वत: घेतलेला आहे. साडेपाच वाजता केळं खाऊन थोडं पाणी पिऊन धावलं असता पाच किमीनंतरही अजिबात थकवा, पायात गोळे नव्हते, पण रिकाम्यापोटी धावायची चूक जेंव्हा जेंव्हा झाली तेंव्हा क्षमतेची अर्धी पातळीही गाठता आली नाही. याउलट दुपारी/रात्री व्यायाम करताना शरीराचे स्नायू, सांधे गरम असल्याने, मेटॅबोलिजम वाढलेला असल्याने व्यायामात शक्ती चांगली लागते, परिणामही उत्तम मिळतो व दुखापतीचा धोकाही यात कमी असतो. दिवसाच्या पहिल्या काही तासात एक ते दोन वेळा आपण खाललेलं असलं की मग केलेल्या व्यायामासाठी हे इंधन कामी येतं व थकवा लगेच येत नाही. सकाळी व्यायाम, विशेषतं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग केलं तर दिवसा अवेळी झोप येते. शरीराची आरामाची ती गरज असते जी भागवणं शक्य होत नाही याचा परिणाम रिकव्हरी वर होतो. दुपारी/संध्याकाळी व्यायाम केल्याने नंतर खाणं, जेवण व रात्री योग्य वेळी झोप हे समीकरण बहुतांशी जुळतं व रिकव्हरीला मदत होते. सकाळी कार्डियो करणं चांगलं, व दुपारनंतर स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करणं चांगलं असं म्हणतात. वैयक्तिक मला दुपारी व्यायाम आवडतो, पण धावायला सकाळीच आवडतं. अर्थात, खाण्यासाठी पुरेसा वेळ आगोदर मिळाला तर. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सर्काडियन रिदम बद्दल वाचा. आपल्या जन्मवेळेनुसार आपलं प्रत्येकाचं एक जैविक घड्याळ चालत असतं. तुमच्या जन्मवेळेच्या आसपास तुमची कार्यक्षमता सर्वाधिक असते व पुढे ती हळू हळू कमी होते (१२ तास) व पुढचे १२ तास पुन्हा वाढते. असा एक सिद्धांत आहे. आणि कुणाला व्यायामाची कुठली वेळ आवडते/योग्य ठरते/मानवते यासाठी हेही एक कारण असू शकतं. बाकी, मेटॅबॉलिजम, टेस्टॉस्टेरॉन यांच्या पातळीचा फॅट्/मसल बर्न्/बिल्ड होण्यावर कसा परिणाम होतो हे इथल्या डॉक्टरांनी सांगावं असं सुचवतो.

In reply to by सूड

वेल्लाभट 06/04/2017 - 18:52
करेक्ट आहे पण फास्ट पचणारे नाहीत ते. फळं उत्तम यासाठी माझ्यामते. व्यायामा आधी कार्ब्स हवेत जास्त आणि व्यायामानंतर प्रथिनं, फायबर इ.

In reply to by वेल्लाभट

सकाळी व्यायामाच्या आधी फास्ट पचणारे आणि भरपूर प्रमाणात (हेल्दी) कार्बोदके असणारे आणि सहजपणे उपलब्ध असणारे फळ म्हणजे केळ. आपल्याला स्वतःवर विश्वास नाही बसणार इतकी एनर्जी एक केळं खाल्ल्याने येते आणि परफॉर्मन्स/एन्ड्युरन्स खूप वाढतो. एकदा ट्राय करून बघा.

In reply to by वेल्लाभट

सकाळी व्यायाम, विशेषतं स्ट्रेंग्थ ट्रेनिंग केलं तर दिवसा अवेळी झोप येते.
हा अनुभव आला मला. खास करून पुण्याहून आल्यावर, ऑफिसात जिथे बसेन तिथे डुलक्या द्यायचो रात्रीचे 8 तास झोपुनही.

In reply to by वेल्लाभट

विंजिनेर 02/05/2017 - 10:03
व्यायामासाठी उत्तम वेळ कुठली या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येणार नाही.
माझ्या मते दिवसात व्यायाम करायला मिळणारी पहिली संधी दिवसाच्या ज्या वेळेस मिळते ती सर्वोत्तम वेळ होय - पहाटे (रामप्रहरी), सुर्योदयाच्या आसपास, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री असो. एकदा आपण स्वतःशी ठरवलं की त्या त्या दिवशीचा ठरवलेला व्यायाम झाला पाहिजे की मग धावपळीच्या जीवनशैलीत "उत्तम" वेळ ही एक लग्झरी राहते आणि "मिळेल ती" ही वेळ गरज राहते. असो.

वेल्लाभट 07/04/2017 - 08:14
a वजन एकाच वेळी दोन्ही दिवस बघितलं. आता वजन हा एकमेव मापदंड नाही, पण इथे तक्त्यात मी तो ठेवलाय कारण बीएमआय वगैरे काढण्यापेक्षा ते आत्ता सोपं वाटलं. चॅलेंज च्या शेवटी तेही मोजायचा मानस आहे. बघू.

फेब्रुवारीत सायकलिंग चॅलेंज घेतल्यापासून रोज सायकल चालवायची सवय लागली ती चालूच आहे. आता ऑफिसात अभावानेच गाडी (दुचाकी) घेऊन येतो. मार्च महिन्यात सायकलचे टोटल किमी दुचाकीच्या टोटल किमी पेक्षा जास्त भरले. एप्रिलमधेही असेच टार्गेट असेल. दोन जण ट्रॅव्हल करणार असतील तरच दुचाकी आणि ३ च्या वर माणसं ट्रॅव्हल असतील तरच कार काढायचे उद्दिष्ट सफल होत आहे. एकटा कुठेही जाणार असेल तर फक्त आणि फक्त सायकल.

In reply to by स्थितप्रज्ञ

मी सायकल घेऊन ऑफिसात गेलो एकदा पण इकडे अर्द्रतेमुळे प्रचंड घाम येतो. त्यामुळे पुन्हा सायकलने ऑफिसच्या वाटेला नाही गेलो. एकदा आमच्या चॅलेंज साठी गेलो तेही सकाळी वेळ नाही मिळाला म्हणून. अर्थात सायकल घेऊन ऑफिसात जायला सौ चा पहिल्यापासून विरोध आहेच. 'चार लोकं' काय म्हंत्याल टाईप काहीसं.

वेल्लाभट 09/04/2017 - 11:32
090917 मागच्या इमेज मधे तारखेचा एक छोटासा घोळ होता जो इथे सुधारलाय

नाही हनुमान जयंती वगैरे जाऊ दे, तो उजवीकडच्या मिपाफीटनेसच्या लोगोचा दुवा अजून मार्चातल्या धाग्यावर घेऊन जातोय त्याचे काहीतरी केले पायजेल...

वेल्लाभट 12/04/2017 - 09:18
हाय स्टेअर्स हे जिन्यावर केलेलं याच एक्सरसाइझचं इम्प्रोवायझेशन असलं तरी हा एक्सर्साइझ मुळात इन्डोअर आहे आणि तो काहीसा असा करावा. एक 1 दोन 2 तीन - पुन्हा सुरुवातीची स्थिती 3 MUSCLES ENGAGED Quadriceps The quadriceps (quads) are a group of four muscles on the front of the thigh. They allow your knee to straighten and provide stability when standing. Your quads are the most important muscle group for maintaining the ability to stand and to walk independently. Glutes Gluteal Muscles (Glutes) are one of the strongest muscles in the body and are the connecting point between your legs and back muscles. Glutes are used in a variety of actions from moving the leg to extending and rotating the hip, as well as extending and rotating the trunk of the body. या शिवाय कोअर मसल्स साठीही हा एक प्रभावी व्यायाम आहे.

मला सध्या 'स्प्लिट' (विभागलेल्या) प्रकारे व्यायाम करायचा कंटाळा आला असून बऱ्याच स्नायूंचा एकत्र वापर होईल असे प्रकार करून पाहायचं मनात येतंय.... स्प्लिट म्हणजे एक दिवस फक्त आणि फक्त पाय, एक दिवस केवळ छाती आणि नंतर नुसती पाठ असे एक-एक दिवस आठवडाभर व्यायाम करणं. ह्याने शरीराच्या त्या-त्या भागाला उचित कष्ट आणि विश्रांती देता येते. पण आता वाटतंय की एका दिवशी एक छातीचा, एक पायाचा आणि एक पाठीचा असा प्रकार आठवड्यातून तीन-चार वेळा करायचा. आणि नवीन प्रकार, ज्यात एकाच वेळी चार-पाच स्नायू आणि सांधे चांगले हाणून निघतील असे काहीतरी करायचेय. पण हे दोनही जमत नाहीये अजून. कुणाचा अनुभव आहे का अश्या प्रकारे व्यायाम करायचा?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

वेल्लाभट 14/04/2017 - 10:43
स्प्लिट बॉडी वर्काउट्स हा खरा तर थोडा प्रगत व्यायामाचा प्रकार म्हणतात. म्हणजे की नवीन व्यायाम सुरू करणार्‍याने, किंवा अनियमित व्यायाम करणार्‍याने, किंवा बर्‍याच अवधीनंतर पुन्हा व्यायामाला सुरुवात करणार्‍या व्यक्तीने स्प्लिट बॉडी किंवा आयसोलेशन एक्सरसाइजेस पेक्षा कंपाउंड एक्सरसाइजेस करणं श्रेयस्कर. कंपाउंड म्हणजे नेमकं तुम्ही म्हणताय ते नव्हे. कंपाउंड म्हणजे एकाच व्यायामप्रकारात जेंव्हा दोन किंवा अधिक स्नायूंचा वापर्/व्यायाम होतो असे व्यायामप्रकार. उदाहरणार्थ, डेडलिफ्ट, जोर, पुश अप्स, बैठका, स्क्वॉट्स, पुल अप्स, हाय चेअर्स, बर्पी इत्यादी. हे सगळं बॉडीवेट. जिम ला जात असाल तर ही यादी बरीच मोठी आहे. कंपाउंड एक्सरसाइझ हे बहुतेक बाबतीत आयसोलेशन एक्सरसाइझपेक्षा चांगलेच मानले जातात, आहेत.

In reply to by वेल्लाभट

काय छान वजन कमी होतंय हो... खरंच कौतुकास्पद आहे! टाळ्या! आणि आमची जळवल्याबद्दल निषेध, निषेध, निषेध! :)

हेमंत८२ 18/04/2017 - 15:28
मी हा धागा बरेच दिवस वाचतो आहे. व्यायाम करायचा आहे पण सकाळी उठायला होत नाही.. आणि सुट्टीचा दिवशी खूप कंटाळा आला असतो.. कंदाचीत हा प्रॉब्लेम सगळ्यांना आला असेल कृपया कळू शकेल का त्यावर तुम्ही कशी मात केली..

In reply to by हेमंत८२

वेल्लाभट 18/04/2017 - 15:45
सामान्य अडचण आहे ही. जवळजवळ प्रत्येकाला येते. पण व्यायाम हाच उपाय आहे यावर. धावून, खेळून तजेला येतो, जिमला जाऊन पंप्ड अप वाटतं, किंवा योगासनं करून शांतता वाटते; ही अनुभूतीच खरी प्रेरणा आहे, पुढच्या व्यायामाची. आणि मग ते #मिपाफिटनेस च्या पहिल्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे २१ दिवस का काय ते झाले आणि सवय लागली की मग लागली. :) असं नव्हे. प्रत्येकाने प्रेरणा आपापली शोधावी. एकच गोळी प्रत्येक आजारावर उपाय नसते. कुणाला आपसुक व्यायामाची उर्मी येते, कुणाला मित्र-मैत्रिणी करतात ते बघून, कुणाला नट-नट्या करतात ते बघून, आणि कुणाला डॉक्टर सांगतात म्हणून. आपापली प्रेरणा शोधा. स्वतःच्या फिट अशा प्रतिमेची कल्पना करा. ती डोळ्यासमोर ठेवून बघा. बेस्ट मोटिवेशन.

In reply to by वेल्लाभट

हेमंत८२ 18/04/2017 - 16:00
प्रेरणा म्हणून मला पण वाटते कि ढेरी थोडी कमी व्हावी.. पण एक दोन दिवस जमते पण नंतर इतका कंटाळा येतो कि पुढे जावे वाटत नाही आणि असे केले कि बस मग तिकडे १५-२० दिवस फिरकत नाही.

In reply to by हेमंत८२

वेल्लाभट 18/04/2017 - 16:13
एक सांगतो. डोन्ट एक्स्पेक्ट टू मच टू सून. दोन काय, वीस दिवस काहीही फरक दिसला नाही तरी व्यायाम चालूच ठेवा. सुरुवातीला फरक शरीराच्या आत होत असतो, मग तो दृश्य स्वरूप घेऊ लागतो. कदाचित ते तुमच्या कंटाळ्याचं कारण असेल जसं अनेकांचं असतं, म्हणून आपलं म्हटलं. जस्ट कीप गोइंग लाईक यू हॅव टू.

In reply to by हेमंत८२

Dr prajakta joshi 20/04/2017 - 15:15
मिपा फिटनेस मध्ये व्यायामाचा सखोल अभ्यासपुर्ण चर्चा होतात.बर्याच जणांची अडचण ही व्यायाम नियमित न होणे ही आहे. ही अडचण मला देखील येत होती. त्यातूनच काही बाबी ध्यानात आल्या.त्या मिपाकरांशी share करत आहे व्यायाम सर्वानाच करायचा असतो.पण उत्साह सरला कि नियमीतपणा संपतो..नव्याची नवलाई नऊ दिवसच!! तुम्हाला व्यायामात सातत्य आणायचे असेल तर 1) व्यायामाची प्रेरणा बदला .फक्त वजन कमी करण्यासाठी नव्हे तर सुदृढतेसाठी व्यायाम करा.. 2) व्यायाम हा जेवणाऐवढाच नियमीत झाला पाहीजे असे ध्येय ठेवा 3) कुणीही दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे न करता स्वतःचे वेळापत्रक स्वतः बनवा. कारण तुमचा वेळ फक्त तुम्हीच नियोजीत करू शकता. 4)असे व्यायाम निवडा जे तुम्ही सहज करू शकता. 5)धावणे,पळणे यासाठी एखादा सवंगडी शोधा.जेणेकरून तो रोज होईल. 6)6महीन्यांच पॅकेज,3महीन्याचा क्लास,अशा अमिषांच्या आहारी जावु नका. त्या फक्त सुरूवात करून देतात.व तुम्ही स्वतः त्यातून स्वतंत्ररीत्या तयार होत नाही.व ते नियमीत न झाल्यास, किवा परीणाम न दिसल्यास तुमचा उत्साह मावळतो. 7)रोल माॅडेल,आयकाॅन या गोष्टींचा व्यायामावर निश्चितच सकारात्मक परीणाम होतो. 8)आठवड्यातील 6 दिवस व्यायाम करत असाल तर एक दिवस फक्त प्रेरणादायी लेख,व्यायामासंदर्भातील टीप्स,नवनवीन संशोधने वाचा. हे वाचतांना फक्त एक लक्षात असावे “केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहीजे” वाचनाने व्यायामात नाविन्य येवून गती मिळते. 9)खुप काही करण्यापेक्षा ठराविक व्यायाम नियमीत करा. 10)प्रत्येकाचे शरीर,प्रकृती भिन्न असते.त्यामुळे मिळणारे फायदे,व व्यायाम करण्याची क्षमता भिन्न असते हे ध्यानात ठेवा. यात सर्व बाबी आल्या असतीलच असे नाही..पण एक छोटासा प्रयत्न..

विटेकर 20/04/2017 - 16:57
वेल्लाभट, मी स्टेप अप चे आव्हान स्वीकारले .... फक्त मी स्टूलावर खाली-वर न करता थेट आमच्या बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो ! सोमवार - १७ एप्रिल ५ फेर्‍या २३६ गुणीले ५ = ११८० मंगळ्वार - १८ एप्रिल ६ फेर्‍या = १६५२ बुधवार १९ एप्रिल ५ फेर्‍या = ११८० गुरुवार २० एप्रिल ४ फेर्‍या = ९४४ (आज संध्याकाळी पण करीन असे आता तरी म्हणतो ) वजनावर मी लक्ष ठेवले नाही अजून पण आता ठेवीन. ०७ जूनला माझा ५० वा वाढदिवस आहे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे , हे माझे टार्गेट आहे ! ( तो वर्किन्ग डे आहे , त्या ऐवजी जवळच्या रविवारी) आपला पण कायप्पा समूह करु , माझा क्रमांक - ९८८१४७६०२०

In reply to by विटेकर

बिल्डिन्गच्या पायर्‍या चढतो .. -१ ते १२ मजले संथ गतीने चढतो आणि लिफ्टने खाली येतो ! एका चक्कर मध्ये २३६ पायर्‍या होतात . तिसर्‍या चक्करला घाम गळायला लागतो आणि सहाव्या चक्करला बनियन पिळता येतो !
दंडवत स्वीकारा.__/\__

In reply to by विटेकर

वेल्लाभट 21/04/2017 - 08:34
विटेकर काका ते समूह वगैरे ठीक आहे पण
हे त्या दिवशी ५० फेर्‍या ( सकाळी २५ आणि संध्याकाळी २५ ) असा मानस आहे
हे जरा टू मच होईल. प्लीज जरा दमाने घ्या असा सल्ला देतो. आणि दररोज इतकं जास्त नको. एक दिवसाची गॅप ठेवलीत तर बरं. तुम्ही करु शकताय, करताय हे भारीच आहे पण अति नको. शेवटी सांधे पण सांभाळायचेत आपल्याला. तरीही, कीप ईट अप ! असं म्हणेनच. पण इतकंही नको.

In reply to by वेल्लाभट

विटेकर 21/04/2017 - 10:58
त्यात दोन गोष्टी आहेत १. मी जिना फक्त चढतो .. उतरताना लिफ्ट वापरतो , त्यामुळे घुडग्यांवर अनावश्यक ताण येत नाही २. मी अगदी सावकाश जिना चढतो , धाप लागू देत नाही, पण हृद्याचे ठोके नक्की वाढत असतील. ३. दररोजची वाढ अगदी थोडी ... ४-५ मजले ! आज सात फेर्‍या केल्या !

In reply to by विटेकर

राघवेंद्र 21/04/2017 - 00:57
-१ ते १२ मजले संथ गतीने चढतो
हे एकदम अशक्य आहे. मी हे कधीच करू शकेल असे वाटत नाही. तुमच्या टार्गेट साठी शुभेच्छा !!!

विटेकर 20/04/2017 - 17:03
कोणती घेऊ ? महाविद्यालयानंतर गेली ३० वर्षे कसलीच सायकल चालवली नाही. पुण्याच्या रहदारीत चालवायची आहे, जेव्हा एकटा बाहेर पडेन आणि थोडा वे़ळ हाताशी असेल तेव्हा तेव्हा सायकल चलविण्याचा मानस आहे .

विटेकर 25/04/2017 - 12:22
२१ एप्रिल - ७ फेर्‍या २२ एप्रिल - ११ फेर्‍या - शनिवारी सुट्टी होती ... ५० फेर्‍या ( एकवेळी २५ ) साठी सराव ! २३ एप्रिल - ६ फेर्‍या २४ एप्रिल - दांडी २५ एप्रिल - ६ फेर्‍या

In reply to by वेल्लाभट

विटेकर 10/05/2017 - 16:08
तोपर्यन्त इथेच लिवतो ३ मे - ४ फेर्‍या ४ मे - त्रिवेन्द्रमला गेलो होतो , मन्दीर ते हाटेल चालत आलो , साडे तीन किमि.. घाम अने घाम आने घाम , साला घामाने शर्ट आणि प्यान्ट पण ओली ! उगाचच लै व्यायाम केल्यागत वाटले ५ मे - पद्मनाभ स्वामी मन्दिराला २ चकरा .. लैच घाम्यजलो ६ मे - रात्री उशीरा घरी पोचलो .. सकाळी उठून हादडून पुन्हा झोपलो .. दुपारी दोन वाजता अंघोळलो .. व्यायाम ईल्ले ७ मे - सहा चकरा ८ मे - पाच चकरा ९ मे - दांडी १० मे म्हन्जे आज पाच चकरा
नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. या उपक्रमाद्वारे दर महिन्याला एक नवीन मिपाकर आपली 'व्यायामगाथा' घेऊन आपल्याला भेटायला येत राहील. या महिन्यात व्यायामाचा अनुभव सांगत आहे "इरसाल कार्ट" वाडा सारख्या एका अर्थाने दुर्गम भागात राहून धावण्याला सुरूवात करून आणि एकट्यानेच परंतु कमालीच्या सातत्याने धावत राहून व नितांतसुंदर फोटो टाकून इरसाल कार्ट्याने ग्रुपवरच्या सर्व सायकलवीरांना रोज इनो घ्यायला लावले आहे.

स्त्रीयांचे निवडस्वातंत्र्य आणि भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद २१

माहितगार ·

गामा पैलवान 09/03/2017 - 13:13
माहितगार, यावर कसली चर्चा अपेक्षित आहे ते नीटसं उमगलं नाही. इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे का? तुमच्या कार्यास लाख लाख अभिवादने! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 09/03/2017 - 13:43
इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे हे खरेच अहे- माझा वेळ वाचतो. तो अनुवाद तसा मोठा नाही मीही करु शकलो असतो, पण या निमीत्ताने इतरांनाही विषयाचा जवळून परिचय करुन घेण्याची संधी मिळते असे वाटते. जनातलं मनातलं म्हणजे लेख सदर आहे, चर्चा केलीच पाहीजे असे काही नाही न्यायालयीन निकालांचे दुव्यांचा परिचय करवणे हा ह्या धाग्याचा मुख्य उद्देश . अर्थात चर्चेसाठी यात विषय शोधायचे असतील तर बरेच आहेत. कायदा अथवा निकालाचे परिच्छेद खरेतर चार-पाचदा पण किमान दोन - तीनदा वाचल्या शिवाय त्यातील बारकावे कळत नाहीत. तुम्ही चर्चेचा विषय काढलाच आहे तर माझ्या मता प्रमाणे प्रथम दर्शनीतरी, परिच्छेदातील स्त्रीचे निर्णय स्वातंत्र्य दिपीका पदुकोण च्या जाहीरातीतल्या प्रमाणे पुर्ण नसले तरी 'मेरी मर्जी'च्या बरेच जवळ जाते. हे लक्षात घ्या की व्याप्ती वाढताना केवळ अविवाहीतेचाही नाहीतर मानसिक दृष्ट्या अपंग स्त्रीचाही मातृत्वाचा अधिकार मान्य केला गेल्याचे निकालांमधून दिसतेच आणि अशा प्रसंगी स्त्रीला पालक नसतील तर सरकार पालनकर्ता आहे. कुटुंब नियोजन विषयक धोरणॅ बनवताना राज्य आणि केंद्र सरकारला हे निर्णय लक्षात घ्यावे लागणार आहेत. तिसरे; विवाहीत स्त्रीलासुद्धा मुल हवे आही की नको; तसेच लैंगिक संबंध नाकारण्याचा अधिकार अधोरेखीत होतोच आहे. शिवाय बर्थ कंट्रोल मेथड नाकारावयाचाही अधिकार मिळतो आहे. आता यात तिच्या जोडीदाराचे मत वेगळे असेल जसे की जोडीदाराला (नवर्‍यास) मुल नको आहे बर्थ कंट्रोल मेथड वापरावयाची आहे तर त्याच्या अधिकारांचे काय ? या विषयातील मतभिन्नतेसाठी त्याला कदाचित घटस्फोट मागावे लागतील का आणि मग घटस्फोटांचे प्रमाण वाढू शकेल का ? हे दुसर्‍या बाजूचे भिविष्यातील मुद्दे झाले. पण स्त्रीयांच्या दृष्टीने वरचा पॅरेग्राफ भारतीय समाजात सध्या उपलब्ध निवड स्वातंत्र्या पेक्षा अधिक निवडस्वातंत्र्याची ग्वाही देत आहे हे निश्चितपणे वाटते अर्थात मी लेखाच्याच सुरवातीस म्हटले आहे स्वातंत्र्य हे संस्कृतीसिद्ध असते, स्वातंत्र्याचा निर्वेध लाभ होण्यासाठी कुटुंब समाज सरकार न्यायालये या सर्वांची साथ लागतेच.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 09/03/2017 - 13:53
वरचा परिच्छेद वाचताना केवळ बहुसंख्यकच स्त्री डोळ्यापुढे ठेऊ नका, अल्पसंख्यांक स्त्रीयांच्याही अधिकाराच्या व्याप्तीत एकसारखी वाढ आहे आणि त्यांच्या बाबतीतील कायद्यांना वेगळ्या भुमिकेतून पहाण्याची संधी न्यायालयांना हा परिच्छेद देतो (असे माझे मत).

माहितगार 10/03/2017 - 15:20
काल का परवा संसदेने पगारी मॅटर्निटी रजा कालावधी १२ आठव्ड्यावरुन २६ आठवडे केला म्हणजे जवळपास ३ महिन्यावरुन ६ महिन्यावर आणला आहे. न्यायालयाचा वरचा निर्णय प्रायव्हसीचा आणि निवडीचा अधिकारही देते, मग स्त्री कर्मचार्‍यास नव्यानेच जॉब दिला जाताना -किंवा समजा एखाद्या नटीला काम दिले जाते आहे- एम्ल्पॉयमेंट अ‍ॅग्रीमेट मध्ये प्रेग्नंसी डिस्क्लोजर किंवा नॉन प्रेग्नंसी क्लॉज एम्प्लॉयरला कितपत ठेवता येऊ शकेल ? कारण रजेचा कालावधी ६ महिन्यांपर्यंत गेला आहे. म्हणजे अगदी एम्प्लॉयमेंट घेताना डिसक्लोज नाही केले नौकरी हातात घेतली आणि लगेच ६ महिने गायब हेही एम्प्लॉयरला त्रासदायक होऊ शकते का ?

एमी 05/07/2017 - 09:23
अजून एक बातमी http://indianexpress.com/article/india/supreme-court-allows-abortion-of-26-week-old-foetus-cites-medical-report-4734214/ खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.

In reply to by एमी

गामा पैलवान 05/07/2017 - 11:39
अॅमी, सरसकट भ्रूणहत्या होऊ नयेत म्हणून न्यायालयाने घातलेली मर्यादा मलातरी उचित वाटते. प्रस्तुत बाब अत्यंत दुर्मिळ आहे असं वाटतंय. त्यामुळे २४ आठवड्यांच्या पलीकडल्या गर्भपातास न्यायालयाची अनुमती घ्यायला हवीये. आ.न., -गा.पै.

In reply to by एमी

माहितगार 05/07/2017 - 12:30
तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी मिपाचर्चेत भारतीय खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वकीलांचा भरणा असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. कायदेच अधिक व्यवस्थीत असतील आणि लोक पाळत असतील तर न्याययंत्रणा आणि लोकांवरचा ताण कमी राहील. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही. लेटेस्ट बातमी आणि निकाल वाचले नाहीत पण समतोल साधत अधिक लवचिकतेच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सध्याच्या कायद्यात किरकोळ बदल करण्याचे सुचवले असल्याचे आठवते. अर्थात कायदे विषयक सुधारणा प्रत्यक्षात कायदे मंडळ आणि शासनाची जबाबदारी आहे. कायदेच अधिक लॉजीकल असतील तर न्याय यंत्रणेवरचा ताण आणि नागरीकांवरचाही आपसूकच कमी होण्यास मदत होते. पण प्रत्यक्षात कायदे मंडळातील प्रतिनिधी लोकभावनेवर अवलंबीत्व केला खोलात जाऊन कायदे आणि परीणाम अभ्यासतील 'लॉजीक' व्यवस्थीत लावतील याची गॅरंटी नसते. सहसा वरीष्ठ सभागृहाने कायदे अधिक न्याहाळून बारकावे तपासून सुधारणा सुचवव्यात अशी अपेक्षा असते. पण राज्यसभा खासदारसुद्धा कायद्यांच्या मसुद्यांवर लक्ष केंड्रीत करण्या पेक्षा, लोकसभा खासदारांच्या मागोमाग अधिकतम वेळ राजकीय कुरघोडीवर खर्च करताना दिसतात. असो.

In reply to by एमी

उदय 13/07/2017 - 12:59
खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.
असहमत. सरकार आणि कोर्ट The Medical Termination Of Pregnancy Act, 1971 नुसार निकाल देत आहे आणि "स्पेशल केस" म्हणून. २० आठवड्यानंतर गर्भपात केला तर जिवाला धोका आणि/किंवा भ्रूणहत्या होतील म्हणून कदाचित असा कायदा केला असेल. जर कुणाला Medical Termination Of Pregnancy Act, 1971 पटत नसेल, तर नियमानुसार कायदा बदलून घ्यावा.

उदय 13/07/2017 - 12:51
Meera Santosh Pal And Ors vs Union Of India And Ors on 16 January, 2017 या केसमध्ये खरा मुद्दा आहे seeking directions to the respondents to allow her to undergo medical termination of her pregnancy. माझ्या मते, वरील केसमध्ये अनुच्छेद २१ चा संबंध बळंबळं आणला आहे, खरा मुद्दा Medical Termination of Pregnancy Act, 1971 आहे. या केसमध्ये कोर्टात जायची वेळ आली कारण "The MTP Act, 1971" नुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. जर एखाद्या डॉक्टरने तसा प्रयत्न केला तर कदाचित त्याच्यावर खटला होईल, कदाचित शिक्षा पण होईल किंवा मेडिकल लायसेन्स पण रद्द होईल, अशी परिस्थिती असताना २० आठवड्यानंतर कुणी डॉक्टर तयार पण होणार नाही. त्यामुळेच कोर्टात जावे लागले, असे सत़्कृतदर्शनी दिसत आहे. मूळ निकाल हा आहे: The crucial consideration in the present case is whether the right to bodily integrity calls for a permission to allow her to terminate her pregnancy. The report of the Medical Board clearly warrants the inference that the continuance of the pregnancy involves the risk to the life of the pregnant woman and a possible grave injury to her physical or mental health as required by Section 3 (2)(i) of the Medical Termination of Pregnancy Act, 1971. Though, the pregnancy is into the 24th week, having regard to the danger to the life and the certain inability of the fetus to survive extra uterine life, we consider it appropriate to permit the petitioner to terminate the pregnancy. The overriding consideration is that she has a right to take all such steps as necessary to preserve her own life against the avoidable danger to it. to preserve her own life => हे अनुच्छेद २१ नुसार आहे. थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर गर्भपात करत नाहीत कारण ते जिवाला धोकादायक असते, म्हणून बहुधा बंदीचा नियम करण्यात आला आहे. माझ्या मते डॉक्टर जास्त सविस्तर सांगू शकतील.

सुबोध खरे 13/07/2017 - 19:30
१९७१ चा गर्भपाताचा कायदा आला त्यावेळेस सोनोग्राफी सारखी आधुनिक निदान तंत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे गर्भाचे वय अचूक पणे सांगणे शक्य नव्हते. त्यात असंख्य स्त्रियांची पाळी अनियमित असते बऱ्याच स्त्रियांना आपली पाळी नक्की केंव्हा आली ते सांगता येत नसे. अनेक कुमारी माता आपले दिवस गेले हे लपवत असत ( आजही लपवतात). जोवर पोट दिसू लागते तोवर बरीच वेळेस उशीर झालेला असतो. गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable) पूर्वी कुमारी माता आणि मतिमंद किंवा बलात्कारित स्त्रिया यांचा बेकायदेशीर गर्भपात केल्यावर अशी परिस्थिती उद्भवत असे कि मुलगी पाच किंवा सहा महिने गरोदर आहे सांगते म्हणून गर्भपात केला तर जन्माला आलेले मूल हे स्वतः श्वासोच्छवास करून जगात जिवंत राहत असे मग अशा मुलाला प्रत्यक्ष इतर उपायाने मारणे आवश्यक होते. हा प्रत्यक्ष खून/ हत्याच आहे. अशी परिस्थिती कायदेशीर गर्भपात केल्यावर उद्भवू नये म्हणून एक सुरक्षित कालावधी म्हणून कायद्यात २० आठवड्याची मुदत दिलेली होती(असावी) वरील दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यावर गर्भपाताची २० आठ्वड्यापर्यंत ठेवलेली मुदत हा त्यावेळेस केलेल्या कायद्याप्रमाणे (१९७१) बरोबर होती असे वाटते. आता (४६ वर्षानंतर) सोनोग्राफीमुळे मुलाचे अचूक वय १ आठवड्याच्या फरकाने सांगता येते. शिवाय इतर अनेक रक्ताच्या चाचण्या उपलब्ध आहेत ज्यामुळे गर्भाची फुप्फुसे प्रगल्भ(lung maturity) झाली आहेत काय हे ठरवता येते. या मुळे गर्भपात केलेला गर्भ स्वतः हून जिवंत राहू शकेल काय हे सांगणे आता सहज शक्य आहे. दुर्दैवाने २० आठवड्यापर्यंत गर्भाचे सर्वच अवयव पूर्णतः विकास पावत नाहीत त्यामुळे काही जन्मजात व्यंगे ही त्यांनतर निर्माण होतात किंवा वाढत जातात शिवाय मुलामध्ये निर्माण होणारी सर्वच्यासर्व जन्मजात व्यंगे किंवा आजार हे २० आठवड्यापर्यंत खात्रीशीररित्या निदान करता येतेच असे नाही. कारण तोवर एकतर गर्भाची वाढ आणि विकास पूर्ण झालेला नसतो आणि गर्भाचा आकार लहान असल्यामुळे. (साधारण २० आठवड्याला गर्भाची लांबी ५ ते ६ इंच असते) काही व्यंगे दिसत नाहीत यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत. कारण या कालावधीपर्यंत निर्माण झालेली किंवा निदान करण्यायोग्य जन्मजात व्यंगें तरी टाळता येतील. याच्या पेक्षाजास्त पुढे गर्भपात केल्यास मूल स्वतःहुन जिवंत राहण्याची शक्यता वाढत जाते आणि अशा मुलाचा जीव घेणे म्हणजे हत्या होईल म्हणून २४ आठवडे हि मर्यादा ठेवली आहे. या कालावधी नंतरहि गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही. जाता जाता-- गर्भाचे लिंग हे सोनोग्राफीमध्ये १४-१५ आठवड्यालाच समजू शकते त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून कायद्याची मर्यादा २० आठवड्यापर्यंत ठेवली यात तथ्य नाही असे वाटते. मुळात १९७१ साली हा कायदा केला तेंव्हा सोनोग्राफी अस्तित्वातच नव्हती

In reply to by सुबोध खरे

एमी 13/07/2017 - 23:20
प्रतिसाद दिल्याबद्दल अतिशय आभार डॉक _/\_ मला महत्वाचे वाटलेले मुद्दे + काही शंका: १९७१ चा गर्भपात कायदा अस्तित्वात आला तेव्हा • गर्भाचे वय अचूकपणे सांगणे शक्य नव्हते • गर्भाचे लिंग अचूकपणे सांगणे शक्य नव्हते === आता जी सोनोग्राफी मशीन आहेत त्याचा वापर करून • गर्भाचे वय नक्की कळते • गर्भाचे लिंग हे १४-१५ आठवड्यालाच समजू शकते. • त्यामुळे सध्याच्या २० आठवडे मुदतीचा स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून का-ही-ही उपयोग नाही! === गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable) >> हे बोल्ड इटालीक्स अंडरलाइन वगैरे करायला हवे. काही अतिशहाणें २० आठवड्याचा गर्भ viable असतो सांगत फिरतात! बादवे मी मआंजावरच वाचल्यासारखं वाटतंय की फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का?? === काही जन्मजात व्यंगे ही २० आठवड्यानंतर निर्माण होतात किंवा वाढत जातात. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत. २४ आठवडयानंतरही गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही. >> काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय? भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना?

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 09:57
भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना? बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. त्यामुळे पाळी चुकल्यास मोजलेले आठवडे बरोबर असतीलच असे नाही. दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. त्यामुळे या परिस्थितीत गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? या स्तव हि ४ आठवड्याचा सुरक्षा कालावधी ( margin of safety) ठेवलेला आहे.

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 10:09
फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का?? फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना पण श्वास घेऊ शकेल. २८ आठवड्या अगोदर फुप्फुसे प्रसारण पावण्यासाठी त्यात असणारा द्रव हा तयारच होत नाही त्यामुळे अशा गर्भाची फुप्फुसे कृत्रिम श्वासोच्छवास( ventilator) लावूनही शरीराला प्राणवायूचा पुरवठा करू शकत नाहीत. हा द्रव तयार झाला तरीही मूल श्वासोच्छवास करू शकते परंतु स्वतःला गरम ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला शरीरातूनच काढावी लागल्याने त्याची वाढ होत नाही म्हणून असे मूल श्वास स्वतः घेत असेल तरी गरम काचेच्या पेटित ठेवले तर त्याच्या ऊर्जेचा अपव्यय होत नाही आणि ते आईच्या पोटात असलेल्या परिस्थितीप्रमाणे झपाट्याने वाढू शकते. लक्षात घ्या ६० किलोच्या आईला दीड ते दोन किलोच्या गर्भाला "आपल्या शरीरात" गरम ठेवण्यासाठी(३७'से) फारसे कष्ट पडत नाहीत पण तेच २० मिली जठराची क्षमता असलेल्या गर्भाला प्यायलेल्या दुधातून ऊर्जा निर्माण करून स्वतःला गरम ठेवण्यात फार कष्ट होतात. म्हणून अशी कमी वजनाची/ कालावधीची मुले रुग्णालयाच्या बाहेर दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे).

In reply to by एमी

एमी 14/07/2017 - 16:36
डॉक, दोन्ही प्रतिसादांना एकत्रित उप्र: बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. >> हम्म. तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत === दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. >> च्यक च्यक झोल आहे की ही पद्धत!! 25-26चा ठरवला गेलेला गर्भ 28चा असू शकतो किंवा 23चा असू शकतो. आईची उंची किती आहे त्यावर अवलंबून... मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत?? === गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन. === फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना.…......... ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे). >> पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!!

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 19:03
ऍमी ताई तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत लग्न झाल्यावर सात वर्षे पाळी न आलेली मग औषधोपचारा करून एक मुलगा झाल्यावर परत ८ वर्षे पाळी न आलेली ३७ वर्षाची पहाडी( उत्तरांचली) स्त्री मी पाहिली आहे. पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते. मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत?? पाच फूट दोन इंचाच्या स्त्रियांचे वजन ४५ते ७५ (अधिक) कितीही असते मग त्या स्त्रीच्या उंचीचा इनपुट काय द्यायचा. दुसरी गोष्ट जन्माला न आलेल्या गर्भाची उंची १३-१४ आठवड्यानंतर अचूक मोजणे अशक्य असते याचे कारण गर्भाने मन वर खाली केली किंवा पाठीचा कणा वाकवला तर उंचीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो त्यामुळे या कालावधी नंतर बाळाचे वाढ (आणि वजन) मोजण्यासाठी डोक्याचा घेर पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो. आपल्या स्वतःच्या दोन हाताच्या अंगठ्यांचे ठसे जर जुळत नाहीत तर दोन स्त्रिया किंवा त्यांच्या गर्भात फरक मोठ्या प्रमाणावर असू शकतो. ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः श्वास घेत असलेल्या बाळाचे काय करायचे?. आईलाच द्यायला लागेल. ज्या आईला हे मूळ नकोच आहे ती काय करते ? कुठे तरी संडासच्या मागे गटारात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून चालती होते. अशी अनेक बालके जगली वाचली तर शेवटी अनाथाश्रमात पोहोचतात. यात मानवाधिकार फार लांब राहतो. पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!! सगळ्याच मुलांना इन्क्युबेटर लागतो असेहि नाही किंवा ती मुले मग निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडतात. अशा बालकांना इन्क्युबेटर न देता मरु द्यायचे हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे. एक उदाहरण म्हणून दुसऱ्या दिवशी फाशी दिल्या जाणारया गुन्हेगाराला जर आज हृदय विकार आला तर तुरुंगातील डॉक्टरने त्याचा जीव वाचवणे हे त्याचे कर्तव्य आहे. नाही तरी तो उद्या मरणारच होता मग आज मेला तर काय फरक पडतो हा विचार डॉक्टरनी करायचा नसतो. २४ आठवड्यपर्यंत गर्भपातास परवानगी द्यावी असे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे याची कारणे मी सांगितली. किती कालावधी पर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे हे समाजानेच( कायदे पंडित आणि लोकप्रतिनिधी) ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/07/2017 - 20:12
ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे.
ह्या तत्वाचाही अ‍ॅमी ताईंना विसर पडत असावा अथवा ते त्या गांभिर्याने लक्षात घेत नसाव्यात.

In reply to by सुबोध खरे

एमी 15/07/2017 - 03:22
पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते. >> हम्म. === "यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते" या वाक्यांवरून मला वाटलं कि फक्त आईची आणि गर्भाची उंची मोजून त्यावरून गर्भाचे वय ठरवतात. "डोक्याचा घेर+पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात" म्हणजे मला वाटले त्यापेक्षा जास्त गुंतागुंत आहे. आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो. >> हम्म. म्हणजे अजूनही गर्भचे वय तंतोतंत कळत नाहीच. === जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः........ यात मानवाधिकार फार लांब राहतो. >> 24 आठवड्यानंतर कायदेशीर गर्भपात करता येतात त्या देशांत काय करतात ते शोधायला हवे. नकोशी मुलं कुठेतरी सोडून देणे हे पूर्वपार चालत आले आहे. अनाथाश्रम वगैरे आत्ताआत्ता 2-300 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातदेखील युद्ध किंवा दुष्काळ चालू असेल तर मुलं मरून जायची. आणि त्यांना मरू द्यायचे. पर्याय काय आहे? मूळ प्रश्न हा आहे कि पालकांनाच नको असलेल्या मुलांची जबाबदारी समाजाने घ्यावी का? माझं उत्तर घेऊ नये. त्यातपरत biologically disadvantageous स्थितीत असल्याने यात स्त्रीच अडकते. मग तिने ती जबाबदारी घ्यावी का? समाजाने ती जबाबदारी तिच्यावरच लादावी का? लादु नये. गर्भपात किंवा नवजात मूल कुठेतरी सोडून देणे हे कायद्याने गुन्हा असावे का? असू नये. काही दिवसापूर्वी यासगळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणारा एक छान लेख वाचला होता त्याची लिंक शोधते. === हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे. >> हे आवडले.

In reply to by एमी

उपाशी बोका 15/07/2017 - 02:46
गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.
अतिशय असंवेदनशील प्रतिसाद

उदय 14/07/2017 - 00:04
काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय?
कुठल्या देशात असा नियम आहे? आणि तो "रेग्युलर" नियम आहे की "स्पेशल केस"मध्येच वापरायचा नियम आहे? २० आठवडे योग्य की २४ आठवडे योग्य, २४ आठवडे चालेल मग २६ का नको किंवा ३० का नको, या वादात पडत नाही. पण इतकी माहिती आहे की थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर सहसा गर्भपात करत नाहीत, कारण तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असतो. अधिक माहितीसाठी: https://en.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy

In reply to by उदय

एमी 14/07/2017 - 06:08
https://en.m.wikipedia.org/wiki/Abortion_in_Canada Abortion in Canada is legal at all stages of pregnancy[1] and is governed by the Canada Health Act .[2] While some non-legal obstacles exist, Canada is one of only a few nations with no legal restrictions on abortion. [3][4] Regulations and accessibility vary between provinces. [5] Prior to 1969 all abortion was illegal in Canada, the Criminal Law Amendment Act, 1968-69 introduced by Pierre Trudeau 's Liberal government legalized abortion as long as a committee of doctors signed off that it was necessary for the physical or mental well-being of the mother. In 1988, the Supreme Court of Canada ruled in R. v. Morgentaler that the existing laws were unconstitutional and struck down the 1969 law. The then governing Progressive Conservatives attempted, but failed, to pass a new abortion law, and since then Canada has had no criminal laws governing the subject, and abortion is a decision made by a woman with her doctor. Without legal delays, most abortions are done at an early stage.

In reply to by एमी

माहितगार 14/07/2017 - 12:36
कॅनडाने हे टोक ते ते टोक गाठलेले दिसते. स्पेसिफीक कायदे बनवण्याची जबाबदारी संसदेची असली तरी भारतीय घटनेचा अनुच्छेद २१ अधिक चांगला समतोल साधण्यास मदत करेल असे वाटते कारण जेव्हा नवजात प्रेग्नंसी व्हाएबल असेल तेव्हा अनुच्छेद २१ त्याच्या जिवनाचे रक्षण करण्यासही आपोआप सांगतो; त्यामुळे भारतीय कायद्यात व्हाएबलीटीच्या मुद्यावर (आणि डॉ. खरे म्हणतात तसे नवे तंत्रज्ञान प्रगती लक्षात घेऊन) काही अजून सुधारणा केल्या जाऊ शकण्यास वाव असावा कॅनेडीअन टोक ही गाठले जाईल असे वाटत नाही. भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते पण भारतात आयर्लंड स्टाईल धार्मिक दृष्टीकोणाचा दबाव कमी आहे. तर युरोमेरीकेत स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कमी असली तरी धार्मिक दबाव ते 'टोकाचे फेमिनीस्ट' वादात कायदा हेलकावे घेत राहत असावा.

In reply to by माहितगार

एमी 14/07/2017 - 16:37
कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय. तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी. === भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते?? आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल?? बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??

In reply to by एमी

माहितगार 14/07/2017 - 18:09
कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय. तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी.
हा टोकाचा फेमिनीझम आहे ? ते काही असो, भारतीय राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकारांचा लाभ अधिक सयुक्तीकपणे देण्यास भारतीय न्यायसंस्था राजी असली तरीही, मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकार केवळ स्त्रियांसाठी राखीव नाही आणि भारतीय घटनेतील मुलभूत अधिकार अटींसह येतात ते अमर्याद नसतात हे इथे लक्षात घेणे प्रॅक्टीकल असावे. reproductive choices ची निवड आणि fully grown child ला owe करणे या भिन्न बाबी असाव्यात. owe हा शब्द दास्यत्व आणि मालकी या पातळीवर तर पोहोचत नाही ना या बद्दल revisit करण्याची गरज असावी. एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते. स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ?
ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.
निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? अनिर्बंध गर्भपाताच्या स्वातंत्र्याने कितीसे लोकसंख्या नियंत्रण होईल ? एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो.

In reply to by माहितगार

एमी 15/07/2017 - 05:25
टोकाचा काय हा तर फेमिनिझमदेखील नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy इथून गर्भपात करण्यास उशीर होण्यामागची कारणे: • 71% Woman didn't recognize she was pregnant or misjudged gestation • 48% Woman found it hard to make arrangements for abortion • 33% Woman was afraid to tell her partner or parents • 24% Woman took time to decide to have an abortion • 8% Woman waited for her relationship to change • 8% Someone pressured woman not to have abortion • 6% Something changed after woman became pregnant • 6% Woman didn't know timing is important • 5% Woman didn't know she could get an abortion • 2% A fetal problem was diagnosed late in pregnancy • 11% Other याखेरीज इतर जास्त गंभीर कारण असू शकतात उदा. http://www.misalpav.com/node/37743 किंवा तुम्ही धाग्यात दिलेली पहिली केस किंवा बोको हराम... प्रत्येक अनप्लानड प्रेग्नंनसी वेगळी. त्यामुळे एकचएक ब्लँकेट कायदा तिथे लावून चालत नाही. मग प्रत्येकीला कोर्टात धाव घ्यावी लागावी का? त्यात अजून होनार्या डिलेचे काय? === एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते. >> हे कुठून आलं मध्येच? === स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ? >> nice argument :)

In reply to by एमी

माहितगार 15/07/2017 - 08:01
Late_termination_of_pregnancy म्हणजे प्रलंबित गर्भपाता बाबत, स्त्रीच्या स्वतःच्या जिवास धोका निर्माण होणे अथवा वर डॉक्टर म्हणतात तसे नवजात गर्भातील दुर्धर व्याधी लक्षात येणे हि कारणे जस्टीफायेबल असू शकतात. आपण वर दिलेली बाकी सर्व यादी व्यक्तिगत अथवा सामाजिक आळशीपणाच्या जोडीस हलगर्जीपणाची उदाहरणे आहेत, इतरांच्या हलगर्जीपणाची शिक्षा श्वास घेऊ लागलेल्या नवजात अभ्रकास द्यावी असे वाटत नाही. आळशी आणि हलगर्जी लोकांना जेवढा जगण्याचा अधिकार आहे तेवढा नवजात अभ्रकासही असलाच पाहीजे किमानपक्षी जगात पहीला श्वास घेताना त्याने हलगर्जीपणा केला नाही अशा लोकांची या जगास नितांत आवश्यकता आहे त्यांना जगवलेच पाहीजे असे माझे मत आहे.

In reply to by माहितगार

एमी 15/07/2017 - 05:48
निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? >> काय कळले नाय. कोणत्याही स्त्रीने 20 आठवड्यानंतर गर्भपात करायचा नाही अशी निवड करण्याचे स्वातंत्र्य समाजाला किंवा सरकारला हवे; पण मग सांभाळा तुम्हीच ती मूलं अशी जबाबदारी दिली की ती त्या बाईवरच झटकावी हा कोणता न्याय?? === एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो. >> ऑ माझे मत म्हणजे माझेच मत असणंर ना?

In reply to by एमी

माहितगार 15/07/2017 - 08:34
कोणत्याही क्षेत्रात स्वतःच्या (आणि काही वेळा समाजाच्याही) अळशीपणातून आणि हलगर्जीपणातून निर्माण झालेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्याच लागतात. व्यक्ति अक्षम ठरली तर समाज अशा जबाबदार्‍या कमी जास्त यशस्वीतेने पार पाडतच असतो. वरील चर्चेतील काही अपवादात्मक शक्यता सोडल्या तर योग्य निर्णय घेण्यासाठी ५ ते ६ महिन्यांच्या कालावधी भरपुर झाला. वेळेत निर्णय न घेणे हि चुक आहे ती नवजात बालकाने त्याची किंमत मोजण्याचे कोणतेही कारण नाही. शिवाय प्रोक्रीएशनची मानसिक गरज केवळ स्त्रीयांना नसते ती पुरुषांनाही तेवढीच असते. अशी एक केस घ्या की विवाहीत दांपत्त्या पैकी स्त्रीने नवरा आवडलेला नसतानाही त्याच्या संपत्ती आणि उत्पन्नाकडे पाहून विवाह केला बाळंतपणात तिला उपरती ७ व्या महिन्यात म्हणजे उशीरा झाली आपल्याला हा नवरा काय आवडत नाही सध्याचे मूल पाडून आपण वेगळा नवा संसार थाटूया. पण नवरा महाशयांनी तर आपला पुर्ण जीव बाळ बाळंतीणीवर लावला आहे. विवाहच बाळ व्हावे म्हणून केला आहे. पहीले ५ महिने गर्भ श्वासच घेत नाही वगैरे कारणेही ठिक आहेत पण एक श्वास घेऊ लागलेल स्वतःच्या रक्ताच्या बाळावर आईने नसेल जिव लावला पण बापाने भावनीक जिव लावला असेही होऊ शकते. अशा केस मध्ये कायद्याने दिलेल्या वेळेत निर्णय न घेण्याची चुक कुणाची ? चुक स्त्रीची ती नवजात बालकाने आणि सोबत बापानेही भोगायची हा कोणता न्याय होऊ शकेल ? इतरांची मते वेगळी असू शकतात, पण एका बाबतीत माझे मत ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांशी अल्पसे जुळते, अगदी बलात्काराच्या केस मध्येही गुन्हेगारास शिक्षा द्यावी. ज्या बाळाचा काही गुन्हा नाही त्या बाळास किमान श्वास घ्यायला लागल्या नंतर शिक्षा देऊ नये. एक उदाहरण घ्या एका स्त्रीने असंबंधीत पुरुषाचे मुल दत्तक घेतले, होऊ नये पण दत्तक देणार्‍या बापाकडून स्त्रीचा मानभंग झाला. आता मानभंग झाला म्हणून दत्तक घेतलेले मूल मारुन टाकण्याचे समर्थन होईल का ? २० आठवड्यांच्या आधी निर्णय घेणे एक वेळ ठिक आहे कायदाही तशी परवानगी देतो. पण जगात नुकतीच उमलणारी कळी ६ व्या महिन्यानंतर खुडावी असे वाटत नाही. या बाबत संबंधित स्त्रीयांचेही समुपदेशन व्हावयास जागा असावी.

In reply to by एमी

भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते?? आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल?? बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??
मुद्दा कळाला नाही. स्त्री भ्रुण हत्या ही मुळात हत्या नाही हे म्हणण्याचं कारण समजु शकते. पण अशा हत्यांनी (किंवा गर्भपातांनी) काहीच फरक पडत नाही असे म्हणायचे आहे का? viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्‍या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? अगदी कॅनडातही गर्भपाताला काही आडकाठी नसली तरी गर्भपाताचे कारण आईची शाररिक अथवा मानसिक अवस्था हे असु शकते, गर्भ स्त्री आहे म्हणुन गर्भपातास परवानगी असेल असे वाटत नाही. असूही नयेच ना. आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात? सहज गुगल केले असता हा एक पेपर मिळाला. - https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1569153/ त्याचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट - In the absence of manipulation, both the sex ratio at birth and the population sex ratio are remarkably constant in human populations. Small alterations do occur naturally; for example, a small excess of male births has been reported to occur during and after war. The tradition of son preference, however, has distorted these natural sex ratios in large parts of Asia and North Africa. This son preference is manifest in sex-selective abortion and in discrimination in care practices for girls, both of which lead to higher female mortality. Differential gender mortality has been a documented problem for decades and led to reports in the early 1990s of 100 million “missing women” across the developing world. Since that time, improved health care and conditions for women have resulted in reductions in female mortality, but these advances have now been offset by a huge increase in the use of sex-selective abortion, which became available in the mid-1980s. Largely as a result of this practice, there are now an estimated 80 million missing females in India and China alone. The large cohorts of “surplus” males now reaching adulthood are predominantly of low socioeconomic class, and concerns have been expressed that their lack of marriageability, and consequent marginalization in society, may lead to antisocial behavior and violence, threatening societal stability and security. Measures to reduce sex selection must include strict enforcement of existing legislation, the ensuring of equal rights for women, and public awareness campaigns about the dangers of gender imbalance.

In reply to by पिलीयन रायडर

एमी 15/07/2017 - 05:59
कॅनडा चीन आणि व्हिएतनामधे गर्भपात on request होतो म्हणजे कारण विचारत नाहीत. viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? ....असूही नयेच ना. >> काय चूक काय बरोबर हे तुम्ही किंवा समाज कसे ठरवू शकता? ते पण जबाबदारी घेत नसताना... आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात? >> 15 ते 50 अशी साधारण 35 वर्ष स्त्री फरताईल असते जर ती सतत सलगपणे मुलं जन्माला घालत राहिली तर काय रेशो येतो स्त्री-पुरुष चा आणि गर्भनिरोधक साधन वापरून तोच रेशो कसा राहतो??

In reply to by एमी

एक मिनिट, तुमचा मुद्दा नक्की काय आहे? केवळ होणारे मुल "स्त्री" आहे म्हणुन कुणाला (कुणालाही हं.. आई किंवा वडील.. कुणालाही) त्या बाळाची जबाबदारी नको असणं आणि म्हणुन त्यांनी गर्भपात करवुन घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? वाटत असेल तर तसं का? मला फार उत्सुकता आहे स्त्री भ्रुण हत्या योग्य कशी काय असु शकते हे ऐकण्याची.. कुठल्याही अँगलने विचार केला तरी मला तुमचं म्हणणंच लक्षात येत नाहीये.. बाकी प्रश्न हा माणसाने पुरुष संततीच हवी म्हणुन स्त्री गर्भ पाडण्याचा असल्याने, त्यामुळे गुणोत्तर कसे बदलते आणि त्याचे परिणाम हा आहे. बाकी नैसर्गिक गर्भधारणेत हे गुणोत्तर कसे असते, प्राण्यांमध्ये कसे असते, गर्भनिरोधक वापरले तर कसे असते हे प्रश्न मला इथे गैरलागु वाटतात. कारण लिंग तपासुन केवळ स्त्री गर्भ पाडल्याने हे गुणोत्तर बदलते , त्याचे अनेक अनिष्ट सामाजिक परिणाम आहेत आणि म्हणुनच लिंगनिदानावर बंदीचा कायदा आहे. हे इतकं स्पष्ट आहे की ह्यात नक्की कशावर चर्चा करायची हेच कळालेले नाही. तुम्ही इतर परिस्थितींमध्ये येणार्‍या गुणोत्तराची तुलना करण्याचा प्रयत्न करताय पण तो खरंच गरजेचा आहे का? लिंगाधारित गर्भपाताचे इतके ढळढळीत परिणाम समोर असताना... https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion त्यातही हे वाचा - https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion#Societal_effects

In reply to by उदय

एमी 15/07/2017 - 03:29
वरील विकी लिंक मधूनच England and Wales: In 2015, 8% of abortions occurred after 12 weeks; 0.1% occurred at or over 24 weeks. >> at or over Because the Centers for Disease Control and Prevention's annual study on abortion statistics does not calculate the exact gestational age for abortions performed past the 20th week, there are no precise data for the number of abortions performed after viability. [18] In 1997, the Guttmacher Institute estimated the number of abortions in the U.S. past 24 weeks to be 0.08%, or approximately 1,032 per year. >> past 24 weeks Some countries, like Canada, China (Mainland only) and Vietnam have no legal limit on when an abortion can be performed. >> no legal limit

सुबोध खरे 14/07/2017 - 19:12
कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल) पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे आणि त्यातील कॅथॉलिक पंथाचे लोक गर्भपाताचे अत्यंत कडवे विरोधक असतात. त्यामुळे बऱ्याच पाश्चात्य देशात गर्भपाताला मोठ्या प्रमाणावर विरोध करणारे लोक आहेत. अशा स्त्रियांची सोनोग्राफी करताना गर्भामध्ये व्यंग असेल तरी या स्त्रिया गर्भपात करून घेत नाहीत आणि ईश्वराने अशा "विशेष"मुलाची काळजी घ्यायला मला मुद्दाम "निवडले आहे" असे मानून त्याला जन्म देतात आणि आयुष्यभर त्या बालकाला स्वतःला आणि त्यांच्या नंतर त्या विशेष बालकाच्या भाव बहिणींवर एक जबाबदारी चे ओझे टाकले जाते. https://www.usnews.com/news/best-countries/articles/2016-02-08/10-countries-where-abortion-is-illegal-under-most-circumstances

In reply to by सुबोध खरे

एमी 15/07/2017 - 06:21
कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल) >> माझ्या कालच्या 6.08 am आणि आजच्या 3.29 am च्या प्रतिसाद मध्ये संदर्भ मिळेल. === पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे ......जबाबदारी चे ओझे टाकले जाते.>> हा तर अजूनच झोल आहे. केवळ बर्डेन. सध्या चार्ली गार्डच्या बातम्या चालू आहेत त्यात पोप आणि trump पण सहभागी झालेत https://en.m.wikipedia.org/wiki/Charlie_Gard_treatment_controversy

गामा पैलवान 09/03/2017 - 13:13
माहितगार, यावर कसली चर्चा अपेक्षित आहे ते नीटसं उमगलं नाही. इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे का? तुमच्या कार्यास लाख लाख अभिवादने! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 09/03/2017 - 13:43
इंग्रजी परिच्छेदांचे भाषांतर/अनुवाद करण्यासाठी सहाय्य हवं आहे हे खरेच अहे- माझा वेळ वाचतो. तो अनुवाद तसा मोठा नाही मीही करु शकलो असतो, पण या निमीत्ताने इतरांनाही विषयाचा जवळून परिचय करुन घेण्याची संधी मिळते असे वाटते. जनातलं मनातलं म्हणजे लेख सदर आहे, चर्चा केलीच पाहीजे असे काही नाही न्यायालयीन निकालांचे दुव्यांचा परिचय करवणे हा ह्या धाग्याचा मुख्य उद्देश . अर्थात चर्चेसाठी यात विषय शोधायचे असतील तर बरेच आहेत. कायदा अथवा निकालाचे परिच्छेद खरेतर चार-पाचदा पण किमान दोन - तीनदा वाचल्या शिवाय त्यातील बारकावे कळत नाहीत. तुम्ही चर्चेचा विषय काढलाच आहे तर माझ्या मता प्रमाणे प्रथम दर्शनीतरी, परिच्छेदातील स्त्रीचे निर्णय स्वातंत्र्य दिपीका पदुकोण च्या जाहीरातीतल्या प्रमाणे पुर्ण नसले तरी 'मेरी मर्जी'च्या बरेच जवळ जाते. हे लक्षात घ्या की व्याप्ती वाढताना केवळ अविवाहीतेचाही नाहीतर मानसिक दृष्ट्या अपंग स्त्रीचाही मातृत्वाचा अधिकार मान्य केला गेल्याचे निकालांमधून दिसतेच आणि अशा प्रसंगी स्त्रीला पालक नसतील तर सरकार पालनकर्ता आहे. कुटुंब नियोजन विषयक धोरणॅ बनवताना राज्य आणि केंद्र सरकारला हे निर्णय लक्षात घ्यावे लागणार आहेत. तिसरे; विवाहीत स्त्रीलासुद्धा मुल हवे आही की नको; तसेच लैंगिक संबंध नाकारण्याचा अधिकार अधोरेखीत होतोच आहे. शिवाय बर्थ कंट्रोल मेथड नाकारावयाचाही अधिकार मिळतो आहे. आता यात तिच्या जोडीदाराचे मत वेगळे असेल जसे की जोडीदाराला (नवर्‍यास) मुल नको आहे बर्थ कंट्रोल मेथड वापरावयाची आहे तर त्याच्या अधिकारांचे काय ? या विषयातील मतभिन्नतेसाठी त्याला कदाचित घटस्फोट मागावे लागतील का आणि मग घटस्फोटांचे प्रमाण वाढू शकेल का ? हे दुसर्‍या बाजूचे भिविष्यातील मुद्दे झाले. पण स्त्रीयांच्या दृष्टीने वरचा पॅरेग्राफ भारतीय समाजात सध्या उपलब्ध निवड स्वातंत्र्या पेक्षा अधिक निवडस्वातंत्र्याची ग्वाही देत आहे हे निश्चितपणे वाटते अर्थात मी लेखाच्याच सुरवातीस म्हटले आहे स्वातंत्र्य हे संस्कृतीसिद्ध असते, स्वातंत्र्याचा निर्वेध लाभ होण्यासाठी कुटुंब समाज सरकार न्यायालये या सर्वांची साथ लागतेच.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 09/03/2017 - 13:53
वरचा परिच्छेद वाचताना केवळ बहुसंख्यकच स्त्री डोळ्यापुढे ठेऊ नका, अल्पसंख्यांक स्त्रीयांच्याही अधिकाराच्या व्याप्तीत एकसारखी वाढ आहे आणि त्यांच्या बाबतीतील कायद्यांना वेगळ्या भुमिकेतून पहाण्याची संधी न्यायालयांना हा परिच्छेद देतो (असे माझे मत).

माहितगार 10/03/2017 - 15:20
काल का परवा संसदेने पगारी मॅटर्निटी रजा कालावधी १२ आठव्ड्यावरुन २६ आठवडे केला म्हणजे जवळपास ३ महिन्यावरुन ६ महिन्यावर आणला आहे. न्यायालयाचा वरचा निर्णय प्रायव्हसीचा आणि निवडीचा अधिकारही देते, मग स्त्री कर्मचार्‍यास नव्यानेच जॉब दिला जाताना -किंवा समजा एखाद्या नटीला काम दिले जाते आहे- एम्ल्पॉयमेंट अ‍ॅग्रीमेट मध्ये प्रेग्नंसी डिस्क्लोजर किंवा नॉन प्रेग्नंसी क्लॉज एम्प्लॉयरला कितपत ठेवता येऊ शकेल ? कारण रजेचा कालावधी ६ महिन्यांपर्यंत गेला आहे. म्हणजे अगदी एम्प्लॉयमेंट घेताना डिसक्लोज नाही केले नौकरी हातात घेतली आणि लगेच ६ महिने गायब हेही एम्प्लॉयरला त्रासदायक होऊ शकते का ?

एमी 05/07/2017 - 09:23
अजून एक बातमी http://indianexpress.com/article/india/supreme-court-allows-abortion-of-26-week-old-foetus-cites-medical-report-4734214/ खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.

In reply to by एमी

गामा पैलवान 05/07/2017 - 11:39
अॅमी, सरसकट भ्रूणहत्या होऊ नयेत म्हणून न्यायालयाने घातलेली मर्यादा मलातरी उचित वाटते. प्रस्तुत बाब अत्यंत दुर्मिळ आहे असं वाटतंय. त्यामुळे २४ आठवड्यांच्या पलीकडल्या गर्भपातास न्यायालयाची अनुमती घ्यायला हवीये. आ.न., -गा.पै.

In reply to by एमी

माहितगार 05/07/2017 - 12:30
तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी मिपाचर्चेत भारतीय खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वकीलांचा भरणा असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. कायदेच अधिक व्यवस्थीत असतील आणि लोक पाळत असतील तर न्याययंत्रणा आणि लोकांवरचा ताण कमी राहील. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाही. लेटेस्ट बातमी आणि निकाल वाचले नाहीत पण समतोल साधत अधिक लवचिकतेच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सध्याच्या कायद्यात किरकोळ बदल करण्याचे सुचवले असल्याचे आठवते. अर्थात कायदे विषयक सुधारणा प्रत्यक्षात कायदे मंडळ आणि शासनाची जबाबदारी आहे. कायदेच अधिक लॉजीकल असतील तर न्याय यंत्रणेवरचा ताण आणि नागरीकांवरचाही आपसूकच कमी होण्यास मदत होते. पण प्रत्यक्षात कायदे मंडळातील प्रतिनिधी लोकभावनेवर अवलंबीत्व केला खोलात जाऊन कायदे आणि परीणाम अभ्यासतील 'लॉजीक' व्यवस्थीत लावतील याची गॅरंटी नसते. सहसा वरीष्ठ सभागृहाने कायदे अधिक न्याहाळून बारकावे तपासून सुधारणा सुचवव्यात अशी अपेक्षा असते. पण राज्यसभा खासदारसुद्धा कायद्यांच्या मसुद्यांवर लक्ष केंड्रीत करण्या पेक्षा, लोकसभा खासदारांच्या मागोमाग अधिकतम वेळ राजकीय कुरघोडीवर खर्च करताना दिसतात. असो.

In reply to by एमी

उदय 13/07/2017 - 12:59
खरंतर यासाठी कोर्टात जावे लागावे हेच चुकीचे आहे. सरकारने आणि समाजाने या असल्या निर्णयात काहीही लुडबुड करू नये. आई आणि डॉक्टर यांच्यावर तो निर्णय सोडून द्यावा.
असहमत. सरकार आणि कोर्ट The Medical Termination Of Pregnancy Act, 1971 नुसार निकाल देत आहे आणि "स्पेशल केस" म्हणून. २० आठवड्यानंतर गर्भपात केला तर जिवाला धोका आणि/किंवा भ्रूणहत्या होतील म्हणून कदाचित असा कायदा केला असेल. जर कुणाला Medical Termination Of Pregnancy Act, 1971 पटत नसेल, तर नियमानुसार कायदा बदलून घ्यावा.

उदय 13/07/2017 - 12:51
Meera Santosh Pal And Ors vs Union Of India And Ors on 16 January, 2017 या केसमध्ये खरा मुद्दा आहे seeking directions to the respondents to allow her to undergo medical termination of her pregnancy. माझ्या मते, वरील केसमध्ये अनुच्छेद २१ चा संबंध बळंबळं आणला आहे, खरा मुद्दा Medical Termination of Pregnancy Act, 1971 आहे. या केसमध्ये कोर्टात जायची वेळ आली कारण "The MTP Act, 1971" नुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. जर एखाद्या डॉक्टरने तसा प्रयत्न केला तर कदाचित त्याच्यावर खटला होईल, कदाचित शिक्षा पण होईल किंवा मेडिकल लायसेन्स पण रद्द होईल, अशी परिस्थिती असताना २० आठवड्यानंतर कुणी डॉक्टर तयार पण होणार नाही. त्यामुळेच कोर्टात जावे लागले, असे सत़्कृतदर्शनी दिसत आहे. मूळ निकाल हा आहे: The crucial consideration in the present case is whether the right to bodily integrity calls for a permission to allow her to terminate her pregnancy. The report of the Medical Board clearly warrants the inference that the continuance of the pregnancy involves the risk to the life of the pregnant woman and a possible grave injury to her physical or mental health as required by Section 3 (2)(i) of the Medical Termination of Pregnancy Act, 1971. Though, the pregnancy is into the 24th week, having regard to the danger to the life and the certain inability of the fetus to survive extra uterine life, we consider it appropriate to permit the petitioner to terminate the pregnancy. The overriding consideration is that she has a right to take all such steps as necessary to preserve her own life against the avoidable danger to it. to preserve her own life => हे अनुच्छेद २१ नुसार आहे. थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर गर्भपात करत नाहीत कारण ते जिवाला धोकादायक असते, म्हणून बहुधा बंदीचा नियम करण्यात आला आहे. माझ्या मते डॉक्टर जास्त सविस्तर सांगू शकतील.

सुबोध खरे 13/07/2017 - 19:30
१९७१ चा गर्भपाताचा कायदा आला त्यावेळेस सोनोग्राफी सारखी आधुनिक निदान तंत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे गर्भाचे वय अचूक पणे सांगणे शक्य नव्हते. त्यात असंख्य स्त्रियांची पाळी अनियमित असते बऱ्याच स्त्रियांना आपली पाळी नक्की केंव्हा आली ते सांगता येत नसे. अनेक कुमारी माता आपले दिवस गेले हे लपवत असत ( आजही लपवतात). जोवर पोट दिसू लागते तोवर बरीच वेळेस उशीर झालेला असतो. गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable) पूर्वी कुमारी माता आणि मतिमंद किंवा बलात्कारित स्त्रिया यांचा बेकायदेशीर गर्भपात केल्यावर अशी परिस्थिती उद्भवत असे कि मुलगी पाच किंवा सहा महिने गरोदर आहे सांगते म्हणून गर्भपात केला तर जन्माला आलेले मूल हे स्वतः श्वासोच्छवास करून जगात जिवंत राहत असे मग अशा मुलाला प्रत्यक्ष इतर उपायाने मारणे आवश्यक होते. हा प्रत्यक्ष खून/ हत्याच आहे. अशी परिस्थिती कायदेशीर गर्भपात केल्यावर उद्भवू नये म्हणून एक सुरक्षित कालावधी म्हणून कायद्यात २० आठवड्याची मुदत दिलेली होती(असावी) वरील दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केल्यावर गर्भपाताची २० आठ्वड्यापर्यंत ठेवलेली मुदत हा त्यावेळेस केलेल्या कायद्याप्रमाणे (१९७१) बरोबर होती असे वाटते. आता (४६ वर्षानंतर) सोनोग्राफीमुळे मुलाचे अचूक वय १ आठवड्याच्या फरकाने सांगता येते. शिवाय इतर अनेक रक्ताच्या चाचण्या उपलब्ध आहेत ज्यामुळे गर्भाची फुप्फुसे प्रगल्भ(lung maturity) झाली आहेत काय हे ठरवता येते. या मुळे गर्भपात केलेला गर्भ स्वतः हून जिवंत राहू शकेल काय हे सांगणे आता सहज शक्य आहे. दुर्दैवाने २० आठवड्यापर्यंत गर्भाचे सर्वच अवयव पूर्णतः विकास पावत नाहीत त्यामुळे काही जन्मजात व्यंगे ही त्यांनतर निर्माण होतात किंवा वाढत जातात शिवाय मुलामध्ये निर्माण होणारी सर्वच्यासर्व जन्मजात व्यंगे किंवा आजार हे २० आठवड्यापर्यंत खात्रीशीररित्या निदान करता येतेच असे नाही. कारण तोवर एकतर गर्भाची वाढ आणि विकास पूर्ण झालेला नसतो आणि गर्भाचा आकार लहान असल्यामुळे. (साधारण २० आठवड्याला गर्भाची लांबी ५ ते ६ इंच असते) काही व्यंगे दिसत नाहीत यामुळेच वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत. कारण या कालावधीपर्यंत निर्माण झालेली किंवा निदान करण्यायोग्य जन्मजात व्यंगें तरी टाळता येतील. याच्या पेक्षाजास्त पुढे गर्भपात केल्यास मूल स्वतःहुन जिवंत राहण्याची शक्यता वाढत जाते आणि अशा मुलाचा जीव घेणे म्हणजे हत्या होईल म्हणून २४ आठवडे हि मर्यादा ठेवली आहे. या कालावधी नंतरहि गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही. जाता जाता-- गर्भाचे लिंग हे सोनोग्राफीमध्ये १४-१५ आठवड्यालाच समजू शकते त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून कायद्याची मर्यादा २० आठवड्यापर्यंत ठेवली यात तथ्य नाही असे वाटते. मुळात १९७१ साली हा कायदा केला तेंव्हा सोनोग्राफी अस्तित्वातच नव्हती

In reply to by सुबोध खरे

एमी 13/07/2017 - 23:20
प्रतिसाद दिल्याबद्दल अतिशय आभार डॉक _/\_ मला महत्वाचे वाटलेले मुद्दे + काही शंका: १९७१ चा गर्भपात कायदा अस्तित्वात आला तेव्हा • गर्भाचे वय अचूकपणे सांगणे शक्य नव्हते • गर्भाचे लिंग अचूकपणे सांगणे शक्य नव्हते === आता जी सोनोग्राफी मशीन आहेत त्याचा वापर करून • गर्भाचे वय नक्की कळते • गर्भाचे लिंग हे १४-१५ आठवड्यालाच समजू शकते. • त्यामुळे सध्याच्या २० आठवडे मुदतीचा स्त्रीभ्रूण हत्या होऊ नये म्हणून का-ही-ही उपयोग नाही! === गर्भाचे वय साधारण २७ ते २८ आठवड्यांचे असते तेंव्हा त्याची फुप्फुसे प्रगल्भ होतात आणि गर्भ श्वास घेऊ शकतो म्हणजेच जन्माला आलेले मूल स्वतःच्या बळावर जिवंत राहू शकते.(viable) >> हे बोल्ड इटालीक्स अंडरलाइन वगैरे करायला हवे. काही अतिशहाणें २० आठवड्याचा गर्भ viable असतो सांगत फिरतात! बादवे मी मआंजावरच वाचल्यासारखं वाटतंय की फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का?? === काही जन्मजात व्यंगे ही २० आठवड्यानंतर निर्माण होतात किंवा वाढत जातात. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ आता गर्भपात २४ आठवड्यपर्यंत कायदेशीर करा असे आग्रहाने सांगत आहेत. २४ आठवडयानंतरही गर्भामध्ये अनेक व्यंगे निर्माण होतात परंतु तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असल्यामुळे त्याची हत्या करण्याची परवानगी देण्याची शक्यता कायद्यात बसणारी नाही. >> काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय? भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना?

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 09:57
भारतातील डॉक्टर 24 या आकड्यापाशी कसे पोचले? Viable तर 27-28 आठवड्यानंतर होतो ना? बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. त्यामुळे पाळी चुकल्यास मोजलेले आठवडे बरोबर असतीलच असे नाही. दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. त्यामुळे या परिस्थितीत गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? या स्तव हि ४ आठवड्याचा सुरक्षा कालावधी ( margin of safety) ठेवलेला आहे.

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 10:09
फुफ्फुसे प्रगल्भ सगळ्यात शेवटी ie 34-36 आठवड्यात होतात. त्यामुळे त्याआधी जन्मलेल्या बाळांना पेटीत ठेवावे लागते. माझी मेमरी मला धोका देतेय का?? फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना पण श्वास घेऊ शकेल. २८ आठवड्या अगोदर फुप्फुसे प्रसारण पावण्यासाठी त्यात असणारा द्रव हा तयारच होत नाही त्यामुळे अशा गर्भाची फुप्फुसे कृत्रिम श्वासोच्छवास( ventilator) लावूनही शरीराला प्राणवायूचा पुरवठा करू शकत नाहीत. हा द्रव तयार झाला तरीही मूल श्वासोच्छवास करू शकते परंतु स्वतःला गरम ठेवण्यासाठी लागणारी ऊर्जा त्याला शरीरातूनच काढावी लागल्याने त्याची वाढ होत नाही म्हणून असे मूल श्वास स्वतः घेत असेल तरी गरम काचेच्या पेटित ठेवले तर त्याच्या ऊर्जेचा अपव्यय होत नाही आणि ते आईच्या पोटात असलेल्या परिस्थितीप्रमाणे झपाट्याने वाढू शकते. लक्षात घ्या ६० किलोच्या आईला दीड ते दोन किलोच्या गर्भाला "आपल्या शरीरात" गरम ठेवण्यासाठी(३७'से) फारसे कष्ट पडत नाहीत पण तेच २० मिली जठराची क्षमता असलेल्या गर्भाला प्यायलेल्या दुधातून ऊर्जा निर्माण करून स्वतःला गरम ठेवण्यात फार कष्ट होतात. म्हणून अशी कमी वजनाची/ कालावधीची मुले रुग्णालयाच्या बाहेर दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे).

In reply to by एमी

एमी 14/07/2017 - 16:36
डॉक, दोन्ही प्रतिसादांना एकत्रित उप्र: बऱ्याच वेळेस स्त्रियांची पाळी फारच पुढे मागे असते. >> हम्म. तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत === दुसरी गोष्ट सोनोग्राफी मध्ये येणारे आठवडे हे गर्भाच्या वाढीप्रमाणे असल्याने सरासरी काढून ठरवले जातात. यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते यात पाच फुटाच्या आदिवासी स्त्रीचा गर्भ जरी २५-२६ आठवड्याचा ठरवला तरी तो प्रत्यक्ष २८ आठवड्याचा असू शकतो. >> च्यक च्यक झोल आहे की ही पद्धत!! 25-26चा ठरवला गेलेला गर्भ 28चा असू शकतो किंवा 23चा असू शकतो. आईची उंची किती आहे त्यावर अवलंबून... मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत?? === गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन. === फुफ्फुसे प्रगल्भ होणे म्हणजे काय? तर बाळ बाह्य साधनांनी का होईना.…......... ( गरिबी मुळे बालमृत्यूचे हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे). >> पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!!

In reply to by एमी

सुबोध खरे 14/07/2017 - 19:03
ऍमी ताई तीन महिन्यातून एकदाच पाळी येणार्या स्त्रीया माहित आहेत लग्न झाल्यावर सात वर्षे पाळी न आलेली मग औषधोपचारा करून एक मुलगा झाल्यावर परत ८ वर्षे पाळी न आलेली ३७ वर्षाची पहाडी( उत्तरांचली) स्त्री मी पाहिली आहे. पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते. मग सरळ आईची उंचीच इनपुट म्हणून देऊन त्याचा गर्भाच्या उंचीशी रेशो काढून मगच वय का काढत नाहीत?? पाच फूट दोन इंचाच्या स्त्रियांचे वजन ४५ते ७५ (अधिक) कितीही असते मग त्या स्त्रीच्या उंचीचा इनपुट काय द्यायचा. दुसरी गोष्ट जन्माला न आलेल्या गर्भाची उंची १३-१४ आठवड्यानंतर अचूक मोजणे अशक्य असते याचे कारण गर्भाने मन वर खाली केली किंवा पाठीचा कणा वाकवला तर उंचीत मोठ्या प्रमाणात फरक पडतो त्यामुळे या कालावधी नंतर बाळाचे वाढ (आणि वजन) मोजण्यासाठी डोक्याचा घेर पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो. आपल्या स्वतःच्या दोन हाताच्या अंगठ्यांचे ठसे जर जुळत नाहीत तर दोन स्त्रिया किंवा त्यांच्या गर्भात फरक मोठ्या प्रमाणावर असू शकतो. ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः श्वास घेत असलेल्या बाळाचे काय करायचे?. आईलाच द्यायला लागेल. ज्या आईला हे मूळ नकोच आहे ती काय करते ? कुठे तरी संडासच्या मागे गटारात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर ठेवून चालती होते. अशी अनेक बालके जगली वाचली तर शेवटी अनाथाश्रमात पोहोचतात. यात मानवाधिकार फार लांब राहतो. पण मग 28 आठवड्याचा गर्भदेखील खरोखरच viable नसून 'viable in incubator' आहे की!! सगळ्याच मुलांना इन्क्युबेटर लागतो असेहि नाही किंवा ती मुले मग निष्काळजीपणामुळे मृत्युमुखी पडतात. अशा बालकांना इन्क्युबेटर न देता मरु द्यायचे हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे. एक उदाहरण म्हणून दुसऱ्या दिवशी फाशी दिल्या जाणारया गुन्हेगाराला जर आज हृदय विकार आला तर तुरुंगातील डॉक्टरने त्याचा जीव वाचवणे हे त्याचे कर्तव्य आहे. नाही तरी तो उद्या मरणारच होता मग आज मेला तर काय फरक पडतो हा विचार डॉक्टरनी करायचा नसतो. २४ आठवड्यपर्यंत गर्भपातास परवानगी द्यावी असे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे याची कारणे मी सांगितली. किती कालावधी पर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे हे समाजानेच( कायदे पंडित आणि लोकप्रतिनिधी) ठरवायचे आहे.

In reply to by सुबोध खरे

माहितगार 14/07/2017 - 20:12
ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे.
ह्या तत्वाचाही अ‍ॅमी ताईंना विसर पडत असावा अथवा ते त्या गांभिर्याने लक्षात घेत नसाव्यात.

In reply to by सुबोध खरे

एमी 15/07/2017 - 03:22
पिट्यूटरी ग्रंथीत असलेल्या ट्युमरमुळे अशी स्थिती होउ शकते. >> हम्म. === "यात भारतीय जनतेची सरासरी हि सहा फुटाच्या सरदारणी पासून पाच फुटाच्या आदिवासी बाईचा गर्भ यांच्या वाढीची सरासरी काढली जाते" या वाक्यांवरून मला वाटलं कि फक्त आईची आणि गर्भाची उंची मोजून त्यावरून गर्भाचे वय ठरवतात. "डोक्याचा घेर+पोटाचा घेर आणि मांडीच्या हाडाची लांबी अशा तीन गोष्टी मोजल्या जातात" म्हणजे मला वाटले त्यापेक्षा जास्त गुंतागुंत आहे. आणि एवढे करूनहि सांख्यिकीतील बदल (STATISTICAL VARIATION) यामुळे त्यात २ आठवड्याचा फेरफार येऊ शकतो. >> हम्म. म्हणजे अजूनही गर्भचे वय तंतोतंत कळत नाहीच. === जन्म स्त्रीने दिला आहे. बाळ जन्माला आले डॉक्टरनी त्या स्वतः........ यात मानवाधिकार फार लांब राहतो. >> 24 आठवड्यानंतर कायदेशीर गर्भपात करता येतात त्या देशांत काय करतात ते शोधायला हवे. नकोशी मुलं कुठेतरी सोडून देणे हे पूर्वपार चालत आले आहे. अनाथाश्रम वगैरे आत्ताआत्ता 2-300 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यातदेखील युद्ध किंवा दुष्काळ चालू असेल तर मुलं मरून जायची. आणि त्यांना मरू द्यायचे. पर्याय काय आहे? मूळ प्रश्न हा आहे कि पालकांनाच नको असलेल्या मुलांची जबाबदारी समाजाने घ्यावी का? माझं उत्तर घेऊ नये. त्यातपरत biologically disadvantageous स्थितीत असल्याने यात स्त्रीच अडकते. मग तिने ती जबाबदारी घ्यावी का? समाजाने ती जबाबदारी तिच्यावरच लादावी का? लादु नये. गर्भपात किंवा नवजात मूल कुठेतरी सोडून देणे हे कायद्याने गुन्हा असावे का? असू नये. काही दिवसापूर्वी यासगळ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणारा एक छान लेख वाचला होता त्याची लिंक शोधते. === हे समाज स्वास्थ्याच्या दृष्टिने कितपत योग्य आहे हे समाजानेच ठरवायचे आहे. ज्याला जगवता येते त्याला जगवले पाहिजे हे वैद्यकशास्त्राचे कर्तव्य आहे. कारण एका विशिष्ट परिस्थितीपर्यंतच वैद्यकशास्त्र हे काम करू शकते. उद्या एखादा असेही म्हणून शकेल कि अनाथाश्रमातील मूल आजारी असेल तर त्याला मरू द्या कि. सामाजिक प्रश्न सोडवणे हे समाजाचे काम आहे. >> हे आवडले.

In reply to by एमी

उपाशी बोका 15/07/2017 - 02:46
गर्भपात केलेला गर्भ बाहेर आल्यावर जर स्वतः जिवंत राहिला तर त्याचे काय करायचे? >> ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.
अतिशय असंवेदनशील प्रतिसाद

उदय 14/07/2017 - 00:04
काही विकसीत देशात गर्भपाताचे लिमिट 26 ते 28 आठवडे आहे ते कसे काय?
कुठल्या देशात असा नियम आहे? आणि तो "रेग्युलर" नियम आहे की "स्पेशल केस"मध्येच वापरायचा नियम आहे? २० आठवडे योग्य की २४ आठवडे योग्य, २४ आठवडे चालेल मग २६ का नको किंवा ३० का नको, या वादात पडत नाही. पण इतकी माहिती आहे की थर्ड ट्रायमिस्टर मध्ये डॉक्टर सहसा गर्भपात करत नाहीत, कारण तोवर गर्भ हा स्वतंत्र अस्तित्व असू शकेल असा(viable) असतो. अधिक माहितीसाठी: https://en.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy

In reply to by उदय

एमी 14/07/2017 - 06:08
https://en.m.wikipedia.org/wiki/Abortion_in_Canada Abortion in Canada is legal at all stages of pregnancy[1] and is governed by the Canada Health Act .[2] While some non-legal obstacles exist, Canada is one of only a few nations with no legal restrictions on abortion. [3][4] Regulations and accessibility vary between provinces. [5] Prior to 1969 all abortion was illegal in Canada, the Criminal Law Amendment Act, 1968-69 introduced by Pierre Trudeau 's Liberal government legalized abortion as long as a committee of doctors signed off that it was necessary for the physical or mental well-being of the mother. In 1988, the Supreme Court of Canada ruled in R. v. Morgentaler that the existing laws were unconstitutional and struck down the 1969 law. The then governing Progressive Conservatives attempted, but failed, to pass a new abortion law, and since then Canada has had no criminal laws governing the subject, and abortion is a decision made by a woman with her doctor. Without legal delays, most abortions are done at an early stage.

In reply to by एमी

माहितगार 14/07/2017 - 12:36
कॅनडाने हे टोक ते ते टोक गाठलेले दिसते. स्पेसिफीक कायदे बनवण्याची जबाबदारी संसदेची असली तरी भारतीय घटनेचा अनुच्छेद २१ अधिक चांगला समतोल साधण्यास मदत करेल असे वाटते कारण जेव्हा नवजात प्रेग्नंसी व्हाएबल असेल तेव्हा अनुच्छेद २१ त्याच्या जिवनाचे रक्षण करण्यासही आपोआप सांगतो; त्यामुळे भारतीय कायद्यात व्हाएबलीटीच्या मुद्यावर (आणि डॉ. खरे म्हणतात तसे नवे तंत्रज्ञान प्रगती लक्षात घेऊन) काही अजून सुधारणा केल्या जाऊ शकण्यास वाव असावा कॅनेडीअन टोक ही गाठले जाईल असे वाटत नाही. भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते पण भारतात आयर्लंड स्टाईल धार्मिक दृष्टीकोणाचा दबाव कमी आहे. तर युरोमेरीकेत स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कमी असली तरी धार्मिक दबाव ते 'टोकाचे फेमिनीस्ट' वादात कायदा हेलकावे घेत राहत असावा.

In reply to by माहितगार

एमी 14/07/2017 - 16:37
कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय. तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी. === भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते?? आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल?? बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??

In reply to by एमी

माहितगार 14/07/2017 - 18:09
कॅनडाचा स्टँड अगदी योग्य वाटतो. मला एकुणात viable ही संकल्पनाच झोल वाटतेय. तुमच्याच लेखातून 'It is important to recognise that reproductive choices can be exercised to procreate as well as to abstain from procreating.' किंवा दुसर्या शब्दात 'Woman doesn't owe a fully grown child to a specific man or to a society or to a particular government' हे बेसिक मान्य असायला हरकत नसावी.
हा टोकाचा फेमिनीझम आहे ? ते काही असो, भारतीय राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकारांचा लाभ अधिक सयुक्तीकपणे देण्यास भारतीय न्यायसंस्था राजी असली तरीही, मुलभूत अधिकार आणि अनुच्छेद २१ ने येणारा जिवीत्वाचा अधिकार केवळ स्त्रियांसाठी राखीव नाही आणि भारतीय घटनेतील मुलभूत अधिकार अटींसह येतात ते अमर्याद नसतात हे इथे लक्षात घेणे प्रॅक्टीकल असावे. reproductive choices ची निवड आणि fully grown child ला owe करणे या भिन्न बाबी असाव्यात. owe हा शब्द दास्यत्व आणि मालकी या पातळीवर तर पोहोचत नाही ना या बद्दल revisit करण्याची गरज असावी. एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते. स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ?
ज्यांना तो गर्भ 'मानव' वाटतोय आणि त्याला 'मानवाधिकार' असावेत असे वाटते त्यांनी 'त्या'ची जबाबदारी घ्यावी. जोपर्यंत लोकसंख्यावाढ ऋण होत नाही तोपर्यँत एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, समाजचा एक भाग म्हणून आणि सरकारचा एक भाग म्हणून मला 'त्या'त शून्य रुची आहे. टिम्बक्तूमधील ती बाई गर्भार् झालीच नव्हती असे मी समजेन.
निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? अनिर्बंध गर्भपाताच्या स्वातंत्र्याने कितीसे लोकसंख्या नियंत्रण होईल ? एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो.

In reply to by माहितगार

एमी 15/07/2017 - 05:25
टोकाचा काय हा तर फेमिनिझमदेखील नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Late_termination_of_pregnancy इथून गर्भपात करण्यास उशीर होण्यामागची कारणे: • 71% Woman didn't recognize she was pregnant or misjudged gestation • 48% Woman found it hard to make arrangements for abortion • 33% Woman was afraid to tell her partner or parents • 24% Woman took time to decide to have an abortion • 8% Woman waited for her relationship to change • 8% Someone pressured woman not to have abortion • 6% Something changed after woman became pregnant • 6% Woman didn't know timing is important • 5% Woman didn't know she could get an abortion • 2% A fetal problem was diagnosed late in pregnancy • 11% Other याखेरीज इतर जास्त गंभीर कारण असू शकतात उदा. http://www.misalpav.com/node/37743 किंवा तुम्ही धाग्यात दिलेली पहिली केस किंवा बोको हराम... प्रत्येक अनप्लानड प्रेग्नंनसी वेगळी. त्यामुळे एकचएक ब्लँकेट कायदा तिथे लावून चालत नाही. मग प्रत्येकीला कोर्टात धाव घ्यावी लागावी का? त्यात अजून होनार्या डिलेचे काय? === एक fully grown child ला पित्याची इमोशनल गरज नसते हे म्हणणे वस्तुनिष्ठतेस आहे या बद्दल साशंकता वाटते. >> हे कुठून आलं मध्येच? === स्त्रियांनी इतरांचे मानवाधीकार नाकारण्याचा आग्रह धरला, जसे की स्वतःच्या मुलाच्या जिवीत्वाचा अधिकार तर अशा स्त्रीयांना स्वतःसाठी मानवाधीकार मागण्याचा नैतिक अधिकार शिल्लक राहतो या बद्दल प्रश्नचिन्हे उभी केली जाण्यास जागा तयार होते किंवा कसे ? >> nice argument :)

In reply to by एमी

माहितगार 15/07/2017 - 08:01
Late_termination_of_pregnancy म्हणजे प्रलंबित गर्भपाता बाबत, स्त्रीच्या स्वतःच्या जिवास धोका निर्माण होणे अथवा वर डॉक्टर म्हणतात तसे नवजात गर्भातील दुर्धर व्याधी लक्षात येणे हि कारणे जस्टीफायेबल असू शकतात. आपण वर दिलेली बाकी सर्व यादी व्यक्तिगत अथवा सामाजिक आळशीपणाच्या जोडीस हलगर्जीपणाची उदाहरणे आहेत, इतरांच्या हलगर्जीपणाची शिक्षा श्वास घेऊ लागलेल्या नवजात अभ्रकास द्यावी असे वाटत नाही. आळशी आणि हलगर्जी लोकांना जेवढा जगण्याचा अधिकार आहे तेवढा नवजात अभ्रकासही असलाच पाहीजे किमानपक्षी जगात पहीला श्वास घेताना त्याने हलगर्जीपणा केला नाही अशा लोकांची या जगास नितांत आवश्यकता आहे त्यांना जगवलेच पाहीजे असे माझे मत आहे.

In reply to by माहितगार

एमी 15/07/2017 - 05:48
निवडीचे स्वातंत्र्य हवे पण त्या सोबत येणारी जबाबदारी नको आहे ? जबाबदारी आली की ती इतरांवर झटकावी हा कोणता न्याय झाला ? >> काय कळले नाय. कोणत्याही स्त्रीने 20 आठवड्यानंतर गर्भपात करायचा नाही अशी निवड करण्याचे स्वातंत्र्य समाजाला किंवा सरकारला हवे; पण मग सांभाळा तुम्हीच ती मूलं अशी जबाबदारी दिली की ती त्या बाईवरच झटकावी हा कोणता न्याय?? === एक त्रयस्थ व्यक्तिम्हणून, आपणास मतांतर स्वातंत्र्य आहे, पण आपलेच मत म्हणजे समाजाचे अथवा सरकारचे असा आपला ग्रह नसेल असे वाटते. असो. >> ऑ माझे मत म्हणजे माझेच मत असणंर ना?

In reply to by एमी

माहितगार 15/07/2017 - 08:34
कोणत्याही क्षेत्रात स्वतःच्या (आणि काही वेळा समाजाच्याही) अळशीपणातून आणि हलगर्जीपणातून निर्माण झालेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्याच लागतात. व्यक्ति अक्षम ठरली तर समाज अशा जबाबदार्‍या कमी जास्त यशस्वीतेने पार पाडतच असतो. वरील चर्चेतील काही अपवादात्मक शक्यता सोडल्या तर योग्य निर्णय घेण्यासाठी ५ ते ६ महिन्यांच्या कालावधी भरपुर झाला. वेळेत निर्णय न घेणे हि चुक आहे ती नवजात बालकाने त्याची किंमत मोजण्याचे कोणतेही कारण नाही. शिवाय प्रोक्रीएशनची मानसिक गरज केवळ स्त्रीयांना नसते ती पुरुषांनाही तेवढीच असते. अशी एक केस घ्या की विवाहीत दांपत्त्या पैकी स्त्रीने नवरा आवडलेला नसतानाही त्याच्या संपत्ती आणि उत्पन्नाकडे पाहून विवाह केला बाळंतपणात तिला उपरती ७ व्या महिन्यात म्हणजे उशीरा झाली आपल्याला हा नवरा काय आवडत नाही सध्याचे मूल पाडून आपण वेगळा नवा संसार थाटूया. पण नवरा महाशयांनी तर आपला पुर्ण जीव बाळ बाळंतीणीवर लावला आहे. विवाहच बाळ व्हावे म्हणून केला आहे. पहीले ५ महिने गर्भ श्वासच घेत नाही वगैरे कारणेही ठिक आहेत पण एक श्वास घेऊ लागलेल स्वतःच्या रक्ताच्या बाळावर आईने नसेल जिव लावला पण बापाने भावनीक जिव लावला असेही होऊ शकते. अशा केस मध्ये कायद्याने दिलेल्या वेळेत निर्णय न घेण्याची चुक कुणाची ? चुक स्त्रीची ती नवजात बालकाने आणि सोबत बापानेही भोगायची हा कोणता न्याय होऊ शकेल ? इतरांची मते वेगळी असू शकतात, पण एका बाबतीत माझे मत ऑर्थोडॉक्स ख्रिश्चनांशी अल्पसे जुळते, अगदी बलात्काराच्या केस मध्येही गुन्हेगारास शिक्षा द्यावी. ज्या बाळाचा काही गुन्हा नाही त्या बाळास किमान श्वास घ्यायला लागल्या नंतर शिक्षा देऊ नये. एक उदाहरण घ्या एका स्त्रीने असंबंधीत पुरुषाचे मुल दत्तक घेतले, होऊ नये पण दत्तक देणार्‍या बापाकडून स्त्रीचा मानभंग झाला. आता मानभंग झाला म्हणून दत्तक घेतलेले मूल मारुन टाकण्याचे समर्थन होईल का ? २० आठवड्यांच्या आधी निर्णय घेणे एक वेळ ठिक आहे कायदाही तशी परवानगी देतो. पण जगात नुकतीच उमलणारी कळी ६ व्या महिन्यानंतर खुडावी असे वाटत नाही. या बाबत संबंधित स्त्रीयांचेही समुपदेशन व्हावयास जागा असावी.

In reply to by एमी

भारतीय सामाजिक परिपेक्षात स्त्रीभ्रूण हत्येची शक्यता कायदे बनवताना लक्षात घ्यावी लागते. >> हा स्त्रीभ्रूणहत्या प्रकार काही मला कळत नाही. मुळात जे viableच नाही त्याची हत्त्या कशी काय होऊ शकते?? आणि नैसर्गिकरित्या स्त्री-पुरुष गुणोत्तर 1:1 कसे काय असू शकेल?? बाकी प्राण्यात काय असतं नर-मादी गुणोत्तर??
मुद्दा कळाला नाही. स्त्री भ्रुण हत्या ही मुळात हत्या नाही हे म्हणण्याचं कारण समजु शकते. पण अशा हत्यांनी (किंवा गर्भपातांनी) काहीच फरक पडत नाही असे म्हणायचे आहे का? viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्‍या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? अगदी कॅनडातही गर्भपाताला काही आडकाठी नसली तरी गर्भपाताचे कारण आईची शाररिक अथवा मानसिक अवस्था हे असु शकते, गर्भ स्त्री आहे म्हणुन गर्भपातास परवानगी असेल असे वाटत नाही. असूही नयेच ना. आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात? सहज गुगल केले असता हा एक पेपर मिळाला. - https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1569153/ त्याचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट - In the absence of manipulation, both the sex ratio at birth and the population sex ratio are remarkably constant in human populations. Small alterations do occur naturally; for example, a small excess of male births has been reported to occur during and after war. The tradition of son preference, however, has distorted these natural sex ratios in large parts of Asia and North Africa. This son preference is manifest in sex-selective abortion and in discrimination in care practices for girls, both of which lead to higher female mortality. Differential gender mortality has been a documented problem for decades and led to reports in the early 1990s of 100 million “missing women” across the developing world. Since that time, improved health care and conditions for women have resulted in reductions in female mortality, but these advances have now been offset by a huge increase in the use of sex-selective abortion, which became available in the mid-1980s. Largely as a result of this practice, there are now an estimated 80 million missing females in India and China alone. The large cohorts of “surplus” males now reaching adulthood are predominantly of low socioeconomic class, and concerns have been expressed that their lack of marriageability, and consequent marginalization in society, may lead to antisocial behavior and violence, threatening societal stability and security. Measures to reduce sex selection must include strict enforcement of existing legislation, the ensuring of equal rights for women, and public awareness campaigns about the dangers of gender imbalance.

In reply to by पिलीयन रायडर

एमी 15/07/2017 - 05:59
कॅनडा चीन आणि व्हिएतनामधे गर्भपात on request होतो म्हणजे कारण विचारत नाहीत. viable नसलं तरी गर्भपाताचे कारण होणार्या बाळाचे लिंग असेल तर तो गर्भपात चुक नाही का? ....असूही नयेच ना. >> काय चूक काय बरोबर हे तुम्ही किंवा समाज कसे ठरवू शकता? ते पण जबाबदारी घेत नसताना... आणि १:१ गुणोत्तर निसर्गतः असुच शकत नाही. पण स्त्री भ्रुण हत्या (किंवा स्त्रीगर्भपात?) जर हे गुणोत्तर मानवी हस्तक्षेपामुळे एका बाजुला खेचल्या जात असेल तर ते ही अयोग्यच आहे. मुळात हे गुणोत्तर १:१ ठेवायला लिंगनिदान आणि त्यावर आधारित गर्भपातास रोखणारा कायदा बनवलाच नाहीये. जे काही गुणोत्तर नैसर्गिकरित्या राखले जाणार असेल ते राखले जावे हाच उद्देश असावा. बाकी प्राण्यांशी तुलना करायचीच असेल तर त्यांच्यात गर्भपात असतात का? खास करुन लिंगाधारित गर्भपात? >> 15 ते 50 अशी साधारण 35 वर्ष स्त्री फरताईल असते जर ती सतत सलगपणे मुलं जन्माला घालत राहिली तर काय रेशो येतो स्त्री-पुरुष चा आणि गर्भनिरोधक साधन वापरून तोच रेशो कसा राहतो??

In reply to by एमी

एक मिनिट, तुमचा मुद्दा नक्की काय आहे? केवळ होणारे मुल "स्त्री" आहे म्हणुन कुणाला (कुणालाही हं.. आई किंवा वडील.. कुणालाही) त्या बाळाची जबाबदारी नको असणं आणि म्हणुन त्यांनी गर्भपात करवुन घेणं तुम्हाला योग्य वाटतं का? वाटत असेल तर तसं का? मला फार उत्सुकता आहे स्त्री भ्रुण हत्या योग्य कशी काय असु शकते हे ऐकण्याची.. कुठल्याही अँगलने विचार केला तरी मला तुमचं म्हणणंच लक्षात येत नाहीये.. बाकी प्रश्न हा माणसाने पुरुष संततीच हवी म्हणुन स्त्री गर्भ पाडण्याचा असल्याने, त्यामुळे गुणोत्तर कसे बदलते आणि त्याचे परिणाम हा आहे. बाकी नैसर्गिक गर्भधारणेत हे गुणोत्तर कसे असते, प्राण्यांमध्ये कसे असते, गर्भनिरोधक वापरले तर कसे असते हे प्रश्न मला इथे गैरलागु वाटतात. कारण लिंग तपासुन केवळ स्त्री गर्भ पाडल्याने हे गुणोत्तर बदलते , त्याचे अनेक अनिष्ट सामाजिक परिणाम आहेत आणि म्हणुनच लिंगनिदानावर बंदीचा कायदा आहे. हे इतकं स्पष्ट आहे की ह्यात नक्की कशावर चर्चा करायची हेच कळालेले नाही. तुम्ही इतर परिस्थितींमध्ये येणार्‍या गुणोत्तराची तुलना करण्याचा प्रयत्न करताय पण तो खरंच गरजेचा आहे का? लिंगाधारित गर्भपाताचे इतके ढळढळीत परिणाम समोर असताना... https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion त्यातही हे वाचा - https://en.wikipedia.org/wiki/Sex-selective_abortion#Societal_effects

In reply to by उदय

एमी 15/07/2017 - 03:29
वरील विकी लिंक मधूनच England and Wales: In 2015, 8% of abortions occurred after 12 weeks; 0.1% occurred at or over 24 weeks. >> at or over Because the Centers for Disease Control and Prevention's annual study on abortion statistics does not calculate the exact gestational age for abortions performed past the 20th week, there are no precise data for the number of abortions performed after viability. [18] In 1997, the Guttmacher Institute estimated the number of abortions in the U.S. past 24 weeks to be 0.08%, or approximately 1,032 per year. >> past 24 weeks Some countries, like Canada, China (Mainland only) and Vietnam have no legal limit on when an abortion can be performed. >> no legal limit

सुबोध खरे 14/07/2017 - 19:12
कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल) पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे आणि त्यातील कॅथॉलिक पंथाचे लोक गर्भपाताचे अत्यंत कडवे विरोधक असतात. त्यामुळे बऱ्याच पाश्चात्य देशात गर्भपाताला मोठ्या प्रमाणावर विरोध करणारे लोक आहेत. अशा स्त्रियांची सोनोग्राफी करताना गर्भामध्ये व्यंग असेल तरी या स्त्रिया गर्भपात करून घेत नाहीत आणि ईश्वराने अशा "विशेष"मुलाची काळजी घ्यायला मला मुद्दाम "निवडले आहे" असे मानून त्याला जन्म देतात आणि आयुष्यभर त्या बालकाला स्वतःला आणि त्यांच्या नंतर त्या विशेष बालकाच्या भाव बहिणींवर एक जबाबदारी चे ओझे टाकले जाते. https://www.usnews.com/news/best-countries/articles/2016-02-08/10-countries-where-abortion-is-illegal-under-most-circumstances

In reply to by सुबोध खरे

एमी 15/07/2017 - 06:21
कॅनडाच्या वरील किंवा इतर दुव्यांमध्ये मूळ गर्भपाताला परवानगी द्यावी कि नाही याबद्दलच उहापोह आहे. किती कालावधी पर्यंत याची परवानगी असावी असा संदर्भ मला कुठेही सापडला नाही. ( नजरचुकीने तो राहून गेला असल्यास त्याचा संदर्भ दिल्यास बरे होईल) >> माझ्या कालच्या 6.08 am आणि आजच्या 3.29 am च्या प्रतिसाद मध्ये संदर्भ मिळेल. === पाश्चात्य देशात ख्रिस्ती धर्माचा प्रभाव बराच आहे ......जबाबदारी चे ओझे टाकले जाते.>> हा तर अजूनच झोल आहे. केवळ बर्डेन. सध्या चार्ली गार्डच्या बातम्या चालू आहेत त्यात पोप आणि trump पण सहभागी झालेत https://en.m.wikipedia.org/wiki/Charlie_Gard_treatment_controversy
या लेख शिर्षकात प्रयूक्त पारिभाषिक संज्ञा : स्त्री म्हणजे woman, निवडस्वातंत्र्य म्हणजे right to make ... choices, भारतीय राज्यघटना म्हणजे Constitution of India, अनुच्छेद २१ म्हणजे article 21. इथे प्रत्येक शब्द एवढ्या साठी दिला की कायदे विषयक वाचन करताना प्रत्येक शब्द सुटा आणि एकत्र वाचण्याची सवय असलेले चांगले. आणि दुसरे ज्या शब्दाच्या अर्था बाबत द्विधा स्थिती असते तेथे मूळ इंग्रजी शब्द बघावयाचा -आणि न्यायालय त्याचा काय अर्थ काढते ते पहावयाचे - असते हे माहित रहावे म्हणूनही. स्वातंत्र्य या शब्दासोबत मला न टळता आठवणारे न.

सामाजिक उपक्रम - २०१७

निशदे ·

निशदे 09/03/2017 - 01:42
संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय. संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड. संस्थेचे कार्यक्षेत्र:- ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम. संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:- 1) 10 बंक बेड (अंदाजे खर्च 60,000 ते 65,000 रु.). 2) 3 कपाटे (अंदाजे खर्च 18,000 ते 19,500 रु.). 3) 2 पाण्याच्या टाक्या 2000 लिटर क्षमतेच्या (अंदाजे खर्च 18,000 रु.). 4) सोलर वॉटर हिटर (अंदाजे खर्च 25,000 रु.) 5) वॉटर कुलर 6) इनव्हर्टर 300 के व्ही. (35000) 4) किराणा साहित्य १. तूरडाळ 100 किलो. २. खाद्य तेल 60 किलो. ३. निरमा 30 किलो. ४. कपडा साबण 2 बॉक्स. ५. मटकी 30 किलो. ६. बाथसोप 16 डझन ७. पोहा 50 किलो. ८. शेंगदाणा 50 किलो. ९. साखर 50 किलो. १०. वाटाणा 25 किलो. आयकरातील सवलत :- ८०जी. संपर्क :- संतोष गर्जे, +९१९७६३०३१०२० नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed. वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/

निशदे 09/03/2017 - 01:43
संस्थेचे नाव:- सुहित जीवन ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर : ऐ-४२८ (रायगड),तालुका पेण, जिल्हा रायगड संस्थेचा पत्ता: सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, पेण ४०२ १०७ ता. पेण, जिल्हा: रायगड संस्थेचे कार्य: संस्थेचा मुख्य उद्देश: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे. १) सुमंगल विद्यालय: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलामुलींसाठीची ही शाळा जवळपासच्या ४१ गावांमधल्या मुला मुलींच्या शिक्षणाची गरज पूर्ण करते. आर्थिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या मुलांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. घरातून शाळेत ने आण करण्यासाठी शाळेची स्वत:ची बस सेवा उपलब्ध आहे. २) एकलव्य वोकेशनल केंद्र (एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र) : येथील विकलांग मुलांना स्वावलंबी बनवण्याचे काम हे केंद्र करते. २०१०मध्ये ११ मुलांना घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात आज ४४ मुलेमुली आहेत. ३) लाईट हाऊस स्पेशल टिचर्स ट्रेनिंग सेंटर (विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र) : मानसिक विकलांग शाळांमधून शिकवण्यासाठी ज्या विशेष शिक्षकांची गरज भासते त्याकरिता या विषयातील तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम येथील डिएडच्या अभ्यासक्रमात होते. (रिहॅबिलिटेशन काऊंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे.) आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- डॉ. सुरेखा पाटील - Ph.D in Education (Mental Retardation) 09892191918/ 09423379210/ 02143-253085 e-mail :- suhitjeevantrust@gmail.com dr.surekha26@gmail.com sjt3pen@gmail.com वेबसा‌ईट : www.suhitjivan.org संस्थेला यावर्षी ज्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी खालीलप्रमाणे:. 1. Sound System with Amplifier 1 Pair: 45,000/- 2. Therapy Ball (Big): 1: 1,000/- 3. Folding C P Chair: 1: 12,500/- 4. Balance Beam: 1 Set: 20,000/- 5. Bolster: 2 Pair: 2,000/- 6. Therapy Mirror: 2 Pc: 4,000/- 7. static cycle: 1: 15,000/- 8. Balance Board: 1: 5,000/- (Total) : 1,04,500/-

निशदे 09/03/2017 - 01:45
संस्थेचे नाव:- अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला संस्थेचा पत्ता: रामनगर, सांगली -कोल्हापूर रस्त्यालगत, सांगली. संस्थेचे कार्य: या भागात बहुतांश वस्ती भाजी फळे विकणारे, बांधकाम मजूर आणि असेच किरकोळ उद्योग मजुरी करणारे यांची आहे. १९९८पासून काही ध्येयवादी शिक्षकांनी इथे ही प्राथमिक शाळा सुरु केली. सर्व जातीधर्माच्या मुलांना भारतीयतेचे संस्कार मिळावेत अशा दृष्टीने शाळेचे उपक्रम योजले जातात. आपण सांगलीस याल तेव्हा ही शाळा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- श्री. गडगे, श्री. सागर फडके 09890321103 (Gadage) / Cell – 09423869385, 0233-2332385 e-mail :- sagar.ca@gmail.com वेबसाईट : सध्या काम सुरु केले आहे. संस्थेला यावर्षी खालील अतीमहत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी: १. भरपूर चित्रे असलेली पुस्तके अथवा एन्सायक्लोपिडीया खरेदी करणे (अंदाजे रु.४,५००/- ते ५,०००/-) २. स्थानिक एन्.जी.ओ. च्या मदतीने आरोग्यशिबीर घेऊन, वैद्यकीय सल्ल्याने मुलांना आहारपूरके व औषधे वितरित करणे. (अंदाजे रु.१५,०००/- ते रु. २०,०००/-) ३. १००-१५० मुलांसाठी नवीन शालेय वर्षासाठी दप्तर आणि गणवेश खरेदी करणे. . (अंदाजे रु.१५,०००/-)

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:10
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:48
संस्थेचे नाव:- घरकुल परिवार पत्ता:- आनंद नगर, पिंपळगाव बाहुला, त्र्यंबक रोड, नाशिक 422213. संस्थेचे कार्यक्षेत्र::- प्रौढ मतिमंद महिलांच्या पुनर्वसन आणि सबलीकरणासाठी निवासी व्यवस्था मतिमंद महिलांचे सक्षमीकरण मतिमंद स्त्रियांचा नैसर्गिक कल आणि उपजत गुण ओळखून विकसित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा मतिमंद स्त्रियांना सुरक्षित व प्रेमळ निवारा देणे. संस्थेचे प्रकल्प व आर्थिक गरजा : संस्थेकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशासाठी विनंती येत असते (सध्याची प्रतीक्षा यादी 12 जणींची आहे ). संस्था निवड व्यवस्था अजून 50 जणींसाठी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन निवासी व्यवस्थेसाठी संस्थेला खालील गोष्टींची गरज आहे. १) जेवणाची टेबले - 25. (प्रति टेबल 15,000 रु. खर्च) २) जेवणाच्या खुर्च्या - 50 (प्रति खुर्ची 2,000 रु. खर्च) ३) बेड - 50 (प्रति बेड 3,000 रु. खर्च) रजिस्ट्रेशन क्रमांक : f 9220 आयकरातील सवलत:- 80G संपर्क : सौ विद्या फडके +919860552324 वेबसाईट :- www.gharkulparivar.org Documentary: https://www.youtube.com/watch?v=4Q5g2j7w-Ok

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:11
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:49
संस्थेचे नाव:- माऊली सेवा प्रतिष्ठान संस्थेचा पत्ता: शिंगावे, अहमदनगर, (अहमदनगर-शिर्डी रस्त्यावर) संस्थेचे कार्य: माऊली सेवा प्रतिष्ठान समाजाने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी काम करते. डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आजच्या घडीला सुमारे १०५ स्त्रिया व १४ मुले यांच्यासाठी कायम निवासाची व्यवस्था केली आहे. मनोरुग्ण स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा व काम मिळवून देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान झटत आहे. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क:- डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे फोन / मोबाईल क्र. : +91-9860847954 ईमेल: rajendra.dhamane@gmail.com वेबसाईट : http://msp.org.in/index.htm संस्थेला यावर्षी खालील महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे: सोनी कंपनीची ऑडिओ सिस्टीम (MHC-v440 ) ही सर्वसमावेशक सिस्टीम माऊली सेवा प्रतिष्ठानला विकत घ्यायची आहे. सदर उपकरणाचा उपयोग महिलांना मुख्यत्वेकरून संगीतामार्फत थेरपीसाठी तसेच करमणुकीसाठी होईल. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असा डॉक्टरांचा अनुभव आहे. किं. रु. २८,५००/-

निखिल - हे अगदी मस्त झाले आत्ता आपण थोड्या जास्त संस्थांना मदत मिळवुन देऊ शकू

अरुंधती 21/06/2017 - 19:36
नमस्कार मिपाकरहो, सांगायला आनंद वाटतो की या धाग्यामुळे सहारा अनाथालय संस्थेस लंडनस्थित काळे ट्रस्टकडून भरघोस देणगी मिळाली आहे. सदर ट्रस्टकडून मिपाकर अनिवासी यांचे माध्यमातून सहारा अनाथालयास पंचावन्न हजार पाचशे पंचाहत्तर रुपये देणगीदाखल मिळाले. या रकमेतून मुलांसाठी बंक बेड्स तयार करवून घेतले असून बेड्सचे फोटो व देणगीची पावती देणगीदारांपर्यंत पोचली आहे. काळे ट्रस्ट व अनिवासी यांचे मन:पूर्वक आभार! :)

In reply to by अरुंधती

अरुंधती 22/06/2017 - 12:37
वरील संस्थांपैकी सर्वच संस्थांना देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या आहेत हे नमूद करायचे राहून गेले. :)

निशदे 09/03/2017 - 01:42
संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय. संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड. संस्थेचे कार्यक्षेत्र:- ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम. संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:- 1) 10 बंक बेड (अंदाजे खर्च 60,000 ते 65,000 रु.). 2) 3 कपाटे (अंदाजे खर्च 18,000 ते 19,500 रु.). 3) 2 पाण्याच्या टाक्या 2000 लिटर क्षमतेच्या (अंदाजे खर्च 18,000 रु.). 4) सोलर वॉटर हिटर (अंदाजे खर्च 25,000 रु.) 5) वॉटर कुलर 6) इनव्हर्टर 300 के व्ही. (35000) 4) किराणा साहित्य १. तूरडाळ 100 किलो. २. खाद्य तेल 60 किलो. ३. निरमा 30 किलो. ४. कपडा साबण 2 बॉक्स. ५. मटकी 30 किलो. ६. बाथसोप 16 डझन ७. पोहा 50 किलो. ८. शेंगदाणा 50 किलो. ९. साखर 50 किलो. १०. वाटाणा 25 किलो. आयकरातील सवलत :- ८०जी. संपर्क :- संतोष गर्जे, +९१९७६३०३१०२० नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed. वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/

निशदे 09/03/2017 - 01:43
संस्थेचे नाव:- सुहित जीवन ट्रस्ट रजिस्ट्रेशन नंबर : ऐ-४२८ (रायगड),तालुका पेण, जिल्हा रायगड संस्थेचा पत्ता: सुहित जीवन ट्रस्ट, दामोदर नगर, चिंचपाडा, पेण ४०२ १०७ ता. पेण, जिल्हा: रायगड संस्थेचे कार्य: संस्थेचा मुख्य उद्देश: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे पुनर्वसन करणे. १) सुमंगल विद्यालय: मानसिक अपंग व बहुविकलांग मुलामुलींसाठीची ही शाळा जवळपासच्या ४१ गावांमधल्या मुला मुलींच्या शिक्षणाची गरज पूर्ण करते. आर्थिकदृष्ट्य़ा मागास असलेल्या मुलांसाठी नि:शुल्क सेवा दिली जाते. घरातून शाळेत ने आण करण्यासाठी शाळेची स्वत:ची बस सेवा उपलब्ध आहे. २) एकलव्य वोकेशनल केंद्र (एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र) : येथील विकलांग मुलांना स्वावलंबी बनवण्याचे काम हे केंद्र करते. २०१०मध्ये ११ मुलांना घेऊन सुरू झालेल्या या केंद्रात आज ४४ मुलेमुली आहेत. ३) लाईट हाऊस स्पेशल टिचर्स ट्रेनिंग सेंटर (विशेष शिक्षक प्रशिक्षण केंद्र) : मानसिक विकलांग शाळांमधून शिकवण्यासाठी ज्या विशेष शिक्षकांची गरज भासते त्याकरिता या विषयातील तज्ज्ञ शिक्षक तयार करण्याचे काम येथील डिएडच्या अभ्यासक्रमात होते. (रिहॅबिलिटेशन काऊंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांची या अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली आहे.) आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- डॉ. सुरेखा पाटील - Ph.D in Education (Mental Retardation) 09892191918/ 09423379210/ 02143-253085 e-mail :- suhitjeevantrust@gmail.com dr.surekha26@gmail.com sjt3pen@gmail.com वेबसा‌ईट : www.suhitjivan.org संस्थेला यावर्षी ज्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी खालीलप्रमाणे:. 1. Sound System with Amplifier 1 Pair: 45,000/- 2. Therapy Ball (Big): 1: 1,000/- 3. Folding C P Chair: 1: 12,500/- 4. Balance Beam: 1 Set: 20,000/- 5. Bolster: 2 Pair: 2,000/- 6. Therapy Mirror: 2 Pc: 4,000/- 7. static cycle: 1: 15,000/- 8. Balance Board: 1: 5,000/- (Total) : 1,04,500/-

निशदे 09/03/2017 - 01:45
संस्थेचे नाव:- अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला संस्थेचा पत्ता: रामनगर, सांगली -कोल्हापूर रस्त्यालगत, सांगली. संस्थेचे कार्य: या भागात बहुतांश वस्ती भाजी फळे विकणारे, बांधकाम मजूर आणि असेच किरकोळ उद्योग मजुरी करणारे यांची आहे. १९९८पासून काही ध्येयवादी शिक्षकांनी इथे ही प्राथमिक शाळा सुरु केली. सर्व जातीधर्माच्या मुलांना भारतीयतेचे संस्कार मिळावेत अशा दृष्टीने शाळेचे उपक्रम योजले जातात. आपण सांगलीस याल तेव्हा ही शाळा पाहण्यासाठी आवर्जून भेट द्यावी. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क व्यक्ती:- श्री. गडगे, श्री. सागर फडके 09890321103 (Gadage) / Cell – 09423869385, 0233-2332385 e-mail :- sagar.ca@gmail.com वेबसाईट : सध्या काम सुरु केले आहे. संस्थेला यावर्षी खालील अतीमहत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी: १. भरपूर चित्रे असलेली पुस्तके अथवा एन्सायक्लोपिडीया खरेदी करणे (अंदाजे रु.४,५००/- ते ५,०००/-) २. स्थानिक एन्.जी.ओ. च्या मदतीने आरोग्यशिबीर घेऊन, वैद्यकीय सल्ल्याने मुलांना आहारपूरके व औषधे वितरित करणे. (अंदाजे रु.१५,०००/- ते रु. २०,०००/-) ३. १००-१५० मुलांसाठी नवीन शालेय वर्षासाठी दप्तर आणि गणवेश खरेदी करणे. . (अंदाजे रु.१५,०००/-)

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:10
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:48
संस्थेचे नाव:- घरकुल परिवार पत्ता:- आनंद नगर, पिंपळगाव बाहुला, त्र्यंबक रोड, नाशिक 422213. संस्थेचे कार्यक्षेत्र::- प्रौढ मतिमंद महिलांच्या पुनर्वसन आणि सबलीकरणासाठी निवासी व्यवस्था मतिमंद महिलांचे सक्षमीकरण मतिमंद स्त्रियांचा नैसर्गिक कल आणि उपजत गुण ओळखून विकसित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. ज्यांच्या पालकांचे निधन झाले आहे अशा मतिमंद स्त्रियांना सुरक्षित व प्रेमळ निवारा देणे. संस्थेचे प्रकल्प व आर्थिक गरजा : संस्थेकडे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेशासाठी विनंती येत असते (सध्याची प्रतीक्षा यादी 12 जणींची आहे ). संस्था निवड व्यवस्था अजून 50 जणींसाठी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या नवीन निवासी व्यवस्थेसाठी संस्थेला खालील गोष्टींची गरज आहे. १) जेवणाची टेबले - 25. (प्रति टेबल 15,000 रु. खर्च) २) जेवणाच्या खुर्च्या - 50 (प्रति खुर्ची 2,000 रु. खर्च) ३) बेड - 50 (प्रति बेड 3,000 रु. खर्च) रजिस्ट्रेशन क्रमांक : f 9220 आयकरातील सवलत:- 80G संपर्क : सौ विद्या फडके +919860552324 वेबसाईट :- www.gharkulparivar.org Documentary: https://www.youtube.com/watch?v=4Q5g2j7w-Ok

In reply to by निशदे

निशदे 09/03/2017 - 02:11
संस्थेकडून फक्त गरजांची यादी आली आहे. वरील किमती अंदाजे असून संस्थेकडून किमतीचे डिटेल्स आले की इथेच परत अपडेट केले जातील.

निशदे 09/03/2017 - 01:49
संस्थेचे नाव:- माऊली सेवा प्रतिष्ठान संस्थेचा पत्ता: शिंगावे, अहमदनगर, (अहमदनगर-शिर्डी रस्त्यावर) संस्थेचे कार्य: माऊली सेवा प्रतिष्ठान समाजाने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रिया व त्यांच्या मुलांसाठी काम करते. डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे यांनी सुरू केलेल्या या संस्थेने आजच्या घडीला सुमारे १०५ स्त्रिया व १४ मुले यांच्यासाठी कायम निवासाची व्यवस्था केली आहे. मनोरुग्ण स्त्रियांना अन्न, वस्त्र, निवारा व काम मिळवून देण्यासाठी माऊली सेवा प्रतिष्ठान झटत आहे. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. संपर्क:- डॉ. राजेन्द्र व सुचेता धामणे फोन / मोबाईल क्र. : +91-9860847954 ईमेल: rajendra.dhamane@gmail.com वेबसाईट : http://msp.org.in/index.htm संस्थेला यावर्षी खालील महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे: सोनी कंपनीची ऑडिओ सिस्टीम (MHC-v440 ) ही सर्वसमावेशक सिस्टीम माऊली सेवा प्रतिष्ठानला विकत घ्यायची आहे. सदर उपकरणाचा उपयोग महिलांना मुख्यत्वेकरून संगीतामार्फत थेरपीसाठी तसेच करमणुकीसाठी होईल. यामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा होते असा डॉक्टरांचा अनुभव आहे. किं. रु. २८,५००/-

निखिल - हे अगदी मस्त झाले आत्ता आपण थोड्या जास्त संस्थांना मदत मिळवुन देऊ शकू

अरुंधती 21/06/2017 - 19:36
नमस्कार मिपाकरहो, सांगायला आनंद वाटतो की या धाग्यामुळे सहारा अनाथालय संस्थेस लंडनस्थित काळे ट्रस्टकडून भरघोस देणगी मिळाली आहे. सदर ट्रस्टकडून मिपाकर अनिवासी यांचे माध्यमातून सहारा अनाथालयास पंचावन्न हजार पाचशे पंचाहत्तर रुपये देणगीदाखल मिळाले. या रकमेतून मुलांसाठी बंक बेड्स तयार करवून घेतले असून बेड्सचे फोटो व देणगीची पावती देणगीदारांपर्यंत पोचली आहे. काळे ट्रस्ट व अनिवासी यांचे मन:पूर्वक आभार! :)

In reply to by अरुंधती

अरुंधती 22/06/2017 - 12:37
वरील संस्थांपैकी सर्वच संस्थांना देणगीदारांनी देणग्या देऊ केल्या आहेत हे नमूद करायचे राहून गेले. :)
नमस्कार, मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मार्च २०१७ - कॅलरी चॅलेंज

पिलीयन रायडर ·

स्रुजा 01/03/2017 - 02:15
वाह वाह !! हे झकास झालं ! २१ दिवस वजन + ३ माईल्स पर आवर ने (२.५ एलेव्हेशन) ट्रेडमील. मला ३.५ काही केल्या जमत नाही असं लक्षात आलंय त्यापेक्षा मी एलेव्हेशन वाढवते. ते सोपं जातं मला. आणि माझं एलिप्टिकल नंतर १० मिन्स - वजन उचलून झाल्यावर. होतील ना २०० ? हो, मला वाटत>. डायेट बोबललं आहे ते परत आणायला हवं. तू बरच मनावर घेऊन आम्हालाही उद्युक्त केलस म्हणुन आभार - हे मोदक आणि पिरा दोघांना : माझा एम गंडलाय - काही अनुस्वार येत नाहीयेत.

मागच्या महिन्यात अनेकांनी ग्रुप मध्ये येण्याबाबत विचारणा केली. पण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मर्यादा आहेत. म्हणुन ह्या वेळेस मी एक गुगल डॉक्युमेंट तयार केले आहे. सर्वांसाठीच ते खुले आहे. तुमचे व्यायामाचे आकडे आणि इतर चर्चा ह्याच धाग्यात करायची आहे. पण तुम्हाला व्यायामाचा ट्रॅक ठेवायचा असेल तर आपण सगळे ही लिंक वापरु शकतो. प्रत्येक जण आपल्या मिपा आयडीच्या नावाने एक शीट तयार करेल आणि आपला रोजचा व्यायाम त्यात अपडेट करेल. मिपा फिटनेस - मार्च २०१७ - २१ दिवसांचे कॅलरी चॅलेंज

In reply to by चष्मेबद्दूर

तुम्ही त्या लिंकवर जा. तिथे नवी शीट तयार करा. खाली + चे चिन्ह आहे. पिरा आणि प्रसन्नच्या नावाने दोन शीट्स आहेत पहा. त्याच्याच बाजुला हे चिन्ह असेल. तिथे तुमची शीट तयार करा. पहिल्या शीटमध्ये टेबल बनवुन दिले आहे. ते कॉपी करुन वापरु शकता. ऑदर ह्या कॉलम मध्ये काही इतर डिटेल्स टाकायचे असतील तर टाका. जसे की एका दिवशी मी चुकुन लेव्हल २ चे वर्काअऊट केले. म्हणुन लिहुन ठेवले आहे. तशा काही नोंदी असतील तर करा.

गॅरी ट्रुमन 01/03/2017 - 23:11
एकेकाळी मी पण ट्रेडमिलवर चांगला दीड-दोन मैल पळायचो पण पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर ट्रेडमिलावर थोडेही पळले तरी जिथे जखम झाली होती तो भाग दुखायला लागतो. त्यामुळे ट्रेडमिल बंद. घरी ट्रेडमिल असूनही वापरता येत नाही :( मागच्या वर्षी एक मनुष्य येऊन योगासने वगैरे करून घ्यायचा पण तो पण एकाएकी येईनासा झाला. त्यामुळे तो पण व्यायाम बंद झाला. पण आपल्या कुटुंबात विविध आजारांचा इतिहास आहे हे लक्षात घेता आपण पण काहीतरी करायला हवे हे मनाने घेतले. साधारण १५-२० दिवसांपूर्वीपासून सकाळी उठून घराजवळच्या एका बागेत पळायला जातो. मी यापूर्वी शाळेत असताना पळलो असेन. अन्यथा सध्या पळणे होत होते केवळ ट्रेन पकडण्यापुरते. अर्थातच त्या पळण्याला काही अर्थ नाही. कित्येक वर्षांचा खंड पडल्यामुळे फार अंतर आणि फार वेळ पळता येत नाही. आता बागेच्या साधारणपणे दीडेक फेर्‍या होतात. दररोज पळायला जाताना कालच्यापेक्षा किमान एक पाऊल जास्त पळायचा निर्धार असतो. एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो हे अजून मोजलेले नाही पण साधारण चारेक मिनिटे जात असावीत. म्हणजे अर्धा तास एकसलग पळायचे असेल तर किमान ७-८ फेर्‍या मारता यायला हव्यात. ते कधी साध्य होते ते बघायचे. मी एकेकाळी ट्रेडमिलिंग करायचो त्यावेळी ऐकलेला एक फॉर्म्युला सांगतो. २२० वजा आपले वय याच्या ८०% इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवला की तेवढा व्यायाम पुरेसा असतो. म्हणजेच समजा एखाद्याचे वय ३० वर्षे असेल तर २२० वजा ३० म्हणजे १९० च्या ८०% म्हणजे १५२ इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवता आला पाहिजे. हा पल्स रेट पळून किंवा जोरबैठका काढून किंवा वजने उचलून कसाही साध्य करता आला तरी ते चालण्यातले असते असे ऐकले होते. खरेखोटे इथलीच एक्स्पर्ट मंडळी सांगतील. असो. किती कॅलरी वगैरे जाळता येतात हे लिहिण्यापूर्वी किमान ८ फेर्‍या मारता येण्याइतका स्टॅमिना यायला हवा.

मी धावण्याची तयारी करतेय. त्यात मध्ये थोडा बदल म्हणुन सुर्यनमस्कार घालत आहे. ह्याने कोअर स्ट्रेन्थ तयार होईल अशी आशा आहे. वेल्लाने ऑदर ह्या कॉलम मध्ये डायरी लिहील्याप्रमाणे २ ओळी लिहील्या आहेत. ही कल्पना मस्त आहे. स्वतःलाच काही सांगायचे असेल तर तिथे लिहुन ठेवा. मी पण लिहुन ठेवले. पण ह्या धाग्याला विसरु नका. इथे आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानेच पुढे जायला मदत होणार आहे.

सही रे सई 02/03/2017 - 09:02
सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार १२ मिनिटात २८८ योगासने. सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या  दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने. सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब. एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल. ३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट ३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास: वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज, बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज, रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज. वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..? ‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’       कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो. इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते. सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे? सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता  ‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो. सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा.  आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे. Whatsapp fwd

सही रे सई 02/03/2017 - 09:09
मागच्या फिटनेस विषयीच्या धाग्यात कोणीतरी कायप्पा ग्रुप वर सूर्यनमस्कार उपक्रम सुरू केल्याबद्दल सांगितलं होतं.. ते वाचून मी पण माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या ग्रुप वर या बद्दल सूतोवाच केले...आणि काय आश्चर्य काही ग्रुप कडून अनपेक्षित खूपच चांगला प्रतिसाद आला.1 महिन्याचे चॅलेंज घेतले आहे सगळ्यांनी..कमीत कमीत रोज 5 तरी सूर्यनमस्कार घालण्याचे.. त्या पैकीच एका ग्रुप वर आलेली ही वरील फॉरवर्ड आहे. मी स्वतः 12,15 असे सूर्यनमस्कार 2 दिवस घातले आहेत, असेच वाढवत खरोखर 108 करता आले तर काय बहार येईल असे वाटते.. आगे आगे देखेंगे होता है क्या..

In reply to by सही रे सई

सही रे सई 03/03/2017 - 20:50
आज ३० नमस्कार घातले. माझं मलाच आश्चर्य वाटल याच. कारण काल १२ वरून १६ वर जाताना जाम हाशहुश झाल होत. पण आज १० चे ३ सेट केले आणि मधे थोडा ब्रेक घेतला.. आणि जमले सुद्धा.

दिलीप सावंत 02/03/2017 - 10:44
खूपच छान. मी आटा पर्यंत खूप माहिती शोधली फिटनेस बद्धल काही जणांनी मला नुसती फळे खायला सांगितली काहींनी मला व्यायाम करायला सांगितलं. पण हि टिप्स खूप छान आहे .

In reply to by सूड

"कोणताही व्यायाम प्रकार" असं लिहीलय की!!!! तुम्ही अर्धातास स्विमिंग केल्यावर किती कॅलरीज जळतात हे बघा आणि ते आकडे सांगा. ह्या चॅलेंजमध्ये व्यायाम प्रकाराचे बंधन नाही.

बऱ्याच दिवसात व्यायामाला वेळ मिळाला न्हवता. काल तुमचा हा धागा वाचला आणि मनात विचार आला कि हे २१ दिवसांचं चॅलेंज घेऊयात. तसंही नियमितपणा आणि माझं थोडाफार वाकडेच आहे, त्यामुळे सलग २१ दिवस काही ना काही व्यायाम होईल का हा प्रश्नच पडलाय मला.. पण या धाग्यामुळे एक प्रेरणा नक्कीच मिळेल. सो, काल ठरवून ऑफिस मधून आल्यावर वीकली कॉन्फरेन्स कॉल झाल्यावर जिम ला गेलो.. ट्रेडमिलवर HR प्रोग्रॅम सेट करून १६ मिनिटे चालणे, नंतर साधारण ५.५ किमी सायकल, १० मिनिटे स्टेप-अप आणि १० मिनिटे पिलेट्स असा एकत्रितपणे ४५ मिनिटे व्यायाम झाला आणि हे सगळं Endomondo ट्रॅकर लावून... endomondo प्रमाणे ९८८ कॅलरीज बर्न झाल्यात, यात स्टॅटिक कॅलरीजसुद्धा असल्याने अंदाजे याच्या निम्म्या म्हणजे ४९४ कॅलरीज तरी बर्न झाल्या असाव्यात. आज जिम मध्ये जायला नाही जमणार पण ऑफिस मधून घरी चालत यायचा प्लॅन आहे (साधारण ३.५ किमी) हा धागा काढल्यावर पिरा ताईंचे आभार #KeepUp #Workouts #SweatisnewSwag #FatToFit

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 14:39
एक किलो वजन कमी करायचे असेल तर आपण खाण्यातून घेतो त्यापेक्षा १००० कॅलरी जास्त जाळायला हव्यात.वजनाप्रमाणे हा आकडा कमीजास्त होईल. आपण किती कॅलरी जाळतो यासाठी एक MET रेटिंग हा उपयुक्त प्रकार आहे. आपण काहीही न करता नुसते बसून राहिलो तरी श्वास चालूच असतो, हृदय, किडनी इत्यादी अवयव काम करत असतात. या सगळ्यांसाठी आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे दर तासाला १ कॅलरी खर्च होत असते. म्हणजे दिवसभरात काहीही केले नाही तरी ७० किलो वजनाची व्यक्ती २४ तासात २४ गुणिले ७० बरोबर १६८० कॅलरी जाळत असतेच.काही न करता नुसते बसून राहणे या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग १ असे म्हणतात.समजा एखाद्या अ‍ॅक्टिव्हीटीमधून नुसते बसून राहण्यात जितक्या कॅलरी जाळता येतील त्याच्या तिप्पट कॅलरी जाळल्या तर त्या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग ३ असे म्हणतात. जर आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल तर खाण्यातून आल्या आहेत त्यापेक्षा सरासरी दररोज १४२ कॅलरी जास्त जाळायला हव्यात. आता या जास्तीच्या १४२ कॅलरी कुठून आणणार? समजा प्रतितास ५ किमी इतक्या वेगाने चालले तर ती MET ३.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे या वेगाने अर्धा तास चालले तर ७० किलो वजनाची व्यक्ती ७० गुणिले ३.५ गुणिले अर्धा बरोबर १२२.५ कॅलरी खर्च होतील. तर जॉगिंग करणे ही MET ६.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे अर्धा तास जॉगिंग केल्यास ७० गुणिले ६.५ गुणिले अर्धा बरोबर २२७.५ कॅलरी खर्च होतील. एकेकाळी (म्हणजे साधारण ११ वर्षांपूर्वी) मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत होतो तेव्हा मिळविलेली माहिती आहे. कुठच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे MET रेटिंग किती ही माहिती कुठेतरी मिळेलच. यातही कळीचा मुद्दा म्हणजे आपण खाण्यातून मिळवितो त्यापेक्षा दररोज १४२ कॅलरी अधिक खर्च करायच्या आहेत. जर पिझ्झा खाऊन एखाद्या दिवशी जास्त कॅलरी खाण्यातून आल्या असतील तर तितक्या प्रमाणात जास्त कॅलरी जाळाव्या लागतील. एकेकाळी मी दिवसातून किती तास झोपतो (०.८ MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी) , किती तास खुर्चीत बसून काम करतो (१ ते सव्वा MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी), किती वेळ चालतो इत्यादींचा ढोबळ अंदाज घेऊन कोणताही व्यायाम न करता किती कॅलरी तशाही जाळता येतील आणि वजन कमी करायला आणखी किती कॅलरी जाळायला हव्यात आणि त्यासाठी किती व्यायाम करायला हवा या सगळ्या गोष्टींसाठी एक टेबलही बनविले होते हे आठवले.अशा गोष्टी १००% काटेकोरपणे अंमलात आणता येत नाहीत पण प्रयत्न तर होताच. या धाग्याच्या निमित्ताने तसे परत करायची प्रेरणा मिळाली :) मलाही आता टारगेट सेट करायला हवे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

MyFitnessPal हे अँप्लिकेशन आहे, ज्यात आपण आपला वजन, उंची सेट करायची आणि त्यानुसार आपल्याला दिवसभरात किती कॅलरीज लागतात हे कॅल्क्युलेट केलं जातं. या ऍप मध्ये आपण आपला फूड इन्टेक पण फीड करू शकतो. तसंच, एखाद्या फिटनेस ट्रॅकर बरोबर हे ऍप आपण सिंक करू शकतो, ज्या योगे आपण केलेला व्यायाम आणि त्यातून खर्च झालेल्या कॅलरीज या MyFitnessPal मध्ये सिंक होतात आणि आपल्या डेली टार्गेट मध्ये अड्जस्ट होतात. मला तरी हे ऍप खूप उपयोगी वाटतंय.

In reply to by गॅरी ट्रुमन

सुबोध खरे 04/03/2017 - 20:44
एक दुरुस्ती -- आपण जेंव्हा वजन कमी करायचे म्हणतो ते शरीरातील चरबी जाळायचे म्हणतो. पण १ किलो चरबी म्हणजे १००० नव्हे तर ९००० ( नऊ हजार) कॅलरी( प्रत्यक्ष किलो कॅलरी) जाळायला हव्यात. https://en.wikipedia.org/wiki/Food_energy तेंव्हा आठवड्याला १ किलो वजन कमी करायचे असेल तर रोजच्या आहारातून १४२ नव्हे तर १३०० (तेराशे) कॅलरी कमी करायला हव्यात किंवा तेवढा व्यायाम करायला हवा. म्हणजे ८० किलोच्या माणसाने साधारण दोन तास पळायला हवे ( मेट ७.०) किंवा दोन्ही मिळून मेट म्हणजे Metabolic Equivalent of Task (MET) पहा https://en.wikipedia.org/wiki/Metabolic_equivalent

In reply to by सुबोध खरे

डॉक, एखादं सोप्पं गणीत सांगा ना. म्हणजे आपण भारत्य आहारातून साधारण किती कॅलरी घेतो (भाजी पोळी वरण भात) आणि वजन कमी करायला नक्की किती कॅलरी त्या हिशोबाने जाळाव्यात. १३०० कॅलरीज खुप आहेत हो. इतका फरक कसा आणावा?

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे 08/03/2017 - 10:17
पहिली गोष्ट म्हणजे आठवड्याला एक किलो( महिन्यात चार किलो) वजन कमी करणे हा हेतूच चुकीचा आहे. तुमचे वजन एक महिन्यातच वाढले आहे का ? जे तुम्हाला एक महिन्यात कमी करायचे आहे. साधारण महिन्याला एक ते दीड किलो या दराने वजन कमी होईल असाच आहार आणि व्यायाम ठेवा. कारण एक महिन्यात ४ किलो वजन कमी झाले तर हवा गेल्यात फुग्यासारखी आपली त्वचा सुरकुतलेली होऊन आपण "वयस्कर" ओढलेल्या दिसायला लागाल. जसे जसे वजन कमी होते तसे त्वचेला आक्रसायला वेळ द्या. म्हणजेच रोजच्या आहारातून ३००-३२५ कॅलरी कमी करा. म्हणजे रोज साधारण ३५ ग्राम किंवा एक महिन्यात १ किलो वजन कमी होईल. वर्षभरात १२ किलोने वजन कमी झाले तरीहि पुरेसे आहे. वजन कमी करण्यासाठी सुदृढ आहार नव्हे तर (सु) दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी लागणारे कष्ट हे तुमच्या "फेशियल" करण्यासारखे तात्काळ फळ/परिणाम देणारे नाहीत. वजन कमी करण्यासाठी तीन p लक्षात ठेवा PATIENCE PERSISTENCE & PERSEVERENCE

५० फक्त 03/03/2017 - 11:58
१० मि. ट्रेडमिल , ट्रायसेप्सचे ५ प्रकारचे सेट , प्रत्येकी ३ सेट प्रत्येकी १५ रिपिटेशन + साईटवर १८ मजले चढणे आणि उतरणे होणार आहे. फिटनेस ब्यांड आताच ३४२ क्यालरी दाखवत आहे, दिवस संपेतो ८०० ला टेकेल.

मी रोज व्यायाम करतेच आहे. साधारण किती दिवसात वजन थोडेसे का होईना पण कमी व्हायला पाहिजे? वजन हे एकच मोजता येण्यासारखे प्रकरण आहे. ते कमी होताना दिसले तर उत्साह टिकुन रहातो. ते जर नाही झाले कमी, तर माझं अवघड आहे... =)) मी आहारात काहिही बदल केलेला नाहीये फार. फक्त चिप्स, बिस्किट इ गोष्टी टाळतेय. आणि व्यायामानंतर प्रोटिन्स पोटात जातील असं बघतेय.

In reply to by मोदक

३०-४० मिनिटं व्यायाम करुन बाकी वेळ लोळत काढतेय म्हणुन? आहारात काडीचाही फरक केला नाही म्हणुन? कुठे तरी वाचलं होतं की फॅट्स कमी होत असले तरी बोन डेन्सिटी पण वाढते. म्हणुन?

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 06/03/2017 - 12:55
व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस ऑन द वेइंग स्केल? वजन ही एका मोठ्या समीकरणाची उकल असते; अ डिराइव्हड नंबर. तुम्ही व्हेरिएबल्स कडे लक्ष द्या की. वजन आपोआप बदलतं. आणि ते कमीच व्हायला हवं हा अट्टाहासही चूक. उत्तम व्यायाम, उत्तम आहार याकडे लक्ष द्या. आहारही कमी नको; पण जो आहे त्यात पुरेशी प्रथिनं, पुरेशी कर्बोदकं आहेत ना हे बघा. व्यायाम केल्यावर गळून गेल्यासारखं वाटायला नको; त्याचा अर्थ तुम्ही ओव्हरट्रेन करताय, किंवा रिकव्हरी होत नाहीये. आहाराकडे लक्ष द्या. प्रोटीन इंटेक बघा. कालच्या पर्फॉर्मन्स पेक्षा आजचा पर्फॉर्मन्स सरस आहे ना बघा. म्हणजे काल १० सूर्यनमस्कार जितक्या सहज गेले तितक्या सहज पुढच्या वेळी १२ जायला हवेत. आरामही महत्वाचा. त्याच अवयवाला ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देऊ नका. चॅलेंज वगैरे सगळं ठीक आहे पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर. बरंच आहे, पण चुकीच्या गृहितकांवर हा प्रवास सुरू करू नका. फर्गेट वेट. मेजर पर्फॉर्मन्स. बाकी आरसा, आणि आजूबाजूच्या मंडळींच्या प्रतिक्रिया तुम्हाला प्रगती होते आहे किंवा नाही ते सांगतीलच. ती गणितं बाजूला ठेवा असं सुचवेन.

In reply to by वेल्लाभट

हे ४८ तासांचं गणित माहिती नव्हतं. तसं असेल तर मग आलपालटुन व्यायाम केले पाहिजेत. वजन प्रगती मोजायला सोप्पं परिमाण आहे म्हणुन, बाकी केवळ वजन हे आरोग्य चांगले असण्याचे लक्षण नाही हे मान्य आहेच. तरीही आता तू म्हणतोस तर मग जास्त मनावर घेणार नाही. =))

In reply to by वेल्लाभट

मी नुकतेच धावणे चालु केले आहे. C25k नुसार रोज धावणे चालु आहे. तुमच्या प्रमाणे ४८ तास पुन्हा व्यायाम नको. म्हणजे काहिच व्यायाम नाही करायचा? एक दिवस धावणे आणि एक दिवस चालणे असे केले तर? का फक्त आराम

In reply to by असा मी असामी

वेल्लाभट 07/03/2017 - 15:40
काहीच नाही म्हणजे त्याच बॉडीपार्ट ला नाही. आणि तोही व्यायाम नाही. उदाहरणार्थ तुम्ही आज पायांचा व्यायाम (धावणे, चालणे नव्हे) केलात आणि उद्या स्ट्रेचिंग केलंत तर हरकत नाही. रनिंग एक वेळ चालेल कारण तो प्रामुख्याने कार्डियो प्रकारातला व्यायाम आहे तरीही ते फास्ट रनिंग नसावं कारण पायांचे स्नायू कालच्या व्यायामातून रिकव्हर झालेले नसतील. आज पायांचा व्यायाम, उद्या अपर बॉडी, परवा रनिंग, तेरवा पुन्हा अपर बॉडी, नंतर पायांचा व्यायाम हे अशा प्रकारचं शेड्यूल असायला हरकत नाही. आता जे पर्फॉर्मन्स स्पोर्ट्स मधे आहेत, त्यांना संपूर्ण आरामाचा सल्ला दिला जातो. सामान्यांचं तसं नाही. इतका रिगरस व्यायामच नसल्याने रिगरस आरामाचीही गरज नाही.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे 08/03/2017 - 10:19
पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर. बाडीस

सप्तरंगी 03/03/2017 - 19:47
मी गेल्या वर्षभरापासून रोज ट्रेडमीलवर ३०-३२ मिनिटात ४km चालत (खर तर फास्ट वॉक) करत होतेच पण आजपासून तुमच्याबरोबर करेन. कालपर्यंत ४km च्या वर इच्छा असूनही नाही केला पण आता तुमचे सर्वांचे बघून रोज ५km चालणे -पळणे सुरु करेन. myfitnesspal हे चांगले ऍप आहे पण त्यात माहिती भरत राहणे टाळत आले आहे. पण ते आता परत सुरु करते. माझा कार्ब्स वर कंट्रोल नाहीये खास करून गरम भात अहाहा. ते कमी केलं तरच वजन कमी होण्याची शक्यता वाढेल. तर आजपासूनच माझे aim आहे: पुढच्या १४ दिवसांसाठी रोज ५km चालणे-पळणे, दिवसभरात १ वाटीच्या वर (शिजलेला) भात न खाणे आणि साखर, डाएट मोजत राहणे. योगा - प्राणायामशी खूप वर्षांपासून संबंध तुटलाय पण ते करू शकेन कि नाही हे आत्ता सांगणे अवघड आहे. गुगलशीट मध्ये अपडेट करेनच.

नेहमीच्या व्यायामाबरोबर एलिप्टिकलवर दररोज २०० कॅलरीज जाळायचे लक्ष्य ठरवले आहे, बघू कितपत जमतेय त्या गूगल डॉक्युमेंटवर जेमतेम सात जणांनी आपापले तक्ते बनवलेत, बाकीच्यांनी लवकरात लवकर जमा व्हा अशी नम्र विनंती :) धागा काढल्याबद्दल पिलियन रायडर ह्यांना धन्यवाद!

काल माझं ७ दिवसांचं पहिलं चॅलेंज पुर्ण झालं. आज असं वाटलं की स्वतःला थोडं तरी "चॅलेंज" करायला हवं. किमान आठवड्यातुन एकदा तपासुन पहायला हवं की आपली लायकी वाढली की नाही. म्हणुन आज १० मिनिटं एलिप्टिकल करुन ९० सेकंद चालणे - ९० सेकंद पळणे असं १५-२० मिनिटं केल्यावर कुल डाऊनच्या आधी जास्तीत जास्त किती पळता येतंय ते पाहिलं. ५ मिनिटं सलग पळू शकतेय. फार म्हणजे फार छान वाटलं. पळू शकतेय म्हणुन तर आनंद झालाच पण दरदरुन घाम फुटल्याने की काय खराखुरा व्यायाम केल्याचं फिलींग आलं!! आज पहिल्यांदा पळण्यातली मजा कळाली. :)

In reply to by ५० फक्त

द्या टाळी! मी आज अगदी हेच करणार आहे! पण बायसेपसकट ट्रायसेप आणि खांदे सुद्धा २०० कॅलोरीज चे लक्ष्य असल्याने रोज एलिप्टिकल करतोच आहे आणि 'पोट दुमडण्याचे व्यायाम' हा वाक्प्रचार कायदेशीररित्या ढापण्यात येणार आहे अशी नम्र सूचना :)

कंजूस 04/03/2017 - 18:48
ट्रेक - व्यायाम भिवपुरी रेल्वे स्टेशन - पाली भुतवली धरण - सागाची वाडी - भोरीची वाडी - गारबट वाडी - गारबट पॅाइंट( माथेरान) - अमन लॅाज - दस्तुरी ट्रेक. सकाळी अकरा ते पाच. अकरा किमी, साइट ७००मिटर्स।

माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , सूर्य नमस्कार हा इतर शरीर ताणण्याचा फक्त एक प्रकार आहे आणि आधुनिक व्यायाम प्रकारात त्याला सर्वोच्च स्थान वेगरे काही नाही. हल्ली काही कारणास्तव (हिंदू संस्कृती , योगा आणि काही) खूप जास्त हाईप झाल्यासारखा वाटतोय , केवळ सूर्य नमस्कार करण हे पुरेसे नाही , शरीरातील सर्व स्नायू योग्य ठिकाणी आणि आणि योग्य प्रमाणात ताण येईल असा परिपूर्ण व्यायाम केला तरच फायदा आहे ... प्रत्येक शरीरसाठी / शरीर रचने प्रमाणे आणि तुम्ही ठेवत असल्येला गोल प्रमाणे व्यायाम प्रकार बदलत जातात , त्यामुळे योग्य फिसिओ चा सल्ला घेण कधीही चांगल , आपण सर्रास 300 रुपये X 2 = 600 रु तिकीट काढून चित्रपट पाहु शकतो पण तेच 600 रु देऊन योग्य सल्ला घेऊ हा विचार सुध्दा शिवत नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

वेल्लाभट 06/03/2017 - 12:42
मीही काहीसा याच मताचा आहे. योगासने हा आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम असून त्याच्या परिणामाविषयी शंका नाही. पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. 'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. सेम अ‍ॅज, 'चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही'.

In reply to by वेल्लाभट

सूड 06/03/2017 - 14:37
स्विमिंगने पोट कमी होत नाही, उलट वाढतं, अशा मताचं एक काका मंडळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्विमिंग भूक वाढवतं आणि मग खाणं वाढल्याने पोट देखील वाढतं. तुमचा तुमच्या खाण्यावर एरवीच ताबा नसेल, तर व्यायामप्रकार कोणताही करा शष्प फरक पडणार नाही हे त्यांना एकदा सांगायचा प्रयत्न केला. मग पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाही.

In reply to by सूड

वेल्लाभट 06/03/2017 - 14:54
बरोबर केलंस मित्रा. शाब्बास. तू लक्ष देऊ नकोस. तू चालू ठेव, मुक्तशैली, फुलपाखरू तडाखा... पण तेवढंच तेवढं नको. इतरही यायामप्रकार कर. वैविध्य ठेव. सातत्य ठेव. काठिण्य ठेव. फिटणेस तुझ्या पायाशी लोटांगण घालेल!

In reply to by सूड

वेल्लाभट 06/03/2017 - 14:56
पण त्यांचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे रे! तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस? नाही की नाही !? सगळ्या माशांची पोटं फुगीर असतात. काकामंडळ इज राइट बॉस.

In reply to by वेल्लाभट

सूड 06/03/2017 - 15:44
तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस?
असाच विचार करायचा असेल तर अजून मी अंडी देणारा बाप्या देखील पाह्यला नाहीय. =))

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे 08/03/2017 - 10:24
माशांची पोटे फुगीर असण्याचे कारण ऐरो डायनॅमिक आकार आहे ज्यामुळे पाण्यात वेगाने पोहताना घर्षण कमीत कमी होऊन वेग वाढेल आणि कमीत कमी ऊर्जा जळेल. जुनीच काय आधुनिक जहाजे आणि पाणबुड्या हि त्याच आकाराच्या असतात.

In reply to by वेल्लाभट

'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही योग किंवा सूर्यनमस्कार हे 'इझी' कॅटेगरीत टाकले आहे का ? पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. बाकी काही करायची गरज नाही, तोच श्रेष्ठ असे काही नाही. पण योग हा एक उच्च दर्जाचा व्यायाम प्रकार आहे. बाकी आधुनिक व्यायामाच्या नावाखाली बर्याच जिममधे थोतांड शिकवतात. असे योग क्लासेस मधेही असू शकेल. पण त्याची कल्पना नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 08/03/2017 - 17:17
तुम्हाला फक्त वाद घालायचाय हे कळतंय मला. तुम्ही तुम्हाला वाटतं ते करा, सूर्यनमस्कार घाला की जिम मधे जा किंवा काहीही नको यापैकी. झालं? तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज

In reply to by वेल्लाभट

तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज जेंव्हा २०० किमीची बीआरएम पूर्ण होईल तेव्हा इथे जाहीर कळवेनच. मधे अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली तेंव्हा पण इथेच जाहीर कळवले होते. उगा ५-२५ जोर बैठका मारल्या तर त्याची जाहिरात करु नये असे मला वाटते. हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 09/03/2017 - 12:05
हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.
हे कबूल केलंत बरं केलंत. नाहीतर उगाच. आणि तसंही हा धागा जाहिरातीसाठी नाही. त्यामुळे इथं कुणीच जाहिरात करायला, तुलना करायला व्यायामाचे आकडे टाकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल्यास तुम्ही पत्ता चुकलायत. तुम्हाला फक्त तर्क, अंदाज, किंवा हा व्यायाम उत्तम की तो याचा कीस पाडण्या ऐवजी व्यायामाचे आकडे टाका असं सुचवलं तर लगेच वेगळा वास आला. असो. आणिक विषयांतर टाळतो. आगोदरच्याही प्रतिसादात लिहिलं, आताही लिहितो; तुम्हाला वाद घालायचाय हे उघड आहे. आणि मला त्यात रस नाही.

In reply to by माझीही शॅम्पेन

सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर शक्य नाही. आणि सुर्यनमस्कार हे मलाही सर्वोच्च व्यायामाचा प्रकार वाटत नाहीत. फक्त ते करायला सोपे आहेत. म्हणजे मला बाकी बरीच आसनं येतात पण योगशिक्षक नसतील तर आपलं आपण करताना नक्की क्रम काय असावा, किती वेळ आसन करावे इ मध्ये फार गोंधळायला होतं. सुन त्या मानाने ठरलेला क्रम असल्याने आणि जवळपास सर्व मुख्य अवयवांना ताण देतील अशा आसनांचा समावेश असल्याने केले जातात. पण अर्थात इतर सर्व प्रकारचे व्यायामप्रकार केले पाहिजेत ह्याच्याशी सहमत. म्हणुन ह्या महिन्यापासुन व्यायाम प्रकाराचे बंधन ठेवलेले नाही. सातत्याने रोज आणि किमान ३० मिनिटे हे ह्या वेळेसचे ध्येय आहे.

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 07/03/2017 - 00:22
उत्तम. घरच्या घरी करत असलात तर एक साधारण विभाजन स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - कार्डिओ (७ दिवस) असं असू शकतं. सातवा दिवस ऐच्छिक. जे हवं ते.

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 07/03/2017 - 01:01
लोअर बॉडी बॉडीवेट स्क्वॉट्स, लंजेस, काफ रेजेस, हाय स्टेप अप्स, वॉल सिट अपर बॉडी पुश अप्स, पुश अप ची अनेक व्हेरिएशन्स आहेत त्यापैकी जमतील ती, ट्रायसेप डिप्स, चिन अप्स (बार असल्यास), प्लँक, सिटअप्स, हिप रेजेस, रिव्हर्स प्लँक ब्रिज, गुड मॉर्निंग एक्सरसाइज, असंख्य आहेत.

In reply to by वेल्लाभट

आज घरी नवर्‍याच्या मार्गदर्शनखाली पुशअप्स आणि क्रंचेस करण्याचा प्रयत्न केला. आजवर व्यायामाच्या नावाखाली मी विनोद करत होते असं लक्षात आलं. मला काही हे प्रकार जमले नाहीत. सोफ्यावर पाय ठेवुनही पुशअप्सचा प्रयत्न केला पण स्वत:ला उचलणं जमण्या एवढी शक्ती हातात नाहीचे असंही कळालं. हे जमणार नाही तोवर आपण "फीट" आहोत असं म्हणवणार नाही. म्हणुन बाकी कोणताही व्यायाम केला तरीही रोज १५-२० मिनिटं वर सांगितलेले व्यायाम आलटुन पालटुन करायचे असं ठरवलं आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सूड 07/03/2017 - 11:27
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

In reply to by सूड

सूड 07/03/2017 - 11:28
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून माईक चॅंगचे व्हिडिओ* तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

In reply to by माझीही शॅम्पेन

आयुर्वेदाचं सुद्धा हेच मत आहे. योगासन/सूर्यनमस्कार हे अन्य व्यायामाला पूरक असे प्रकार आहेत. अर्धशक्ती (म्हणजे बगलेत घाम येपर्यंत) दमणूक करणारा व्यायाम करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे (कपाळाला घाम आला कि अति व्यायाम झाला असे समजून तात्काळ थांबावे असेहि सुचवले आहे).

चतुरंग 07/03/2017 - 20:30
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार नाही अशी मते वरती वाचली म्हणून जरा गुगलून बघितले तेव्हा एम्डी डॉक्टरांनी केलेला रीसर्च पेपर सापडला. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3289222/ त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे! कमी जागेत, कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही ऋतूत सहज शक्य असल्याने हा व्यायामप्रकार मला आवडतो. अर्थात भरभर चालणे, पळणे किंवा व्यायामशाळेत वजने आणि इतर व्यायामही आवडतात परंतु नमस्कारा बद्दल लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रपंच! :)

In reply to by चतुरंग

सुबोध खरे 08/03/2017 - 11:49
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार आहे का ते मला माहित नाही पण तो सुरुवात करणाऱ्या कोणत्याही (आळशी किंवा बैठ्या) माणसाला संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम आहे हे नक्की. कारण यात केवळ कॅलरी जाळतात असे नव्हे तर शरीर ताणले जाते आणि कोणत्याही स्नायूचा अति वापर न केल्याने व्यायामाच्या सुरुवातीला अंग आंबणे / स्नायू दुखणे हे बरेच कमी असते. आरंभशूर माणसांचा व्यायाम बंद पडण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. Surya Namaskar burns about 3.79 calories per minute हे ६३ किलो वजनाच्या माणसासाठी आहे म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात पहा :-- http://www.stylecraze.com/articles/calories-does-surya-namaskar-help-to-burn/#gref http://timesofindia.indiatimes.com/articleshow/22326709.cms http://thegeniusofyoga.com/yoga-to-burn-calories-surya-namaskar/

In reply to by सुबोध खरे

म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात १ तास सायकल चालवली तर ६००+ कॅलरी जळतील. पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे. व्यायामाचा दर्जा ठरवताना कॅलरीच्या पलीकडे सुद्धा बरेच पॅरामीटर असावेत. शिवाय एखाद्या व्यायामाने चयापचय वाढत असेल तर कदाचित नंतर अधिक कॅलरी जळतील.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे 08/03/2017 - 18:17
अप्पासाहेब तुम्ही नुसत्या उठाबशा काढल्या तरी सूर्यनमस्कारापेक्षा जास्त कॅलरी जळतील. पण व्यायामाचा मूळ फायदा शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे हा आहे. केवळ वजन कमी करणे हा नव्हे. या दृष्टीने सूर्यनमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम आहे. पोहणे हा एक असा संपूर्ण अंगाचा व्यायाम आहे. पण स्त्रियांसाठी तो सहजा सहजी करता न येण्यासारखा आहे. कारण अगोदर शॉवर घ्या पोहल्या नंतर शॉवर घ्या शाम्पू लावा, केस वाळवा यातच जास्त वेळ जातो. कोणालाही व्यायाम सुरु करा सांगताना सर्वात सोप्या गोष्टी म्हणजे वेगाने चालणे किंवा सूर्यनमस्कार या आहेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 08/03/2017 - 18:25
पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.
हा फक्त शब्द जो आहे ना, तो डोक्यातून काढता आला तर बघा. फक्त... काहीच चांगलं नसतं. आणि हे चांगलं असेल, याने कॅलरी जास्त जळत (मला हा शब्दप्रयोग अजिबात आवडत नाही पण तुम्ही वापरलायत म्हणून तसाच परत करतो) असतील... या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर. एक आपला सस्नेह सल्ला.

In reply to by वेल्लाभट

या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर सल्ल्याबद्दल आभार. आम्ही काहीच न वाचताच लिहिले असे वाटल्याबद्दल आभार. थांबतो.

In reply to by वेल्लाभट

sagarpdy 09/03/2017 - 11:19
राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे. जाऊदे त्या 'फक्त' वर - रोज सायकल चालवायला काही हरकत नाही (आठवड्यातून २ दिवस सुट्टी द्या). पण सायकलिंग आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग आणि मग हलक्या डंबेल्स ने हात, खांदे, पाठ यांचा थोडा व्यायाम आणि त्यानंतर नंतर १२ सूर्यनमस्कार - अत्यंत वेळ घेऊन (प्रत्येक आसन १०-१५ सेकंद) हे फायदेशीर वाटलेत. तलाव ५-१० किमी अंतरावर असेल तर सायकल ने तिथे जाऊन तासभर स्विमिंग आणि सायकल ने परत असं पण उपयोगी आहेत. अर्थात रोज कार्डिओ करत असू तर आठवड्याला २ दिवस विश्रांती घ्यावी (सोमवार - गुरुवार). आणि भरपूर फळे-प्रथिने असा आहार. असो प्रोजेक्त एन्ड ची काम लागलीयेत, रोज व्यायाम होत नाहीये. काल ४० किमी सायकलिंग, खांदे-ट्रायसेप्स-बायसेप्स-बॅक प्रत्येकी २० चे सेट, ५ नमस्कार आणि थोडी पाय/पाठ स्ट्रेच करणारी योगासनं - उदा पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन.

In reply to by sagarpdy

पाध्ये साहेब, हे सगळ सामान्य लोकांसाठी चाललय. तुमच्यासारखे ५० * ७ किंवा महिन्याला ५ घाट वाल्या 'पवनपुत्र' कॅटेगरीतल्या लोकांचे पॅरामीटरच वेगळे हो.

In reply to by चतुरंग

त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!
संशोधन शोधून काढल्याबद्दल आभार! ह्या संशोधनाचा हेतू उत्तम आहे आणि निष्कर्ष उत्कंठावर्धक आहेत. पण सरतेशेवटी हा उण्यापुऱ्या ७९ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर केला गेलेला प्रयोग होता. त्यामुळे एकंदर लोकसंख्येकरता संशोधनाचे निष्कर्ष कितपत लागू पडतील ह्याचा विचार झाला पाहिजे. बाकी सूर्यनमस्कार हा एक चांगला आणि सुलभ व्यायाम आहे हे मात्र नक्की

In reply to by प्रसन्न३००१

वेल्लाभट 09/03/2017 - 12:08
हरकत नाही. कम बॅक स्ट्राँगर. फार कमी वेळ असेल तर सर्किट ट्रेनिंगचं लहानसं रूटीन करा. १०-१५ मिनिटात होईल व्यायाम.

सप्तरंगी 09/03/2017 - 20:15
मी पूर्वी कधीच सूर्यनमस्कार केले नाहीत, आत्ता मध्ये ४-५ दिवस केले तर सगळ्या स्नायूंवर अति ताण येऊन ते दुखत होते, मग परत सोडून दिले. असे कित्येक दिवसात योगा किंवा सूर्यनमस्कार घालणाऱ्या सगळ्यांचे होते का? सूर्यनमस्कार घालताना घाम किंवा थकवा येत नाही मग वर सांगितल्याप्रमाणे इतक्या कॅलरीज जास्त कश्या काय जळतात?

स्रुजा 01/03/2017 - 02:15
वाह वाह !! हे झकास झालं ! २१ दिवस वजन + ३ माईल्स पर आवर ने (२.५ एलेव्हेशन) ट्रेडमील. मला ३.५ काही केल्या जमत नाही असं लक्षात आलंय त्यापेक्षा मी एलेव्हेशन वाढवते. ते सोपं जातं मला. आणि माझं एलिप्टिकल नंतर १० मिन्स - वजन उचलून झाल्यावर. होतील ना २०० ? हो, मला वाटत>. डायेट बोबललं आहे ते परत आणायला हवं. तू बरच मनावर घेऊन आम्हालाही उद्युक्त केलस म्हणुन आभार - हे मोदक आणि पिरा दोघांना : माझा एम गंडलाय - काही अनुस्वार येत नाहीयेत.

मागच्या महिन्यात अनेकांनी ग्रुप मध्ये येण्याबाबत विचारणा केली. पण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या मर्यादा आहेत. म्हणुन ह्या वेळेस मी एक गुगल डॉक्युमेंट तयार केले आहे. सर्वांसाठीच ते खुले आहे. तुमचे व्यायामाचे आकडे आणि इतर चर्चा ह्याच धाग्यात करायची आहे. पण तुम्हाला व्यायामाचा ट्रॅक ठेवायचा असेल तर आपण सगळे ही लिंक वापरु शकतो. प्रत्येक जण आपल्या मिपा आयडीच्या नावाने एक शीट तयार करेल आणि आपला रोजचा व्यायाम त्यात अपडेट करेल. मिपा फिटनेस - मार्च २०१७ - २१ दिवसांचे कॅलरी चॅलेंज

In reply to by चष्मेबद्दूर

तुम्ही त्या लिंकवर जा. तिथे नवी शीट तयार करा. खाली + चे चिन्ह आहे. पिरा आणि प्रसन्नच्या नावाने दोन शीट्स आहेत पहा. त्याच्याच बाजुला हे चिन्ह असेल. तिथे तुमची शीट तयार करा. पहिल्या शीटमध्ये टेबल बनवुन दिले आहे. ते कॉपी करुन वापरु शकता. ऑदर ह्या कॉलम मध्ये काही इतर डिटेल्स टाकायचे असतील तर टाका. जसे की एका दिवशी मी चुकुन लेव्हल २ चे वर्काअऊट केले. म्हणुन लिहुन ठेवले आहे. तशा काही नोंदी असतील तर करा.

गॅरी ट्रुमन 01/03/2017 - 23:11
एकेकाळी मी पण ट्रेडमिलवर चांगला दीड-दोन मैल पळायचो पण पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर ट्रेडमिलावर थोडेही पळले तरी जिथे जखम झाली होती तो भाग दुखायला लागतो. त्यामुळे ट्रेडमिल बंद. घरी ट्रेडमिल असूनही वापरता येत नाही :( मागच्या वर्षी एक मनुष्य येऊन योगासने वगैरे करून घ्यायचा पण तो पण एकाएकी येईनासा झाला. त्यामुळे तो पण व्यायाम बंद झाला. पण आपल्या कुटुंबात विविध आजारांचा इतिहास आहे हे लक्षात घेता आपण पण काहीतरी करायला हवे हे मनाने घेतले. साधारण १५-२० दिवसांपूर्वीपासून सकाळी उठून घराजवळच्या एका बागेत पळायला जातो. मी यापूर्वी शाळेत असताना पळलो असेन. अन्यथा सध्या पळणे होत होते केवळ ट्रेन पकडण्यापुरते. अर्थातच त्या पळण्याला काही अर्थ नाही. कित्येक वर्षांचा खंड पडल्यामुळे फार अंतर आणि फार वेळ पळता येत नाही. आता बागेच्या साधारणपणे दीडेक फेर्‍या होतात. दररोज पळायला जाताना कालच्यापेक्षा किमान एक पाऊल जास्त पळायचा निर्धार असतो. एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागतो हे अजून मोजलेले नाही पण साधारण चारेक मिनिटे जात असावीत. म्हणजे अर्धा तास एकसलग पळायचे असेल तर किमान ७-८ फेर्‍या मारता यायला हव्यात. ते कधी साध्य होते ते बघायचे. मी एकेकाळी ट्रेडमिलिंग करायचो त्यावेळी ऐकलेला एक फॉर्म्युला सांगतो. २२० वजा आपले वय याच्या ८०% इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवला की तेवढा व्यायाम पुरेसा असतो. म्हणजेच समजा एखाद्याचे वय ३० वर्षे असेल तर २२० वजा ३० म्हणजे १९० च्या ८०% म्हणजे १५२ इतका पल्स रेट ४० ते ४५ मिनिटे ठेवता आला पाहिजे. हा पल्स रेट पळून किंवा जोरबैठका काढून किंवा वजने उचलून कसाही साध्य करता आला तरी ते चालण्यातले असते असे ऐकले होते. खरेखोटे इथलीच एक्स्पर्ट मंडळी सांगतील. असो. किती कॅलरी वगैरे जाळता येतात हे लिहिण्यापूर्वी किमान ८ फेर्‍या मारता येण्याइतका स्टॅमिना यायला हवा.

मी धावण्याची तयारी करतेय. त्यात मध्ये थोडा बदल म्हणुन सुर्यनमस्कार घालत आहे. ह्याने कोअर स्ट्रेन्थ तयार होईल अशी आशा आहे. वेल्लाने ऑदर ह्या कॉलम मध्ये डायरी लिहील्याप्रमाणे २ ओळी लिहील्या आहेत. ही कल्पना मस्त आहे. स्वतःलाच काही सांगायचे असेल तर तिथे लिहुन ठेवा. मी पण लिहुन ठेवले. पण ह्या धाग्याला विसरु नका. इथे आपल्याला चर्चा करायची आहे. त्यानेच पुढे जायला मदत होणार आहे.

सही रे सई 02/03/2017 - 09:02
सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार १२ मिनिटात २८८ योगासने. सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या  दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने. सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब. एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल. ३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट ३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास: वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज, बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज, रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज. वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..? ‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’       कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा  वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो. इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते. सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे? सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता  ‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो. सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा.  आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे. Whatsapp fwd

सही रे सई 02/03/2017 - 09:09
मागच्या फिटनेस विषयीच्या धाग्यात कोणीतरी कायप्पा ग्रुप वर सूर्यनमस्कार उपक्रम सुरू केल्याबद्दल सांगितलं होतं.. ते वाचून मी पण माझ्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या ग्रुप वर या बद्दल सूतोवाच केले...आणि काय आश्चर्य काही ग्रुप कडून अनपेक्षित खूपच चांगला प्रतिसाद आला.1 महिन्याचे चॅलेंज घेतले आहे सगळ्यांनी..कमीत कमीत रोज 5 तरी सूर्यनमस्कार घालण्याचे.. त्या पैकीच एका ग्रुप वर आलेली ही वरील फॉरवर्ड आहे. मी स्वतः 12,15 असे सूर्यनमस्कार 2 दिवस घातले आहेत, असेच वाढवत खरोखर 108 करता आले तर काय बहार येईल असे वाटते.. आगे आगे देखेंगे होता है क्या..

In reply to by सही रे सई

सही रे सई 03/03/2017 - 20:50
आज ३० नमस्कार घातले. माझं मलाच आश्चर्य वाटल याच. कारण काल १२ वरून १६ वर जाताना जाम हाशहुश झाल होत. पण आज १० चे ३ सेट केले आणि मधे थोडा ब्रेक घेतला.. आणि जमले सुद्धा.

दिलीप सावंत 02/03/2017 - 10:44
खूपच छान. मी आटा पर्यंत खूप माहिती शोधली फिटनेस बद्धल काही जणांनी मला नुसती फळे खायला सांगितली काहींनी मला व्यायाम करायला सांगितलं. पण हि टिप्स खूप छान आहे .

In reply to by सूड

"कोणताही व्यायाम प्रकार" असं लिहीलय की!!!! तुम्ही अर्धातास स्विमिंग केल्यावर किती कॅलरीज जळतात हे बघा आणि ते आकडे सांगा. ह्या चॅलेंजमध्ये व्यायाम प्रकाराचे बंधन नाही.

बऱ्याच दिवसात व्यायामाला वेळ मिळाला न्हवता. काल तुमचा हा धागा वाचला आणि मनात विचार आला कि हे २१ दिवसांचं चॅलेंज घेऊयात. तसंही नियमितपणा आणि माझं थोडाफार वाकडेच आहे, त्यामुळे सलग २१ दिवस काही ना काही व्यायाम होईल का हा प्रश्नच पडलाय मला.. पण या धाग्यामुळे एक प्रेरणा नक्कीच मिळेल. सो, काल ठरवून ऑफिस मधून आल्यावर वीकली कॉन्फरेन्स कॉल झाल्यावर जिम ला गेलो.. ट्रेडमिलवर HR प्रोग्रॅम सेट करून १६ मिनिटे चालणे, नंतर साधारण ५.५ किमी सायकल, १० मिनिटे स्टेप-अप आणि १० मिनिटे पिलेट्स असा एकत्रितपणे ४५ मिनिटे व्यायाम झाला आणि हे सगळं Endomondo ट्रॅकर लावून... endomondo प्रमाणे ९८८ कॅलरीज बर्न झाल्यात, यात स्टॅटिक कॅलरीजसुद्धा असल्याने अंदाजे याच्या निम्म्या म्हणजे ४९४ कॅलरीज तरी बर्न झाल्या असाव्यात. आज जिम मध्ये जायला नाही जमणार पण ऑफिस मधून घरी चालत यायचा प्लॅन आहे (साधारण ३.५ किमी) हा धागा काढल्यावर पिरा ताईंचे आभार #KeepUp #Workouts #SweatisnewSwag #FatToFit

गॅरी ट्रुमन 02/03/2017 - 14:39
एक किलो वजन कमी करायचे असेल तर आपण खाण्यातून घेतो त्यापेक्षा १००० कॅलरी जास्त जाळायला हव्यात.वजनाप्रमाणे हा आकडा कमीजास्त होईल. आपण किती कॅलरी जाळतो यासाठी एक MET रेटिंग हा उपयुक्त प्रकार आहे. आपण काहीही न करता नुसते बसून राहिलो तरी श्वास चालूच असतो, हृदय, किडनी इत्यादी अवयव काम करत असतात. या सगळ्यांसाठी आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे दर तासाला १ कॅलरी खर्च होत असते. म्हणजे दिवसभरात काहीही केले नाही तरी ७० किलो वजनाची व्यक्ती २४ तासात २४ गुणिले ७० बरोबर १६८० कॅलरी जाळत असतेच.काही न करता नुसते बसून राहणे या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग १ असे म्हणतात.समजा एखाद्या अ‍ॅक्टिव्हीटीमधून नुसते बसून राहण्यात जितक्या कॅलरी जाळता येतील त्याच्या तिप्पट कॅलरी जाळल्या तर त्या अ‍ॅक्टिव्हिटीला MET रेटिंग ३ असे म्हणतात. जर आठवड्यात १ किलो वजन कमी करायचे असेल तर खाण्यातून आल्या आहेत त्यापेक्षा सरासरी दररोज १४२ कॅलरी जास्त जाळायला हव्यात. आता या जास्तीच्या १४२ कॅलरी कुठून आणणार? समजा प्रतितास ५ किमी इतक्या वेगाने चालले तर ती MET ३.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे या वेगाने अर्धा तास चालले तर ७० किलो वजनाची व्यक्ती ७० गुणिले ३.५ गुणिले अर्धा बरोबर १२२.५ कॅलरी खर्च होतील. तर जॉगिंग करणे ही MET ६.५ इतकी अ‍ॅक्टिव्हिटी असते. म्हणजे अर्धा तास जॉगिंग केल्यास ७० गुणिले ६.५ गुणिले अर्धा बरोबर २२७.५ कॅलरी खर्च होतील. एकेकाळी (म्हणजे साधारण ११ वर्षांपूर्वी) मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत होतो तेव्हा मिळविलेली माहिती आहे. कुठच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे MET रेटिंग किती ही माहिती कुठेतरी मिळेलच. यातही कळीचा मुद्दा म्हणजे आपण खाण्यातून मिळवितो त्यापेक्षा दररोज १४२ कॅलरी अधिक खर्च करायच्या आहेत. जर पिझ्झा खाऊन एखाद्या दिवशी जास्त कॅलरी खाण्यातून आल्या असतील तर तितक्या प्रमाणात जास्त कॅलरी जाळाव्या लागतील. एकेकाळी मी दिवसातून किती तास झोपतो (०.८ MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी) , किती तास खुर्चीत बसून काम करतो (१ ते सव्वा MET रेटिंगची अ‍ॅक्टिव्हिटी), किती वेळ चालतो इत्यादींचा ढोबळ अंदाज घेऊन कोणताही व्यायाम न करता किती कॅलरी तशाही जाळता येतील आणि वजन कमी करायला आणखी किती कॅलरी जाळायला हव्यात आणि त्यासाठी किती व्यायाम करायला हवा या सगळ्या गोष्टींसाठी एक टेबलही बनविले होते हे आठवले.अशा गोष्टी १००% काटेकोरपणे अंमलात आणता येत नाहीत पण प्रयत्न तर होताच. या धाग्याच्या निमित्ताने तसे परत करायची प्रेरणा मिळाली :) मलाही आता टारगेट सेट करायला हवे :)

In reply to by गॅरी ट्रुमन

MyFitnessPal हे अँप्लिकेशन आहे, ज्यात आपण आपला वजन, उंची सेट करायची आणि त्यानुसार आपल्याला दिवसभरात किती कॅलरीज लागतात हे कॅल्क्युलेट केलं जातं. या ऍप मध्ये आपण आपला फूड इन्टेक पण फीड करू शकतो. तसंच, एखाद्या फिटनेस ट्रॅकर बरोबर हे ऍप आपण सिंक करू शकतो, ज्या योगे आपण केलेला व्यायाम आणि त्यातून खर्च झालेल्या कॅलरीज या MyFitnessPal मध्ये सिंक होतात आणि आपल्या डेली टार्गेट मध्ये अड्जस्ट होतात. मला तरी हे ऍप खूप उपयोगी वाटतंय.

In reply to by गॅरी ट्रुमन

सुबोध खरे 04/03/2017 - 20:44
एक दुरुस्ती -- आपण जेंव्हा वजन कमी करायचे म्हणतो ते शरीरातील चरबी जाळायचे म्हणतो. पण १ किलो चरबी म्हणजे १००० नव्हे तर ९००० ( नऊ हजार) कॅलरी( प्रत्यक्ष किलो कॅलरी) जाळायला हव्यात. https://en.wikipedia.org/wiki/Food_energy तेंव्हा आठवड्याला १ किलो वजन कमी करायचे असेल तर रोजच्या आहारातून १४२ नव्हे तर १३०० (तेराशे) कॅलरी कमी करायला हव्यात किंवा तेवढा व्यायाम करायला हवा. म्हणजे ८० किलोच्या माणसाने साधारण दोन तास पळायला हवे ( मेट ७.०) किंवा दोन्ही मिळून मेट म्हणजे Metabolic Equivalent of Task (MET) पहा https://en.wikipedia.org/wiki/Metabolic_equivalent

In reply to by सुबोध खरे

डॉक, एखादं सोप्पं गणीत सांगा ना. म्हणजे आपण भारत्य आहारातून साधारण किती कॅलरी घेतो (भाजी पोळी वरण भात) आणि वजन कमी करायला नक्की किती कॅलरी त्या हिशोबाने जाळाव्यात. १३०० कॅलरीज खुप आहेत हो. इतका फरक कसा आणावा?

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे 08/03/2017 - 10:17
पहिली गोष्ट म्हणजे आठवड्याला एक किलो( महिन्यात चार किलो) वजन कमी करणे हा हेतूच चुकीचा आहे. तुमचे वजन एक महिन्यातच वाढले आहे का ? जे तुम्हाला एक महिन्यात कमी करायचे आहे. साधारण महिन्याला एक ते दीड किलो या दराने वजन कमी होईल असाच आहार आणि व्यायाम ठेवा. कारण एक महिन्यात ४ किलो वजन कमी झाले तर हवा गेल्यात फुग्यासारखी आपली त्वचा सुरकुतलेली होऊन आपण "वयस्कर" ओढलेल्या दिसायला लागाल. जसे जसे वजन कमी होते तसे त्वचेला आक्रसायला वेळ द्या. म्हणजेच रोजच्या आहारातून ३००-३२५ कॅलरी कमी करा. म्हणजे रोज साधारण ३५ ग्राम किंवा एक महिन्यात १ किलो वजन कमी होईल. वर्षभरात १२ किलोने वजन कमी झाले तरीहि पुरेसे आहे. वजन कमी करण्यासाठी सुदृढ आहार नव्हे तर (सु) दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी लागणारे कष्ट हे तुमच्या "फेशियल" करण्यासारखे तात्काळ फळ/परिणाम देणारे नाहीत. वजन कमी करण्यासाठी तीन p लक्षात ठेवा PATIENCE PERSISTENCE & PERSEVERENCE

५० फक्त 03/03/2017 - 11:58
१० मि. ट्रेडमिल , ट्रायसेप्सचे ५ प्रकारचे सेट , प्रत्येकी ३ सेट प्रत्येकी १५ रिपिटेशन + साईटवर १८ मजले चढणे आणि उतरणे होणार आहे. फिटनेस ब्यांड आताच ३४२ क्यालरी दाखवत आहे, दिवस संपेतो ८०० ला टेकेल.

मी रोज व्यायाम करतेच आहे. साधारण किती दिवसात वजन थोडेसे का होईना पण कमी व्हायला पाहिजे? वजन हे एकच मोजता येण्यासारखे प्रकरण आहे. ते कमी होताना दिसले तर उत्साह टिकुन रहातो. ते जर नाही झाले कमी, तर माझं अवघड आहे... =)) मी आहारात काहिही बदल केलेला नाहीये फार. फक्त चिप्स, बिस्किट इ गोष्टी टाळतेय. आणि व्यायामानंतर प्रोटिन्स पोटात जातील असं बघतेय.

In reply to by मोदक

३०-४० मिनिटं व्यायाम करुन बाकी वेळ लोळत काढतेय म्हणुन? आहारात काडीचाही फरक केला नाही म्हणुन? कुठे तरी वाचलं होतं की फॅट्स कमी होत असले तरी बोन डेन्सिटी पण वाढते. म्हणुन?

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 06/03/2017 - 12:55
व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस ऑन द वेइंग स्केल? वजन ही एका मोठ्या समीकरणाची उकल असते; अ डिराइव्हड नंबर. तुम्ही व्हेरिएबल्स कडे लक्ष द्या की. वजन आपोआप बदलतं. आणि ते कमीच व्हायला हवं हा अट्टाहासही चूक. उत्तम व्यायाम, उत्तम आहार याकडे लक्ष द्या. आहारही कमी नको; पण जो आहे त्यात पुरेशी प्रथिनं, पुरेशी कर्बोदकं आहेत ना हे बघा. व्यायाम केल्यावर गळून गेल्यासारखं वाटायला नको; त्याचा अर्थ तुम्ही ओव्हरट्रेन करताय, किंवा रिकव्हरी होत नाहीये. आहाराकडे लक्ष द्या. प्रोटीन इंटेक बघा. कालच्या पर्फॉर्मन्स पेक्षा आजचा पर्फॉर्मन्स सरस आहे ना बघा. म्हणजे काल १० सूर्यनमस्कार जितक्या सहज गेले तितक्या सहज पुढच्या वेळी १२ जायला हवेत. आरामही महत्वाचा. त्याच अवयवाला ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देऊ नका. चॅलेंज वगैरे सगळं ठीक आहे पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर. बरंच आहे, पण चुकीच्या गृहितकांवर हा प्रवास सुरू करू नका. फर्गेट वेट. मेजर पर्फॉर्मन्स. बाकी आरसा, आणि आजूबाजूच्या मंडळींच्या प्रतिक्रिया तुम्हाला प्रगती होते आहे किंवा नाही ते सांगतीलच. ती गणितं बाजूला ठेवा असं सुचवेन.

In reply to by वेल्लाभट

हे ४८ तासांचं गणित माहिती नव्हतं. तसं असेल तर मग आलपालटुन व्यायाम केले पाहिजेत. वजन प्रगती मोजायला सोप्पं परिमाण आहे म्हणुन, बाकी केवळ वजन हे आरोग्य चांगले असण्याचे लक्षण नाही हे मान्य आहेच. तरीही आता तू म्हणतोस तर मग जास्त मनावर घेणार नाही. =))

In reply to by वेल्लाभट

मी नुकतेच धावणे चालु केले आहे. C25k नुसार रोज धावणे चालु आहे. तुमच्या प्रमाणे ४८ तास पुन्हा व्यायाम नको. म्हणजे काहिच व्यायाम नाही करायचा? एक दिवस धावणे आणि एक दिवस चालणे असे केले तर? का फक्त आराम

In reply to by असा मी असामी

वेल्लाभट 07/03/2017 - 15:40
काहीच नाही म्हणजे त्याच बॉडीपार्ट ला नाही. आणि तोही व्यायाम नाही. उदाहरणार्थ तुम्ही आज पायांचा व्यायाम (धावणे, चालणे नव्हे) केलात आणि उद्या स्ट्रेचिंग केलंत तर हरकत नाही. रनिंग एक वेळ चालेल कारण तो प्रामुख्याने कार्डियो प्रकारातला व्यायाम आहे तरीही ते फास्ट रनिंग नसावं कारण पायांचे स्नायू कालच्या व्यायामातून रिकव्हर झालेले नसतील. आज पायांचा व्यायाम, उद्या अपर बॉडी, परवा रनिंग, तेरवा पुन्हा अपर बॉडी, नंतर पायांचा व्यायाम हे अशा प्रकारचं शेड्यूल असायला हरकत नाही. आता जे पर्फॉर्मन्स स्पोर्ट्स मधे आहेत, त्यांना संपूर्ण आरामाचा सल्ला दिला जातो. सामान्यांचं तसं नाही. इतका रिगरस व्यायामच नसल्याने रिगरस आरामाचीही गरज नाही.

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे 08/03/2017 - 10:19
पण टेक्निकली यू शुडन्ट ट्रेन अ मसल अगेन अनटिल इट इज गिव्हन इनफ टाइम अँड फ्युएल टू रिकव्हर. बाडीस

सप्तरंगी 03/03/2017 - 19:47
मी गेल्या वर्षभरापासून रोज ट्रेडमीलवर ३०-३२ मिनिटात ४km चालत (खर तर फास्ट वॉक) करत होतेच पण आजपासून तुमच्याबरोबर करेन. कालपर्यंत ४km च्या वर इच्छा असूनही नाही केला पण आता तुमचे सर्वांचे बघून रोज ५km चालणे -पळणे सुरु करेन. myfitnesspal हे चांगले ऍप आहे पण त्यात माहिती भरत राहणे टाळत आले आहे. पण ते आता परत सुरु करते. माझा कार्ब्स वर कंट्रोल नाहीये खास करून गरम भात अहाहा. ते कमी केलं तरच वजन कमी होण्याची शक्यता वाढेल. तर आजपासूनच माझे aim आहे: पुढच्या १४ दिवसांसाठी रोज ५km चालणे-पळणे, दिवसभरात १ वाटीच्या वर (शिजलेला) भात न खाणे आणि साखर, डाएट मोजत राहणे. योगा - प्राणायामशी खूप वर्षांपासून संबंध तुटलाय पण ते करू शकेन कि नाही हे आत्ता सांगणे अवघड आहे. गुगलशीट मध्ये अपडेट करेनच.

नेहमीच्या व्यायामाबरोबर एलिप्टिकलवर दररोज २०० कॅलरीज जाळायचे लक्ष्य ठरवले आहे, बघू कितपत जमतेय त्या गूगल डॉक्युमेंटवर जेमतेम सात जणांनी आपापले तक्ते बनवलेत, बाकीच्यांनी लवकरात लवकर जमा व्हा अशी नम्र विनंती :) धागा काढल्याबद्दल पिलियन रायडर ह्यांना धन्यवाद!

काल माझं ७ दिवसांचं पहिलं चॅलेंज पुर्ण झालं. आज असं वाटलं की स्वतःला थोडं तरी "चॅलेंज" करायला हवं. किमान आठवड्यातुन एकदा तपासुन पहायला हवं की आपली लायकी वाढली की नाही. म्हणुन आज १० मिनिटं एलिप्टिकल करुन ९० सेकंद चालणे - ९० सेकंद पळणे असं १५-२० मिनिटं केल्यावर कुल डाऊनच्या आधी जास्तीत जास्त किती पळता येतंय ते पाहिलं. ५ मिनिटं सलग पळू शकतेय. फार म्हणजे फार छान वाटलं. पळू शकतेय म्हणुन तर आनंद झालाच पण दरदरुन घाम फुटल्याने की काय खराखुरा व्यायाम केल्याचं फिलींग आलं!! आज पहिल्यांदा पळण्यातली मजा कळाली. :)

In reply to by ५० फक्त

द्या टाळी! मी आज अगदी हेच करणार आहे! पण बायसेपसकट ट्रायसेप आणि खांदे सुद्धा २०० कॅलोरीज चे लक्ष्य असल्याने रोज एलिप्टिकल करतोच आहे आणि 'पोट दुमडण्याचे व्यायाम' हा वाक्प्रचार कायदेशीररित्या ढापण्यात येणार आहे अशी नम्र सूचना :)

कंजूस 04/03/2017 - 18:48
ट्रेक - व्यायाम भिवपुरी रेल्वे स्टेशन - पाली भुतवली धरण - सागाची वाडी - भोरीची वाडी - गारबट वाडी - गारबट पॅाइंट( माथेरान) - अमन लॅाज - दस्तुरी ट्रेक. सकाळी अकरा ते पाच. अकरा किमी, साइट ७००मिटर्स।

माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , सूर्य नमस्कार हा इतर शरीर ताणण्याचा फक्त एक प्रकार आहे आणि आधुनिक व्यायाम प्रकारात त्याला सर्वोच्च स्थान वेगरे काही नाही. हल्ली काही कारणास्तव (हिंदू संस्कृती , योगा आणि काही) खूप जास्त हाईप झाल्यासारखा वाटतोय , केवळ सूर्य नमस्कार करण हे पुरेसे नाही , शरीरातील सर्व स्नायू योग्य ठिकाणी आणि आणि योग्य प्रमाणात ताण येईल असा परिपूर्ण व्यायाम केला तरच फायदा आहे ... प्रत्येक शरीरसाठी / शरीर रचने प्रमाणे आणि तुम्ही ठेवत असल्येला गोल प्रमाणे व्यायाम प्रकार बदलत जातात , त्यामुळे योग्य फिसिओ चा सल्ला घेण कधीही चांगल , आपण सर्रास 300 रुपये X 2 = 600 रु तिकीट काढून चित्रपट पाहु शकतो पण तेच 600 रु देऊन योग्य सल्ला घेऊ हा विचार सुध्दा शिवत नाही

In reply to by माझीही शॅम्पेन

वेल्लाभट 06/03/2017 - 12:42
मीही काहीसा याच मताचा आहे. योगासने हा आयसोमेट्रिक प्रकारातला व्यायाम असून त्याच्या परिणामाविषयी शंका नाही. पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. 'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. सेम अ‍ॅज, 'चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही'.

In reply to by वेल्लाभट

सूड 06/03/2017 - 14:37
स्विमिंगने पोट कमी होत नाही, उलट वाढतं, अशा मताचं एक काका मंडळ आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्विमिंग भूक वाढवतं आणि मग खाणं वाढल्याने पोट देखील वाढतं. तुमचा तुमच्या खाण्यावर एरवीच ताबा नसेल, तर व्यायामप्रकार कोणताही करा शष्प फरक पडणार नाही हे त्यांना एकदा सांगायचा प्रयत्न केला. मग पुन्हा प्रतिवाद करत बसलो नाही.

In reply to by सूड

वेल्लाभट 06/03/2017 - 14:54
बरोबर केलंस मित्रा. शाब्बास. तू लक्ष देऊ नकोस. तू चालू ठेव, मुक्तशैली, फुलपाखरू तडाखा... पण तेवढंच तेवढं नको. इतरही यायामप्रकार कर. वैविध्य ठेव. सातत्य ठेव. काठिण्य ठेव. फिटणेस तुझ्या पायाशी लोटांगण घालेल!

In reply to by सूड

वेल्लाभट 06/03/2017 - 14:56
पण त्यांचं म्हणणं विचार करण्यासारखं आहे रे! तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस? नाही की नाही !? सगळ्या माशांची पोटं फुगीर असतात. काकामंडळ इज राइट बॉस.

In reply to by वेल्लाभट

सूड 06/03/2017 - 15:44
तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस?
असाच विचार करायचा असेल तर अजून मी अंडी देणारा बाप्या देखील पाह्यला नाहीय. =))

In reply to by वेल्लाभट

सुबोध खरे 08/03/2017 - 10:24
माशांची पोटे फुगीर असण्याचे कारण ऐरो डायनॅमिक आकार आहे ज्यामुळे पाण्यात वेगाने पोहताना घर्षण कमीत कमी होऊन वेग वाढेल आणि कमीत कमी ऊर्जा जळेल. जुनीच काय आधुनिक जहाजे आणि पाणबुड्या हि त्याच आकाराच्या असतात.

In reply to by वेल्लाभट

'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक उदाहरण आहे. म्हणजे तुम्ही योग किंवा सूर्यनमस्कार हे 'इझी' कॅटेगरीत टाकले आहे का ? पण तो आणि तोच श्रेष्ठ किंवा, तेवढं केलं की झालं, बाकी काही करायची गरज नाही इत्यादी युक्तिवाद पटणारे नाहीत. बाकी काही करायची गरज नाही, तोच श्रेष्ठ असे काही नाही. पण योग हा एक उच्च दर्जाचा व्यायाम प्रकार आहे. बाकी आधुनिक व्यायामाच्या नावाखाली बर्याच जिममधे थोतांड शिकवतात. असे योग क्लासेस मधेही असू शकेल. पण त्याची कल्पना नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 08/03/2017 - 17:17
तुम्हाला फक्त वाद घालायचाय हे कळतंय मला. तुम्ही तुम्हाला वाटतं ते करा, सूर्यनमस्कार घाला की जिम मधे जा किंवा काहीही नको यापैकी. झालं? तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज

In reply to by वेल्लाभट

तुम्ही काय व्यायाम केलात ते सांगा बघू आज जेंव्हा २०० किमीची बीआरएम पूर्ण होईल तेव्हा इथे जाहीर कळवेनच. मधे अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली तेंव्हा पण इथेच जाहीर कळवले होते. उगा ५-२५ जोर बैठका मारल्या तर त्याची जाहिरात करु नये असे मला वाटते. हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 09/03/2017 - 12:05
हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.
हे कबूल केलंत बरं केलंत. नाहीतर उगाच. आणि तसंही हा धागा जाहिरातीसाठी नाही. त्यामुळे इथं कुणीच जाहिरात करायला, तुलना करायला व्यायामाचे आकडे टाकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल्यास तुम्ही पत्ता चुकलायत. तुम्हाला फक्त तर्क, अंदाज, किंवा हा व्यायाम उत्तम की तो याचा कीस पाडण्या ऐवजी व्यायामाचे आकडे टाका असं सुचवलं तर लगेच वेगळा वास आला. असो. आणिक विषयांतर टाळतो. आगोदरच्याही प्रतिसादात लिहिलं, आताही लिहितो; तुम्हाला वाद घालायचाय हे उघड आहे. आणि मला त्यात रस नाही.

In reply to by माझीही शॅम्पेन

सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर शक्य नाही. आणि सुर्यनमस्कार हे मलाही सर्वोच्च व्यायामाचा प्रकार वाटत नाहीत. फक्त ते करायला सोपे आहेत. म्हणजे मला बाकी बरीच आसनं येतात पण योगशिक्षक नसतील तर आपलं आपण करताना नक्की क्रम काय असावा, किती वेळ आसन करावे इ मध्ये फार गोंधळायला होतं. सुन त्या मानाने ठरलेला क्रम असल्याने आणि जवळपास सर्व मुख्य अवयवांना ताण देतील अशा आसनांचा समावेश असल्याने केले जातात. पण अर्थात इतर सर्व प्रकारचे व्यायामप्रकार केले पाहिजेत ह्याच्याशी सहमत. म्हणुन ह्या महिन्यापासुन व्यायाम प्रकाराचे बंधन ठेवलेले नाही. सातत्याने रोज आणि किमान ३० मिनिटे हे ह्या वेळेसचे ध्येय आहे.

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 07/03/2017 - 00:22
उत्तम. घरच्या घरी करत असलात तर एक साधारण विभाजन स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - स्ट्रेंग्थ ट्रेनिंग - कार्डियो - आराम - कार्डिओ (७ दिवस) असं असू शकतं. सातवा दिवस ऐच्छिक. जे हवं ते.

In reply to by पिलीयन रायडर

वेल्लाभट 07/03/2017 - 01:01
लोअर बॉडी बॉडीवेट स्क्वॉट्स, लंजेस, काफ रेजेस, हाय स्टेप अप्स, वॉल सिट अपर बॉडी पुश अप्स, पुश अप ची अनेक व्हेरिएशन्स आहेत त्यापैकी जमतील ती, ट्रायसेप डिप्स, चिन अप्स (बार असल्यास), प्लँक, सिटअप्स, हिप रेजेस, रिव्हर्स प्लँक ब्रिज, गुड मॉर्निंग एक्सरसाइज, असंख्य आहेत.

In reply to by वेल्लाभट

आज घरी नवर्‍याच्या मार्गदर्शनखाली पुशअप्स आणि क्रंचेस करण्याचा प्रयत्न केला. आजवर व्यायामाच्या नावाखाली मी विनोद करत होते असं लक्षात आलं. मला काही हे प्रकार जमले नाहीत. सोफ्यावर पाय ठेवुनही पुशअप्सचा प्रयत्न केला पण स्वत:ला उचलणं जमण्या एवढी शक्ती हातात नाहीचे असंही कळालं. हे जमणार नाही तोवर आपण "फीट" आहोत असं म्हणवणार नाही. म्हणुन बाकी कोणताही व्यायाम केला तरीही रोज १५-२० मिनिटं वर सांगितलेले व्यायाम आलटुन पालटुन करायचे असं ठरवलं आहे.

In reply to by पिलीयन रायडर

सूड 07/03/2017 - 11:27
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

In reply to by सूड

सूड 07/03/2017 - 11:28
सिक्स पॅक अ‍ॅब्स शॉर्टकट म्हणून माईक चॅंगचे व्हिडिओ* तुनळीवर शोधा. त्याने दाखवलेले बर्पीज वैगरेचे वर्कआऊट चांगले आहेत.

In reply to by माझीही शॅम्पेन

आयुर्वेदाचं सुद्धा हेच मत आहे. योगासन/सूर्यनमस्कार हे अन्य व्यायामाला पूरक असे प्रकार आहेत. अर्धशक्ती (म्हणजे बगलेत घाम येपर्यंत) दमणूक करणारा व्यायाम करावा असे आयुर्वेदातही सांगितले आहे (कपाळाला घाम आला कि अति व्यायाम झाला असे समजून तात्काळ थांबावे असेहि सुचवले आहे).

चतुरंग 07/03/2017 - 20:30
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार नाही अशी मते वरती वाचली म्हणून जरा गुगलून बघितले तेव्हा एम्डी डॉक्टरांनी केलेला रीसर्च पेपर सापडला. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3289222/ त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे! कमी जागेत, कोणत्याही साधनाशिवाय आणि कोणत्याही ऋतूत सहज शक्य असल्याने हा व्यायामप्रकार मला आवडतो. अर्थात भरभर चालणे, पळणे किंवा व्यायामशाळेत वजने आणि इतर व्यायामही आवडतात परंतु नमस्कारा बद्दल लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून हा प्रपंच! :)

In reply to by चतुरंग

सुबोध खरे 08/03/2017 - 11:49
सूर्यनमस्कार हा व्यायामाचा सर्वोच्च प्रकार आहे का ते मला माहित नाही पण तो सुरुवात करणाऱ्या कोणत्याही (आळशी किंवा बैठ्या) माणसाला संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम आहे हे नक्की. कारण यात केवळ कॅलरी जाळतात असे नव्हे तर शरीर ताणले जाते आणि कोणत्याही स्नायूचा अति वापर न केल्याने व्यायामाच्या सुरुवातीला अंग आंबणे / स्नायू दुखणे हे बरेच कमी असते. आरंभशूर माणसांचा व्यायाम बंद पडण्याचे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. Surya Namaskar burns about 3.79 calories per minute हे ६३ किलो वजनाच्या माणसासाठी आहे म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात पहा :-- http://www.stylecraze.com/articles/calories-does-surya-namaskar-help-to-burn/#gref http://timesofindia.indiatimes.com/articleshow/22326709.cms http://thegeniusofyoga.com/yoga-to-burn-calories-surya-namaskar/

In reply to by सुबोध खरे

म्हणजे १ तास सूर्यनमस्कार केले तर साधारण २५० कॅलरी जाळल्या जातात १ तास सायकल चालवली तर ६००+ कॅलरी जळतील. पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे. व्यायामाचा दर्जा ठरवताना कॅलरीच्या पलीकडे सुद्धा बरेच पॅरामीटर असावेत. शिवाय एखाद्या व्यायामाने चयापचय वाढत असेल तर कदाचित नंतर अधिक कॅलरी जळतील.

In reply to by अप्पा जोगळेकर

सुबोध खरे 08/03/2017 - 18:17
अप्पासाहेब तुम्ही नुसत्या उठाबशा काढल्या तरी सूर्यनमस्कारापेक्षा जास्त कॅलरी जळतील. पण व्यायामाचा मूळ फायदा शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणे हा आहे. केवळ वजन कमी करणे हा नव्हे. या दृष्टीने सूर्यनमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम आहे. पोहणे हा एक असा संपूर्ण अंगाचा व्यायाम आहे. पण स्त्रियांसाठी तो सहजा सहजी करता न येण्यासारखा आहे. कारण अगोदर शॉवर घ्या पोहल्या नंतर शॉवर घ्या शाम्पू लावा, केस वाळवा यातच जास्त वेळ जातो. कोणालाही व्यायाम सुरु करा सांगताना सर्वात सोप्या गोष्टी म्हणजे वेगाने चालणे किंवा सूर्यनमस्कार या आहेत.

In reply to by अप्पा जोगळेकर

वेल्लाभट 08/03/2017 - 18:25
पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.
हा फक्त शब्द जो आहे ना, तो डोक्यातून काढता आला तर बघा. फक्त... काहीच चांगलं नसतं. आणि हे चांगलं असेल, याने कॅलरी जास्त जळत (मला हा शब्दप्रयोग अजिबात आवडत नाही पण तुम्ही वापरलायत म्हणून तसाच परत करतो) असतील... या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर. एक आपला सस्नेह सल्ला.

In reply to by वेल्लाभट

या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर सल्ल्याबद्दल आभार. आम्ही काहीच न वाचताच लिहिले असे वाटल्याबद्दल आभार. थांबतो.

In reply to by वेल्लाभट

sagarpdy 09/03/2017 - 11:19
राजकारण, समाजकारण याप्रमाणे व्यायाम हा देखील केसाची पिसं काढण्याचा उत्तम विषय आहे. जाऊदे त्या 'फक्त' वर - रोज सायकल चालवायला काही हरकत नाही (आठवड्यातून २ दिवस सुट्टी द्या). पण सायकलिंग आधी वॉर्मअप आणि नंतर स्ट्रेचिंग आणि मग हलक्या डंबेल्स ने हात, खांदे, पाठ यांचा थोडा व्यायाम आणि त्यानंतर नंतर १२ सूर्यनमस्कार - अत्यंत वेळ घेऊन (प्रत्येक आसन १०-१५ सेकंद) हे फायदेशीर वाटलेत. तलाव ५-१० किमी अंतरावर असेल तर सायकल ने तिथे जाऊन तासभर स्विमिंग आणि सायकल ने परत असं पण उपयोगी आहेत. अर्थात रोज कार्डिओ करत असू तर आठवड्याला २ दिवस विश्रांती घ्यावी (सोमवार - गुरुवार). आणि भरपूर फळे-प्रथिने असा आहार. असो प्रोजेक्त एन्ड ची काम लागलीयेत, रोज व्यायाम होत नाहीये. काल ४० किमी सायकलिंग, खांदे-ट्रायसेप्स-बायसेप्स-बॅक प्रत्येकी २० चे सेट, ५ नमस्कार आणि थोडी पाय/पाठ स्ट्रेच करणारी योगासनं - उदा पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन.

In reply to by sagarpdy

पाध्ये साहेब, हे सगळ सामान्य लोकांसाठी चाललय. तुमच्यासारखे ५० * ७ किंवा महिन्याला ५ घाट वाल्या 'पवनपुत्र' कॅटेगरीतल्या लोकांचे पॅरामीटरच वेगळे हो.

In reply to by चतुरंग

त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!
संशोधन शोधून काढल्याबद्दल आभार! ह्या संशोधनाचा हेतू उत्तम आहे आणि निष्कर्ष उत्कंठावर्धक आहेत. पण सरतेशेवटी हा उण्यापुऱ्या ७९ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर केला गेलेला प्रयोग होता. त्यामुळे एकंदर लोकसंख्येकरता संशोधनाचे निष्कर्ष कितपत लागू पडतील ह्याचा विचार झाला पाहिजे. बाकी सूर्यनमस्कार हा एक चांगला आणि सुलभ व्यायाम आहे हे मात्र नक्की

In reply to by प्रसन्न३००१

वेल्लाभट 09/03/2017 - 12:08
हरकत नाही. कम बॅक स्ट्राँगर. फार कमी वेळ असेल तर सर्किट ट्रेनिंगचं लहानसं रूटीन करा. १०-१५ मिनिटात होईल व्यायाम.

सप्तरंगी 09/03/2017 - 20:15
मी पूर्वी कधीच सूर्यनमस्कार केले नाहीत, आत्ता मध्ये ४-५ दिवस केले तर सगळ्या स्नायूंवर अति ताण येऊन ते दुखत होते, मग परत सोडून दिले. असे कित्येक दिवसात योगा किंवा सूर्यनमस्कार घालणाऱ्या सगळ्यांचे होते का? सूर्यनमस्कार घालताना घाम किंवा थकवा येत नाही मग वर सांगितल्याप्रमाणे इतक्या कॅलरीज जास्त कश्या काय जळतात?
1 नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.

द मेन्स्ट्रुअल मॅन

इरसाल कार्टं ·

पाटीलभाऊ 10/02/2017 - 15:50
या माणसाविषयी फेसबुकवर वाचले होते. खरंच महान माणूस आहे. _/\_ क्लासमेट्स फाउन्डेशन हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

In reply to by पाटीलभाऊ

मोदक 10/02/2017 - 17:34
आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल. हेच बोल्तो.. कांही करण्यासारखे असेल तर सांगा हो..!!

पैसा 10/02/2017 - 16:23
मुरुग बद्दल तपशीलवार वाचलं आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही विद्यार्थी लोक उत्तम काम करत आहात. तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! मिपाकरांकडून काय मदत होउ शकेल जरूर लिहा.

In reply to by पैसा

पण खरेतर आमच्यापैकी कोणीही विद्यार्थी नाहीत. सगळे स्ट्रगलर्स आहोत तिशीच्या आतले. माणूस हा जन्मभर विद्यार्थी असत या न्यायाने मात्र विद्यार्थी आहोत. आताशा शिकायला लागलोय. : )

एका प्रसिद्धीपरान्मुख स्पृहणिय कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! तुम्हा मित्रांचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करता आले नाही तरी त्या कामाला हातभार कसा लावता येईल ते लिहिलेत तर उपयोगी ठरेल.

अभ्या.. 10/02/2017 - 18:35
इरसालदादा, आयडीया आणि उपक्रम उत्कृष्ट आहे. अभिनंदन. शुभेच्छा. ह्याच प्रोजेक्टनुसार महिला बचत गटांनी त्यांचे उत्पादन चालू केल्याचे पाहण्यात आहे. होते काय की शाळेतल्या मुली टीव्ही वगैरेंशी परिचित असतात. टीव्हीवर वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या नॅपकीन्सच्या जाहीरातींचा मारा सतत चालू असतो. त्या पॅकींग आणि ब्रॅन्डपुढे आपण केलेले पॅकींग आणि ब्रॅडिंग फिके पडते. तुमचे हे धोरण कसे आहे? म्हणजे विकणार आहात की वाटप करणार आहात? नॅपकीन्स या कन्सेप्टची ओळख करुन देणार आहात की आरोग्य व त्याची गरज ह्यावर डिटेल प्रबोधन करणार आहात? एखादे प्रॉडक्शन युनिट स्वतः उभारायचा विचार आहे की अशाच एखाद्या बचतगटासारख्या उपक्रमात बनवलेले पॅड्स तुम्ही डिस्ट्रीब्त्युट करणार आहात? असे उपक्रम राबवलेले मी पहिलेले आहेत पण तुमचे कसे प्लॅनिंग आहे ते लक्षात येत नाहीये. डिट्टेलवार लिहिल्यास जेवढी जमेल तेवढी मदत करायचा मी शब्द देतो.

खरंतर मी असा बचत गट शोधतोय जो आदिवासी महिलांचा असेल आणि त्या पॅड्सच्या ऊत्पादनात रस घेतील. अवती भवती एवढ्या गरीब आदिवासी तरुणी-महिला आहेत की त्यांना ग्राहकांची कमी नाही. स्वत: क्लासमेट्स फाऊंडेशन त्यांच्याकडुन पॅड्स विकत घेऊन मोफत वाटप करील. पण त्यासाठी नियमित निधी लागेल. दुर्दैवाने आमच्या परिसरातिल संस्था फक्त प्रसिद्धीसाठी कामं करतात. नेमकी हीच गोष्ट आम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणुन सद्या फक्त 'एक गरजु शाळेत' ही संकल्पना राबवुन मगच पुढे जाणार आहे.

माबोवर ह्या माणसाबद्दल वाचलं होतं. थक्क होणासारखीच गोष्ट आहे ही... तुम्हाला शक्य ती सगळी मदत नक्की करु. फक्त इथे लिस्ट टाका की नक्की काय अपेक्षित आहे.

उत्तम लेख ! अरुणाचलम मुरुगनाथम आणि त्यांचे काम बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र नॅपकीन्स वापरण्याबद्द्ल जेवढ्या प्रमाणात जागरुकता आहे तेवढी त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी याबद्द्ल नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हीच गोष्ट निरोध, सॅनिटरी नॅपकीन्स आणि इतर जैविक कचर्‍याबद्द्ल (एवढेच काय ओला कचरा, सुका कचरा) याबद्द्ल लागू आहे. जैविक कचरा झाडुवाल्याने कोणतीही खळखळ न करता उचलावा अशीच सध्या तरी बर्‍याच जणांची अपेक्षा दिसते. काही काही स्त्रिया तर हे नॅपकीन्स सरळ शौचालयाच्या भांड्यात टाकून फ्लश करतात. ८-१५ दिवसांनी ड्रेनेजचे पाईप तुंबतात तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येते. तुमचा उपक्रम स्त्युत्य आहे पण हा ही एक भाग त्यात जोडावा ही विनंती. !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 11/02/2017 - 00:37
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत... तुम्ही एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. मागे कचर्‍याबद्दल अभ्यास करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली व सर्व जगातही नॅपकिन्सचा कचरा याविषयी गंभीर चर्चा व संशोधन चालू आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे नॅपी'ज.. इत्यादी तत्सम पॅड्स हे वापरुन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण करतात. ह्यांचे विघटन होत नाही, पुनर्वापर, रिसायकलिंग शक्य नाही. त्यामुळे हा कचरा सरळ डम्पिंग ग्राउंड वर जातो व जमीनीत दाबला जातो. कालांतराने (व भारतात तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आता पुढील काही दशके प्रजनन जास्त होत राहिल, त्यातून जागृतीमुळे नॅपिज च्या वापरात वाढ होत राहिल) हा कचरा अधिकाधिक जमीन कायमस्वरुपी खात जाणार आहे. त्यातून जलस्रोत खराब होणे, जमीनीचा पोत बिघडणे यासारखे कायमस्वरुपी परिणाम घडवणारे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुरुगनाथम यांचे काम खरंच ग्रेट आहे व त्यात कसलाही मतभेद नाही. पण भविष्याचा विचार करता नॅपकिन्सचा पर्याय शोधायला लागणे ही आता लगेचची मोठ्ठी गरज आहे. रियुजेबल-पुनर्वापर करता येण्याजोगे नॅपकिन्स चे शोधही लागले आहेत, आम्ही आमच्या मुलांसाठी असे नॅप्पिज मागवले होते, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर होऊन १००% पुनर्वापर होऊ शकणारे नॅपिज तयार व्हावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.... तसेच ज्या मोठ्या बहुराष्ट्रिय कंपन्या आहेत त्या आपला फायदा पाहून रियुजेबल पेक्षा वन-टाइम-युज ह्याप्रकारच्या उत्पादनांवरच भर देतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे आता रियुजेबल नॅप्किन्स ही लोकचळवळीच्या माध्यमातूनच उभी राहू शकतील असे वाटते... त्यासाठी धागाकर्ते करत आहेत तशा अनेक संघटनांची आवश्यकता भासणार आहे.

In reply to by संदीप डांगे

नॅपकीन्सला "कप" हा पर्याय आलेला आहे. तो वापरण्याची मानसिक तयारी व्हायला बराच वेळ जाईल. पण त्यावर भरभक्कम चर्चा केल्यावर हा एक सक्षम पर्याय आहे असे माझे तरी मत झालेय. (लिंक ऐसी.. वर नेईल. मी तिथेच पहिल्यांदा वाचलं म्हणून ती लिंक देतेय.) ऑफिसेस मध्ये नॅपकिन्सची विल्हेवाट लावायला वेगळे डम्पिंग बीन्स असतात जेणेकरुन सफाई कामगारांनाही त्रास होऊ नये. पण अर्थात हा फार मोठा मुद्दा आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवाय.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 11/02/2017 - 01:56
खूप खूप धन्यवाद लिंक व माहिती पुरवल्याबद्दल. सर्वच बाजूंनी खूप सोयीचा असला तरी पूर्णपणे अंगिकारण्यास सुरुवातीला कठिण वाटेल हा पर्याय... (काही वर्षांनी पर्यायच न राहिल्याने आजचा भीतीचा पर्यायही आपसूक राहणार नाही) हे भयाचे भिताड कसे पाडावे ह्यावर डोक्यात विचारांची गिरणी सुरू झाल्येय... जरा वेळाने चर्चा करुयात ह्यावर. मी अजून माहिती मिळवतो. याबाबतीत काहीतरी विधायक करता येईल असे वाटत आहे.

In reply to by संदीप डांगे

ह्या लेखाच्या लेखिका मिपाकर आहेत बहुदा. त्या ह्यावर बरंच काम करत आहेत. बर्‍याच पेपर मध्ये हा लेख आलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करु शकता.

In reply to by संदीप डांगे

शिवोऽहम् 11/02/2017 - 04:12
सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्या आणि उपाय यावर हा लेख वाचनात आला. स्वाती व श्यामसुंदर बेडेकर या दांपत्याने हा उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण भारतीय परिस्थितीत अशा प्रकारचे संशोधन फायदेशीर ठरेल. https://qz.com/557026/this-machine-to-discard-sanitary-pads-could-make-a-huge-difference-to-womens-health-in-rural-india/

In reply to by इरसाल कार्टं

संदीप डांगे 11/02/2017 - 09:02
ही लिंक कामाची आहे... http://unicef.in/CkEditor/ck_Uploaded_Images/img_1513.pdf मला वाटतं, ड्रेनेज चोक होण्याच्या समस्या असलेल्या सोसायट्या स्वतःचे बर्नर उभे करू शकतील तेही कमी खर्चात. स्त्रियांना अडचणीचे वाटणार नाही अशा पद्धतीने नॅपकिन गोळा करणे करावे लागेल... प्रत्येक सोसायटीने आपल्याच जागेत हे केले तर शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल व बराच खर्च वाचेल. ह्या बर्नर मधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंबद्दल मात्र मला अजून शंका आहे, संशोधकांनी म्हटलंय कि असा धोका नाहीये म्हणून...

पाटीलभाऊ 10/02/2017 - 15:50
या माणसाविषयी फेसबुकवर वाचले होते. खरंच महान माणूस आहे. _/\_ क्लासमेट्स फाउन्डेशन हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल.

In reply to by पाटीलभाऊ

मोदक 10/02/2017 - 17:34
आपल्या उपक्रमास खूप साऱ्या शुभेच्छा..! संधी मिळाल्यास आपल्या या उपक्रमात सहभागी होण्यास नक्की आवडेल. हेच बोल्तो.. कांही करण्यासारखे असेल तर सांगा हो..!!

पैसा 10/02/2017 - 16:23
मुरुग बद्दल तपशीलवार वाचलं आहे. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही विद्यार्थी लोक उत्तम काम करत आहात. तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा! मिपाकरांकडून काय मदत होउ शकेल जरूर लिहा.

In reply to by पैसा

पण खरेतर आमच्यापैकी कोणीही विद्यार्थी नाहीत. सगळे स्ट्रगलर्स आहोत तिशीच्या आतले. माणूस हा जन्मभर विद्यार्थी असत या न्यायाने मात्र विद्यार्थी आहोत. आताशा शिकायला लागलोय. : )

एका प्रसिद्धीपरान्मुख स्पृहणिय कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! तुम्हा मित्रांचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करता आले नाही तरी त्या कामाला हातभार कसा लावता येईल ते लिहिलेत तर उपयोगी ठरेल.

अभ्या.. 10/02/2017 - 18:35
इरसालदादा, आयडीया आणि उपक्रम उत्कृष्ट आहे. अभिनंदन. शुभेच्छा. ह्याच प्रोजेक्टनुसार महिला बचत गटांनी त्यांचे उत्पादन चालू केल्याचे पाहण्यात आहे. होते काय की शाळेतल्या मुली टीव्ही वगैरेंशी परिचित असतात. टीव्हीवर वेगवेगळ्या ब्रॅन्डच्या नॅपकीन्सच्या जाहीरातींचा मारा सतत चालू असतो. त्या पॅकींग आणि ब्रॅन्डपुढे आपण केलेले पॅकींग आणि ब्रॅडिंग फिके पडते. तुमचे हे धोरण कसे आहे? म्हणजे विकणार आहात की वाटप करणार आहात? नॅपकीन्स या कन्सेप्टची ओळख करुन देणार आहात की आरोग्य व त्याची गरज ह्यावर डिटेल प्रबोधन करणार आहात? एखादे प्रॉडक्शन युनिट स्वतः उभारायचा विचार आहे की अशाच एखाद्या बचतगटासारख्या उपक्रमात बनवलेले पॅड्स तुम्ही डिस्ट्रीब्त्युट करणार आहात? असे उपक्रम राबवलेले मी पहिलेले आहेत पण तुमचे कसे प्लॅनिंग आहे ते लक्षात येत नाहीये. डिट्टेलवार लिहिल्यास जेवढी जमेल तेवढी मदत करायचा मी शब्द देतो.

खरंतर मी असा बचत गट शोधतोय जो आदिवासी महिलांचा असेल आणि त्या पॅड्सच्या ऊत्पादनात रस घेतील. अवती भवती एवढ्या गरीब आदिवासी तरुणी-महिला आहेत की त्यांना ग्राहकांची कमी नाही. स्वत: क्लासमेट्स फाऊंडेशन त्यांच्याकडुन पॅड्स विकत घेऊन मोफत वाटप करील. पण त्यासाठी नियमित निधी लागेल. दुर्दैवाने आमच्या परिसरातिल संस्था फक्त प्रसिद्धीसाठी कामं करतात. नेमकी हीच गोष्ट आम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणुन सद्या फक्त 'एक गरजु शाळेत' ही संकल्पना राबवुन मगच पुढे जाणार आहे.

माबोवर ह्या माणसाबद्दल वाचलं होतं. थक्क होणासारखीच गोष्ट आहे ही... तुम्हाला शक्य ती सगळी मदत नक्की करु. फक्त इथे लिस्ट टाका की नक्की काय अपेक्षित आहे.

उत्तम लेख ! अरुणाचलम मुरुगनाथम आणि त्यांचे काम बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र नॅपकीन्स वापरण्याबद्द्ल जेवढ्या प्रमाणात जागरुकता आहे तेवढी त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी याबद्द्ल नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हीच गोष्ट निरोध, सॅनिटरी नॅपकीन्स आणि इतर जैविक कचर्‍याबद्द्ल (एवढेच काय ओला कचरा, सुका कचरा) याबद्द्ल लागू आहे. जैविक कचरा झाडुवाल्याने कोणतीही खळखळ न करता उचलावा अशीच सध्या तरी बर्‍याच जणांची अपेक्षा दिसते. काही काही स्त्रिया तर हे नॅपकीन्स सरळ शौचालयाच्या भांड्यात टाकून फ्लश करतात. ८-१५ दिवसांनी ड्रेनेजचे पाईप तुंबतात तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येते. तुमचा उपक्रम स्त्युत्य आहे पण हा ही एक भाग त्यात जोडावा ही विनंती. !

In reply to by धर्मराजमुटके

संदीप डांगे 11/02/2017 - 00:37
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत... तुम्ही एक महत्त्वाचा विषय मांडला आहे. मागे कचर्‍याबद्दल अभ्यास करतांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली व सर्व जगातही नॅपकिन्सचा कचरा याविषयी गंभीर चर्चा व संशोधन चालू आहे. सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे नॅपी'ज.. इत्यादी तत्सम पॅड्स हे वापरुन झाल्यावर मोठा प्रश्न निर्माण करतात. ह्यांचे विघटन होत नाही, पुनर्वापर, रिसायकलिंग शक्य नाही. त्यामुळे हा कचरा सरळ डम्पिंग ग्राउंड वर जातो व जमीनीत दाबला जातो. कालांतराने (व भारतात तरुण लोकसंख्या जास्त असल्याने आता पुढील काही दशके प्रजनन जास्त होत राहिल, त्यातून जागृतीमुळे नॅपिज च्या वापरात वाढ होत राहिल) हा कचरा अधिकाधिक जमीन कायमस्वरुपी खात जाणार आहे. त्यातून जलस्रोत खराब होणे, जमीनीचा पोत बिघडणे यासारखे कायमस्वरुपी परिणाम घडवणारे बदल होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुरुगनाथम यांचे काम खरंच ग्रेट आहे व त्यात कसलाही मतभेद नाही. पण भविष्याचा विचार करता नॅपकिन्सचा पर्याय शोधायला लागणे ही आता लगेचची मोठ्ठी गरज आहे. रियुजेबल-पुनर्वापर करता येण्याजोगे नॅपकिन्स चे शोधही लागले आहेत, आम्ही आमच्या मुलांसाठी असे नॅप्पिज मागवले होते, पण त्यामध्ये काही प्रॅक्टिकल समस्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर होऊन १००% पुनर्वापर होऊ शकणारे नॅपिज तयार व्हावेत यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत.... तसेच ज्या मोठ्या बहुराष्ट्रिय कंपन्या आहेत त्या आपला फायदा पाहून रियुजेबल पेक्षा वन-टाइम-युज ह्याप्रकारच्या उत्पादनांवरच भर देतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे आता रियुजेबल नॅप्किन्स ही लोकचळवळीच्या माध्यमातूनच उभी राहू शकतील असे वाटते... त्यासाठी धागाकर्ते करत आहेत तशा अनेक संघटनांची आवश्यकता भासणार आहे.

In reply to by संदीप डांगे

नॅपकीन्सला "कप" हा पर्याय आलेला आहे. तो वापरण्याची मानसिक तयारी व्हायला बराच वेळ जाईल. पण त्यावर भरभक्कम चर्चा केल्यावर हा एक सक्षम पर्याय आहे असे माझे तरी मत झालेय. (लिंक ऐसी.. वर नेईल. मी तिथेच पहिल्यांदा वाचलं म्हणून ती लिंक देतेय.) ऑफिसेस मध्ये नॅपकिन्सची विल्हेवाट लावायला वेगळे डम्पिंग बीन्स असतात जेणेकरुन सफाई कामगारांनाही त्रास होऊ नये. पण अर्थात हा फार मोठा मुद्दा आहे. ह्यावर नक्कीच विचार व्हायला हवाय.

In reply to by पिलीयन रायडर

संदीप डांगे 11/02/2017 - 01:56
खूप खूप धन्यवाद लिंक व माहिती पुरवल्याबद्दल. सर्वच बाजूंनी खूप सोयीचा असला तरी पूर्णपणे अंगिकारण्यास सुरुवातीला कठिण वाटेल हा पर्याय... (काही वर्षांनी पर्यायच न राहिल्याने आजचा भीतीचा पर्यायही आपसूक राहणार नाही) हे भयाचे भिताड कसे पाडावे ह्यावर डोक्यात विचारांची गिरणी सुरू झाल्येय... जरा वेळाने चर्चा करुयात ह्यावर. मी अजून माहिती मिळवतो. याबाबतीत काहीतरी विधायक करता येईल असे वाटत आहे.

In reply to by संदीप डांगे

ह्या लेखाच्या लेखिका मिपाकर आहेत बहुदा. त्या ह्यावर बरंच काम करत आहेत. बर्‍याच पेपर मध्ये हा लेख आलेला आहे. त्यांच्याशी संपर्क करु शकता.

In reply to by संदीप डांगे

शिवोऽहम् 11/02/2017 - 04:12
सॅनिटरी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची समस्या आणि उपाय यावर हा लेख वाचनात आला. स्वाती व श्यामसुंदर बेडेकर या दांपत्याने हा उपक्रम चालू केला आहे. ग्रामीण भारतीय परिस्थितीत अशा प्रकारचे संशोधन फायदेशीर ठरेल. https://qz.com/557026/this-machine-to-discard-sanitary-pads-could-make-a-huge-difference-to-womens-health-in-rural-india/

In reply to by इरसाल कार्टं

संदीप डांगे 11/02/2017 - 09:02
ही लिंक कामाची आहे... http://unicef.in/CkEditor/ck_Uploaded_Images/img_1513.pdf मला वाटतं, ड्रेनेज चोक होण्याच्या समस्या असलेल्या सोसायट्या स्वतःचे बर्नर उभे करू शकतील तेही कमी खर्चात. स्त्रियांना अडचणीचे वाटणार नाही अशा पद्धतीने नॅपकिन गोळा करणे करावे लागेल... प्रत्येक सोसायटीने आपल्याच जागेत हे केले तर शासकीय यंत्रणेवर ताण कमी होईल व बराच खर्च वाचेल. ह्या बर्नर मधून बाहेर पडणाऱ्या हानिकारक वायूंबद्दल मात्र मला अजून शंका आहे, संशोधकांनी म्हटलंय कि असा धोका नाहीये म्हणून...
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

बुद्धीमत्ता, सर्जनशीलता,latent inhibition आणि मानसिक रोग!!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर ·

मराठी_माणूस 12/01/2017 - 14:54
छान माहीती न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे संशोधन हे low latent inhibition चे उदा. असु शकते का ? वरुन खाली पडणारी वस्तु प्रत्येकाने पाहीलेली असते पण "नवीन माहीती" म्हणुन ह्या घटनेची नोंद होत नाही पण न्युटनच्या बाबतीत त्याने ही "नवीन माहीती" ह्या सदरात घातली आणि त्याच्यावर पुढे अभ्यास केला.

या धाग्यावर प्रतिक्रिया न येणं हे High latent inhibition असू शकेल काय ? टफिंच्या जिलब्या येतच असतात म्हणून दखल घेणे बंद झाले असावे ? अंताक्षरी करिता पण कुणी फिरकले नाही :)

छान माहिती, टफि! लेख आवडला! "लो लॅटेन्ट इनहिबिशन" हि संकल्पना पहिल्यांदा "प्रिझन ब्रेक" या सिरीयल मध्ये बघायला/ऐकायला मिळाली! त्यातलं मुख्य पात्र "मायकेल स्कोफिल्ड" याला हाय आयक्यू + लो लॅटेन्ट इनहिबिशन असल्याने तो खूप क्रिएटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले आहे. या संकल्पनेवर आधारित हि एक स्वतंत्र वेबसाईट देखील आहे - http://www.lowlatentinhibition.org/

एस 13/01/2017 - 15:19
लो लॅटण्ट इनहीबिशन चा संबंध पुढे जाऊन संस्कृतींच्या आक्रमकतेशी लावता येईल का? मध्ये आदित्य कोरडे यांच्या नरहर कुरुंदकरांवर आधारित लेखात भारतीय समाजाच्या परकीय आक्रमकांना सामावून घेण्याच्या अफाट क्षमतेबद्दल काही भाष्य होते. त्या गोष्टीचा आणि वरील गुणधर्मांचा काही संबंध असू शकेल का टफि?

In reply to by एस

संदीप डांगे 13/01/2017 - 17:13
विचार करण्यसारखा मुद्दा आहे एसभौ. अवांतरः कधी कधी विचार करतो की परदेशातल्या शिस्तीचे गोडवे गायले जातात, तंत्रज्ञान कुशल, आक्रमक, बुद्धिमान लोक कशी सर्व देश व्यापून असतात असं ऐकतो तेव्हा असं वाटतं की त्यांच्या ह्या गुणांमागे सतत झालेली युद्धे कारणीभूत असतील काय? नैसर्गिक निवडीचा काही भाग असू शकतो काय? लाखोच्या संख्येने युद्धात उतरणे, कम-अस्सल लाखोंचं मारल्या जाणे, जगलेल्यांचं बुद्धिमान, तल्लख असल्याने जीवंत राहणे होत असावे काय, त्यातून पुढच्या पिढ्या शिस्तबद्ध, बुद्धिमान निपजत असाव्यात काय? आपल्या भारतात परकियांसारखी सर्वसमावेशक युद्धे झाली नाहीत, जी काही युद्धे झालीत त्यात चांगली शूर लोकं मेलीत, पानिपतच्या लढाईत मराठ्यांची संपूर्ण पिढी नष्ट झाली म्हणे..... ह्या सर्वांचा देशाच्या बौद्धिक कोशंट वर काही परिणाम होत असेलच ना, जपान सतत युद्धखोर होता, फ्रेन्च, डच, इन्ग्लिश, सगळे युद्धखोर.... ......................असेच रॅन्डम -स्वैर विचार.... माझ्या विधानांना कोणताही शास्त्रिय आधार नाही.

मराठी_माणूस 12/01/2017 - 14:54
छान माहीती न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे संशोधन हे low latent inhibition चे उदा. असु शकते का ? वरुन खाली पडणारी वस्तु प्रत्येकाने पाहीलेली असते पण "नवीन माहीती" म्हणुन ह्या घटनेची नोंद होत नाही पण न्युटनच्या बाबतीत त्याने ही "नवीन माहीती" ह्या सदरात घातली आणि त्याच्यावर पुढे अभ्यास केला.

या धाग्यावर प्रतिक्रिया न येणं हे High latent inhibition असू शकेल काय ? टफिंच्या जिलब्या येतच असतात म्हणून दखल घेणे बंद झाले असावे ? अंताक्षरी करिता पण कुणी फिरकले नाही :)

छान माहिती, टफि! लेख आवडला! "लो लॅटेन्ट इनहिबिशन" हि संकल्पना पहिल्यांदा "प्रिझन ब्रेक" या सिरीयल मध्ये बघायला/ऐकायला मिळाली! त्यातलं मुख्य पात्र "मायकेल स्कोफिल्ड" याला हाय आयक्यू + लो लॅटेन्ट इनहिबिशन असल्याने तो खूप क्रिएटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले आहे. या संकल्पनेवर आधारित हि एक स्वतंत्र वेबसाईट देखील आहे - http://www.lowlatentinhibition.org/

एस 13/01/2017 - 15:19
लो लॅटण्ट इनहीबिशन चा संबंध पुढे जाऊन संस्कृतींच्या आक्रमकतेशी लावता येईल का? मध्ये आदित्य कोरडे यांच्या नरहर कुरुंदकरांवर आधारित लेखात भारतीय समाजाच्या परकीय आक्रमकांना सामावून घेण्याच्या अफाट क्षमतेबद्दल काही भाष्य होते. त्या गोष्टीचा आणि वरील गुणधर्मांचा काही संबंध असू शकेल का टफि?

In reply to by एस

संदीप डांगे 13/01/2017 - 17:13
विचार करण्यसारखा मुद्दा आहे एसभौ. अवांतरः कधी कधी विचार करतो की परदेशातल्या शिस्तीचे गोडवे गायले जातात, तंत्रज्ञान कुशल, आक्रमक, बुद्धिमान लोक कशी सर्व देश व्यापून असतात असं ऐकतो तेव्हा असं वाटतं की त्यांच्या ह्या गुणांमागे सतत झालेली युद्धे कारणीभूत असतील काय? नैसर्गिक निवडीचा काही भाग असू शकतो काय? लाखोच्या संख्येने युद्धात उतरणे, कम-अस्सल लाखोंचं मारल्या जाणे, जगलेल्यांचं बुद्धिमान, तल्लख असल्याने जीवंत राहणे होत असावे काय, त्यातून पुढच्या पिढ्या शिस्तबद्ध, बुद्धिमान निपजत असाव्यात काय? आपल्या भारतात परकियांसारखी सर्वसमावेशक युद्धे झाली नाहीत, जी काही युद्धे झालीत त्यात चांगली शूर लोकं मेलीत, पानिपतच्या लढाईत मराठ्यांची संपूर्ण पिढी नष्ट झाली म्हणे..... ह्या सर्वांचा देशाच्या बौद्धिक कोशंट वर काही परिणाम होत असेलच ना, जपान सतत युद्धखोर होता, फ्रेन्च, डच, इन्ग्लिश, सगळे युद्धखोर.... ......................असेच रॅन्डम -स्वैर विचार.... माझ्या विधानांना कोणताही शास्त्रिय आधार नाही.
माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड (पौरात्य),ऑस्ट्रेलॉईड्स (भारतीय), निगरॉईड्स (आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत , तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत. बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत (creativity) खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

गवि ·

खेडूत 02/01/2017 - 13:44
चला...! तुमच्यासारख्या समस्या जाणवल्या नाहीत. मी सकाळी घराजवळ १-२ किमी, तसेच दुपारी ऑफिसच्या -१ नावाच्या पार्किंगमधे ४ किमी चालतो. इतर एखादा किमी होतेच. प्रॉजेक्ट बदलला की सहप्रवासी बदलतात. कंपनीच्या न दिसणार्‍या बाजूची माहिती मिळते हा एक जास्तीचा फायदा. शनिवार-रविवारी कमी चालणे होते. एकूण ५ किमी किमान चालणे चार वर्षे चालू आहे. वजन सुरुवातीस तीन किलो दोन महिन्यात कमी झाले (७० वरून ६७) नंतर प्रत्येक १०० ग्रामही अंत पहातात. पण आता वजन पहात नाही. निव्वळ चालण्यातच आनंद मिळतो..

अजया 02/01/2017 - 14:02
चालणं नाही पण बंद बॅडमिंटन सुरु केलंय आजच. बाकी २५ सु नमस्कार रोजचे सुरुच आहेत. Thighs irritation टाळण्याचे काही उपाय १ सायकलीस्ट घालतात तसे कपडे वापरणे.आतून किंवा तेच वापरले तरी चालतील. २ काॅटन शाॅर्ट्स अजिबात वापरु नये.सिंथेटीक कपडे वापरावेत चालायला जाताना. ३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर ४ हल्ली शेपवेअर मिळतात.ती थाइज पर्यंत असतात. तो प्रकार वापरता येईल ड्रेसच्या आतून ५ लहान मुलांचं डायपर रॅश क्रिम किंवा खोबरेल तेल लावून बघता येईल. ६ वजन कमी होईल तसा त्रास कमी होत जाईल. ७ Anti chafing gel / balm पण मिळू शकतील.

मोदक 02/01/2017 - 14:58
आज सकाळपर्यंत कोकणांतच असल्याने गविंना धागा काढण्याची विनंती केली, धागा काढल्याबद्दल गविंचे अनेक आभार्स..!! मिपाकरांचे मागच्या महिन्यातील व्यायामाचे आकडे लवकरच अपडेट करतो.

गेल्या वीकांताला लोणावळा-खोपोली-पेण-पाली-खोपोली-लोणावळा अशी १२० किमी सायकल चालवली. बोर घाटात आणि एक्ष्प्रेसवे ला सायकल चालवणे फारच थरारक. बोगद्यात तर इतर वाहनांसमोर अगदी फट्टू झाली.

In reply to by अप्पा जोगळेकर

लीना कनाटा 08/01/2017 - 21:57
आप्पा, एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे का? हे कितीही चित्त थरारक असले तरी सुरक्षितता महत्वाची आहे. काळजी घ्या. No Safety, Know Pain. Know Safety, No Pain.

दादा कोंडके 02/01/2017 - 20:02
किलोमिटर वगैरेचे हिशेब ठेवत नाही पण गेले दहा वर्षे ऑफिसमधली लिफ्ट वापरत नाही. त्यामुळे रोज किमान १००० पायर्‍या चढाव्या आणि उतराव्या लागतात.

वेल्लाभट 03/01/2017 - 14:07
जुजवी बॉर्म अप १५*३ पुश अप्स (हात जवळ ठेवून [ट्रायसेप साठी]) १५* २ काफ रेजेस १५ * २ वन लेग काफ रेजेस इतकाच. धाग्यातील 'चालणे' या च्यायामप्रकाराबद्दल असहमती नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये. चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.

प्रास 03/01/2017 - 15:19
आमची नोंद - नोव्हेंबर महिन्यापासून जॉगिंग सुरू केलंय. त्यापूर्वी साडे तीन वर्ष दिवसाला तीनेक किमीची चाल करत होतो. नूम कोच नावाचं अ‍ॅप वापरतोय सध्या पण हे मधून मधून गळपटतंय. असो. मोदकरावांना दिलेल्या आश्वासनानुसार माझी आजची धाव - ०९ किलोमीटर वेळ - १ तास १४ मिनिटे जाळलेल्या कॅलरीज - ११९६ (काही डीलिटलेले आणि काही न नोंदवलेले न धरता) गेल्या ३० दिवसात मी १ तास ११ मिनिटे चालून ८०० कॅलरीज् जाळल्यात आणि १८ तास ३९ मिनिटे पळून १९००० कॅलरीज् जाळल्यात. इत्यलम्म|

In reply to by मोदक

प्रास 03/01/2017 - 15:43
अ‍ॅपमधल्या नोंद झालेल्या माहितीनुसार (नोंद न केलेली आणि नोंद काढलेली माहिती वगळून) गेल्या महिन्याभरात (३० दिवसात) चालणे - ७.२८ किमी धावणे - १४९.८५ किमी इत्यलम्म|

अंतु बर्वा 04/01/2017 - 02:19
न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते.
हो, आधी जाणवायचं नाही, पण आता दिड-एक मैल धावल्यावर एक प्रकारची लय जाणवायला लागते. पाय, ह्रद्याचे ठोके आणि श्वासाची गती एका ठेक्यात येतात आणि एक मस्त फिलिंग यायला लागतं... दुसरं म्हणजे एखादा जरी दिवस बुडाला की चुकल्याचुकल्या सारखं वाटु लागतं. बॅचलर असताना माझा रुममेट होता तो बाहेर पाच-सहा इंच बर्फ पडलेला असतानाही जिमला जायचा, उन असो पाउस असो, एखादी पार्टी कींवा काही कमिटमेंट असेल तर वेळेआधी जाउन अर्धा तास का होईना जायचाचं.. आम्ही तेव्हा खुप चिडवायचो त्याला पण आता कळतय याच फिलिंगसाठी तो एवढा जीव काढुन जात असणार... :-)

बबन ताम्बे 04/01/2017 - 14:33
तारकेश्वर मंदिर टेकडीवर (बंडगार्डन,येरवडा) १ जाने. पासून फिरणे सुरू केलेय. मी आणि पत्नी जातो. सकाळी छान हवा आणि कोवळे ऊन असते. टेकडी पण खुप उंच नाहीये. पाच राउंड (५ वेळा चढणे आणि ५ वेळा उतरणे) मारल्या तरी खूप फ्रेश वाटते.

सही रे सई 04/01/2017 - 21:03
सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे (अंदाजे ३ माईल्स) आणि अप्पर बॉडी वर्क आउट केला. आणि मंगळवारी २० मिनिट सायकलिंग (४.२ माईल्स) व लोअर बॉडी वर्क आउट केला. रोज असाच व्यायाम केला कि इथे टाकेन.

In reply to by सही रे सई

सही रे सई 10/01/2017 - 20:27
मागच्या आठवड्यात ४ दिवस व्यायाम झाला. सध्या २० मिनिट सायकलिंग (इंटर्वल प्रोग्राम) वर ५ लेवेल ला केलं. अंतर -८ किलोमीटर दर दिवशी. याशिवाय मशीन्स वर अप्पर बॉडी व लोअर बॉडी वर्क आउट एक दिवसा आड करत आहे. तसेच २ दिवस अ‍ॅब्स आणि झोपून करायचे व्यायाम केले. आता हळूहळू ३० मिनिट सायकलिंग करणार आहे. मशीन्स वरचा व्यायाम सेट्स आणि वजन हळू हळू वाढवत आहे. त्याने आता हात पाय दुखायला सुरुवात झाली आहे.

अमर विश्वास 05/01/2017 - 12:22
मागच्या आठवड्यात भारतात परत आलो. गेले महिनाभर व्यायाम बंदच होता. आता पुनश्च हरिओम काल ३ किलोमीटर पळालो नंतर १५*२ सेट जोर २५*२ सेट बैठका जिम चालू करायची आहे

In reply to by गवि

गणामास्तर 12/01/2017 - 10:53
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?
दुप्पट खाशी असा अनुभव मला पण आलाय गवि. मध्यंतरी सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो. ४ दिवसात वजन ६८ वरून ७१ झाले. मग बंद केलं पोहायचं. :)

In reply to by गणामास्तर

बाळ सप्रे 12/01/2017 - 12:20
मग बंद केलं पोहायचं. :)
हे म्हणजे त्या जोकसारखं झालं.. खूप वाचलं 'दारूचे दुष्परीणाम' याच्यावर आणि ठरवलं .. आता बंद... . . अशी पुस्तकं वाचणं :-)

In reply to by बाळ सप्रे

गणामास्तर 12/01/2017 - 12:30
काय करणार. पोहणे थांबवू शकतो, खाणे नाही :( जन्म खायला झालाय ते व्यवस्थित चालूये. पुढच्या जन्मी मासा व्हावे कसे ;)

In reply to by गणामास्तर

बाळ सप्रे 12/01/2017 - 12:50
सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या. (हे लिहायच राहिलं :-) ) खाण्यावर पुढेमागे (आणि आत्तादेखिल) रिस्ट्रिक्शन्स येउ नयेत हा माझ्यादेखिल व्यायामामागचा एक हेतु आहे.. :-)

In reply to by बाळ सप्रे

गणामास्तर 12/01/2017 - 12:56
अहो मजेतचं घेतलं होतं. जस्ट चिल्ल. मी अजून खूप तरुण आणि फिट आहे, एवढी थंडी जरा कमी झाली कि चाललोचं परत पोहायला ;)

In reply to by गणामास्तर

सूड 12/01/2017 - 15:35
सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो.
माझ्या खाण्यात एक जास्तीची पोळी वगळता शष्प फरक पडला नाहीये राव.

In reply to by बाळ सप्रे

सूड 12/01/2017 - 15:58
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटते
तुम्हाला नीट घेणं जमत नसेल तर दमल्यासारखं वाटतं हे खरंच आहे!! पण गणामास्तरचा तो प्रकार असेल असं वाटत नाही. खायला बसल्यानंतर मुळातच रवंथ करत खायची माझी सवय भुकेच्या वरताण होत असावी. =))

३ जानेवारी- १ तास योगासने ४ जानेवारी - १५ मिनिटं ट्रेडमिल आणि इतर बारिक सारिक गोष्टी करुन पाहिल्या जिममध्ये. अ‍ॅब्ससाठी वगैरे काय काय असतं ना.. ह्यात एक प्रश्न आहे. ट्रेडमिलवर किती चालायला हवं? किती स्पीडने? मी रॅण्डम प्रोग्राम घेतला होता ज्यात मध्येच इलावेशन वाढायचं.. मध्येच कमी व्हायचं.. स्पीड ४ ठेवुन पाहिला आणि टोटल १ माईल चालले. १०० कॅलरीज जळाल्या. तर ह्या सगळ्या पॅरामीट्र्सचे आदर्श प्रमाण हवे आहे. ह्यात ट्रेडमिलवर पळायचं सुद्धा असतं का? मी चालु कितीही शकते.. पळलं की लवकर दमते. ५ जानेवारी - १ तास बॉलीवुड डान्स ६ जानेवारी - विश्रांती!

In reply to by पिलीयन रायडर

सूड 06/01/2017 - 22:25
ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, एखादं मैदान असेल तर बघा. फन्कशन ट्रेनिंग लावलं होतं एक महिना, एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.

In reply to by पिलीयन रायडर

आनंदयात्री 07/01/2017 - 01:34
मी शिकाऊ आहे, मागच्या ४-5 महिन्यात केलेली हि प्रगती. १. पहिला महिना - सलग ४० मिनिटे चालणे जमवले. सुरुवात २० मिनिटांपासून केली होती. रोज हळूहळू २-३ मिनिटे वाढवली. या महिन्यात चालण्याचा जास्तीत जास्त वेग ३.६ एलेव्हेशन ०. पायात दुखणे वैगेरे साध्य साध्य अडचणी आल्या. अगदी पहिल्या दिवसामध्ये दार दहा मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेकही घेतला. काय शिकलो?- मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेतला कि स्टॅमिना टिकून राहतो. २. दुसरा महिना - सलग ४० मिनिटे चालणे. एलेव्हेशन ०.५, ३.७ ते ३.८ ने चालता यायला लागले. काय शिकलो?- चालणे मोनोटोनस. वर्कआउटला साजेशी गाणे ४० मिनिटे ऐकणे म्हणजे कानांवर अन मेंदूवर अत्याचार व्हायला लागले. बातम्या किंवा आवडीच्या विषयांचे व्हिडीओ, लेक्चर्स पाहायला सुरुवात केली. ३. नंतर आजवर- २-३ आठवडे सलग गॅप पडला, भीती वाटली कि 'ये रे माझ्या मागल्या' .. पुन्हा चालणे बंद होतेय. पण सुरु करता आले. दर वीस मिनिटांच्या सेक्शन मध्ये २ मिनिटे असे पळायला सुरुवात केली. आता मागच्या दोन आठवड्यात सलग ४-५ मिनिटे जमायला लागले आहे. काय शिकलो?- पळणे आवडीच्या गाण्याला सुरु करावे. कमी स्पीडने पळाले तर जास्त काळ पळता येते. स्टॅमिना नुसार स्पीड आपोआप वाढेल. सध्या - चालणे ३.७-३.८ ने, पळणे ४.१ - ४.५ ने. एलेव्हेशन १.५. वीकडेज मध्ये ४० मिनिटे (२.५-३.० माईल) आणि विकेंडला ६० मिनिटे पूर्ण (3.५-4.० माईल). कॆलरीज? - यंत्रावर करेक्ट कॆलरीज मोजायला रोज वजन एंटर करावे लागते, त्यामुळे कॆलरीजचा ट्रॅक ठेवला नाहीये. फिटनेस गॅजेटहि घेतलेले नाही. गुगल फिट मध्ये नोंद मात्र ठेवतो. टार्गेट- बरोबर व्यायाम करणारा मित्र ६.५ च्या स्पीडने एक तास पळतो. साताठशे कॆलरी सहज उडवतो. त्याच्यासारखे पळणे जमवायचा मानस आहे .. त्यामुळे दिल्ली दूरही नाही बहोत दूर है .. हे जाणून आहे :) थोडक्यात काय पॅरामीटर्सचे आदर्श प्रमाण हे तुमच्या स्टॅमिनाशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल आहे, अशी माझी सध्याची धारणा आहे.

In reply to by आनंदयात्री

ओके! तुमच्या प्रतिसादतुन मी काय शिकले? १५ मिनटं चालणं अगदीच बाळबोध आहे. अजुन फार म्हणजे फार जास्त चालायला हवंय. आणि ते ही रोज. साधारण तुमच्या सारखीच स्ट्रॅटर्जी ठेवते. आणि हळुहळु वाढवत नेते.

अमर विश्वास 08/01/2017 - 11:03
एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.... हे फारसे पटत नाही. मी स्वात: गेले ५+ वर्षे ट्रेडमिलवर पाळतो आहे . पण १० किमी रनिंग रेस कम्प्लिट करताना किंवा हिमालयात ट्रेकिंग करताना मला अजिबात धापा टाकाव्या लागत नाहीत. ट्रेडमिलवर पाळण्याची (अर्थात प्रत्येक व्यायामाची) एक पद्धत असते व योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास योग्य फायदे मिळतात ट्रेडमिलवर पळताना मला जाणवलेल्या काही गोष्टी : १. ट्रेडमिल वर रोज पळू नये. आठवड्यात जास्तीतजास्त ३ ते ४ वेळा ट्रेडमिल वापरावी. उरलेले दिवस सायकलिंग / क्रॉस जॉगर वापरावा २. पळण्यात प्रगती होण्यासाठी पायाचे स्नायु तयार होणे फार म्हत्वाचे असते. आठवड्यातून किमान २ वेळा पायांचा व्यायाम करावा (Squats / lunges / calf Raises यासारखे व्यायाम ) ३. पाळण्यापूर्वी वॉर्म अप जरूर करावा ४. ट्रेडमिल वर पाळताना एकाच वेगाने फार वेळ पाळण्यापेक्षा वेग कमीजास्त करावा / एलेवेशन बदलावे ५. ट्रेडमिल झिरो एलेवेशनवर न ठेवता ०.५ इन्क्लीनशनवर ठेवावी ६. ट्रेडमिल वर ६ KM /Hrs व झिरो एलेवेशन हे ब्रिस्क वॉलकिंग समजावे ६ ते ८ KM /Hrs हे जॉगिंग व ८ KM /Hrs च्या पुढे रनिंग समजावे पळण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी : १. हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग चा वापर करावा २. ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट ठेवून जास्तीतजास्त अंतर पाळण्याचा प्रयत्न करावा (रेकॉर्ड ठेवावे) सुरवातीला ३० मिनिटे जास्त वाटत असतील तर वीस मिनटे किंवा १५ मिनिटांचे दोन सेट करावे ३. एका आठवड्यात ४ वेळा पळत असाल तर एकदा हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग, दोन वेळा ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट व एकदा लॉन्ग डिस्टन्स रनिंग / ब्रिस्क वॉकिंग करावे परत एकदा .. वॉर्म अप आणि कुलडाऊन विसरू नये हॅपी रनिंग

गविशेठ अभिनंदन. लव यू यार... चालायला सुरुवात केली बरं वाटलं. हळुहळु स्पीड नाय वाढवलं तरी चालेल पण चलते रहो. :) गेली दोन महिन्यांपासून माझं चालणं बंद आहे, अर्थात कामाचा व्याप होता आणि जरा पडलेली थंडीही कारणीभूत होती. पण, गविसेठ तुम्हाला शब्द देतो या आठवड्यात माझं चालणं नियमित असेल. कुछ अजीब सा रिश्ता हो गया है मेरे और उसके दरमियान ना नफरत हो रही है और ना मोहब्बत....! -दिलीप बिरुटे

वेल्लाभट 10/01/2017 - 10:49
२५+२५ पुश अप्स २५ ट्रायसेप डिप्स ५२ सेकंद प्लँक हे वॉर्म अप नंतर सध्या वेळेअभावी असं तुटपुंजंच काहीतरी केलं जातंय, पण काहीच नाहीपेक्षा हे बरं या विश्वासाने करतोय.

गवि 10/01/2017 - 20:39
दुपारी दोन तास शवासन केले. पाठदुखीने. रात्री आठ तास करणार.

हकु 11/01/2017 - 11:30
10 किमी धावलो. स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ची तयारी. माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन.

In reply to by माझीही शॅम्पेन

मोदक 12/01/2017 - 18:26
हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. खराखोटा माहिती नाही. ************************************** Central Railway has decided to run 2 suburban special trains o­ne each from Kalyan and Panvel Station o­n Sunday 17.01.2016 for the benefit of the participants of Standard Chartered Mumbai Marathon being held at CST, Mumbai o­n 17.01.2016. The details are as under- Kalyan – CST special will leave Kalyan at 03.00 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus, Mumbai at 04.30 hrs stopping at all stations. Panvel – CST special will leave Panvel at 03.10 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus at 04.30 hrs via Harbour line stopping at all stations. However, local trains towards Chatrapati Shivaji Terminus leaving Kalyan at 04.41 and leaving Vashi at 04.00 will remain cancelled. All concerned to please take note of this and avail the facility. **************************************

एस 11/01/2017 - 22:29
या महिन्यात काही अपरिहार्य कारणास्तव व्यायाम पूर्ण बंद झाला. पण आता सुरू करणार आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे. पण तरीही अधूनमधून डोंगरयात्रा सुरू असतात. आता सायकलिंग पुनःश्च सुरू करेन.

In reply to by एस

बाळ सप्रे 12/01/2017 - 10:34
गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे
फिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..

गवि 12/01/2017 - 13:53
तीन किमी एका फेरीत चाललो. माझ्यासाठी अचिव्हमेंटच. आता ध्येय चार किमी. मग पाच. सातत्य जास्त महत्वाचं. वजन पुढे फार नाही उतरलं तरी सलग "चालता येतंय", " दम कमी लागतोय", "पूर्ण श्वास येतोय" हेच आनंदाचं वाटतंय.

डॉ श्रीहास 12/01/2017 - 17:29
गतवर्षी.... ५९४७ किमी सायकलींग,पळणं आणि चालणं असं झालंय; ह्या वर्षाची सुरवातच पायाच्या दुखावण्यानी झाली आहे पण बरं वाटलं (त्याहून महत्वाचं आळस झटकला की ) जोमात सायकलींग सुरू करणार आहे !

In reply to by बाळ सप्रे

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:12
जमतय तेवढं केलं.... ह्या व्यायामाच्या धाग्याचा फार चांगला परिणाम दिसून येतो आहे !! तुम्ही मॅरेथाॅनर आहात ... पळणाऱ्या लोकांबद्दल फाऽऽऽर आदर आहे मला म्हणून तुम्हाला _/\_..... Keep going....Keep inspiring!!

In reply to by डॉ श्रीहास

सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर नाहीत. ते बीआरेम ला सायकल वगैरे पण चालवत असतात. त्यांच्या प्रतिसादात तसे लिहिले होते २-३ वेळा. आणि बहुधा एन्ड्युरो पण केली आहे.

अनरँडम 12/01/2017 - 19:13
मी जवळ जवळ ७-८ महिन्यांपासून रोज किमान ३ ते ४ मैल (ट्रेडमिलवर) पळतो. या काळात माझे वजन वीसेक पाउंड्स कमी झाले आणि पोटाचा घेर लक्षणीय कमी झाला (पण पूर्णपणे सपाट झाले नाही). नोवेम्बर-डिसेंबर काळात पळणे एकदमच थांबले. मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा सुरू झाले. एकदा सवय झाल्यानंतर पळणे हे एक उत्तम तणावमुक्तिचे औषध आहे. सुरूवातीला (सवय नसल्यास) पळणे २-३ मिनिटांपेक्षा अधिक करवत नसे. पण रोज थोडीफार प्रगती होते. मागच्या खेपेला एकदा मी सलग ८ मैल पळू शकलो होतो. मी कुठलेही अ‍ॅप वापरत नाही. काल २३ पुश-अप्स आणि साडेतीन मैल पळणे.

जावई 14/01/2017 - 16:03
कृपया समस्त जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे .. मला माझा धावण्याचा (100m,1600m)स्टॕमिना वाढविण्यासाठी पूरक व्यायाम सुचवा...आणि आहार पण सुचवा.

खेडूत 02/01/2017 - 13:44
चला...! तुमच्यासारख्या समस्या जाणवल्या नाहीत. मी सकाळी घराजवळ १-२ किमी, तसेच दुपारी ऑफिसच्या -१ नावाच्या पार्किंगमधे ४ किमी चालतो. इतर एखादा किमी होतेच. प्रॉजेक्ट बदलला की सहप्रवासी बदलतात. कंपनीच्या न दिसणार्‍या बाजूची माहिती मिळते हा एक जास्तीचा फायदा. शनिवार-रविवारी कमी चालणे होते. एकूण ५ किमी किमान चालणे चार वर्षे चालू आहे. वजन सुरुवातीस तीन किलो दोन महिन्यात कमी झाले (७० वरून ६७) नंतर प्रत्येक १०० ग्रामही अंत पहातात. पण आता वजन पहात नाही. निव्वळ चालण्यातच आनंद मिळतो..

अजया 02/01/2017 - 14:02
चालणं नाही पण बंद बॅडमिंटन सुरु केलंय आजच. बाकी २५ सु नमस्कार रोजचे सुरुच आहेत. Thighs irritation टाळण्याचे काही उपाय १ सायकलीस्ट घालतात तसे कपडे वापरणे.आतून किंवा तेच वापरले तरी चालतील. २ काॅटन शाॅर्ट्स अजिबात वापरु नये.सिंथेटीक कपडे वापरावेत चालायला जाताना. ३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर ४ हल्ली शेपवेअर मिळतात.ती थाइज पर्यंत असतात. तो प्रकार वापरता येईल ड्रेसच्या आतून ५ लहान मुलांचं डायपर रॅश क्रिम किंवा खोबरेल तेल लावून बघता येईल. ६ वजन कमी होईल तसा त्रास कमी होत जाईल. ७ Anti chafing gel / balm पण मिळू शकतील.

मोदक 02/01/2017 - 14:58
आज सकाळपर्यंत कोकणांतच असल्याने गविंना धागा काढण्याची विनंती केली, धागा काढल्याबद्दल गविंचे अनेक आभार्स..!! मिपाकरांचे मागच्या महिन्यातील व्यायामाचे आकडे लवकरच अपडेट करतो.

गेल्या वीकांताला लोणावळा-खोपोली-पेण-पाली-खोपोली-लोणावळा अशी १२० किमी सायकल चालवली. बोर घाटात आणि एक्ष्प्रेसवे ला सायकल चालवणे फारच थरारक. बोगद्यात तर इतर वाहनांसमोर अगदी फट्टू झाली.

In reply to by अप्पा जोगळेकर

लीना कनाटा 08/01/2017 - 21:57
आप्पा, एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे का? हे कितीही चित्त थरारक असले तरी सुरक्षितता महत्वाची आहे. काळजी घ्या. No Safety, Know Pain. Know Safety, No Pain.

दादा कोंडके 02/01/2017 - 20:02
किलोमिटर वगैरेचे हिशेब ठेवत नाही पण गेले दहा वर्षे ऑफिसमधली लिफ्ट वापरत नाही. त्यामुळे रोज किमान १००० पायर्‍या चढाव्या आणि उतराव्या लागतात.

वेल्लाभट 03/01/2017 - 14:07
जुजवी बॉर्म अप १५*३ पुश अप्स (हात जवळ ठेवून [ट्रायसेप साठी]) १५* २ काफ रेजेस १५ * २ वन लेग काफ रेजेस इतकाच. धाग्यातील 'चालणे' या च्यायामप्रकाराबद्दल असहमती नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये. चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.

प्रास 03/01/2017 - 15:19
आमची नोंद - नोव्हेंबर महिन्यापासून जॉगिंग सुरू केलंय. त्यापूर्वी साडे तीन वर्ष दिवसाला तीनेक किमीची चाल करत होतो. नूम कोच नावाचं अ‍ॅप वापरतोय सध्या पण हे मधून मधून गळपटतंय. असो. मोदकरावांना दिलेल्या आश्वासनानुसार माझी आजची धाव - ०९ किलोमीटर वेळ - १ तास १४ मिनिटे जाळलेल्या कॅलरीज - ११९६ (काही डीलिटलेले आणि काही न नोंदवलेले न धरता) गेल्या ३० दिवसात मी १ तास ११ मिनिटे चालून ८०० कॅलरीज् जाळल्यात आणि १८ तास ३९ मिनिटे पळून १९००० कॅलरीज् जाळल्यात. इत्यलम्म|

In reply to by मोदक

प्रास 03/01/2017 - 15:43
अ‍ॅपमधल्या नोंद झालेल्या माहितीनुसार (नोंद न केलेली आणि नोंद काढलेली माहिती वगळून) गेल्या महिन्याभरात (३० दिवसात) चालणे - ७.२८ किमी धावणे - १४९.८५ किमी इत्यलम्म|

अंतु बर्वा 04/01/2017 - 02:19
न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते.
हो, आधी जाणवायचं नाही, पण आता दिड-एक मैल धावल्यावर एक प्रकारची लय जाणवायला लागते. पाय, ह्रद्याचे ठोके आणि श्वासाची गती एका ठेक्यात येतात आणि एक मस्त फिलिंग यायला लागतं... दुसरं म्हणजे एखादा जरी दिवस बुडाला की चुकल्याचुकल्या सारखं वाटु लागतं. बॅचलर असताना माझा रुममेट होता तो बाहेर पाच-सहा इंच बर्फ पडलेला असतानाही जिमला जायचा, उन असो पाउस असो, एखादी पार्टी कींवा काही कमिटमेंट असेल तर वेळेआधी जाउन अर्धा तास का होईना जायचाचं.. आम्ही तेव्हा खुप चिडवायचो त्याला पण आता कळतय याच फिलिंगसाठी तो एवढा जीव काढुन जात असणार... :-)

बबन ताम्बे 04/01/2017 - 14:33
तारकेश्वर मंदिर टेकडीवर (बंडगार्डन,येरवडा) १ जाने. पासून फिरणे सुरू केलेय. मी आणि पत्नी जातो. सकाळी छान हवा आणि कोवळे ऊन असते. टेकडी पण खुप उंच नाहीये. पाच राउंड (५ वेळा चढणे आणि ५ वेळा उतरणे) मारल्या तरी खूप फ्रेश वाटते.

सही रे सई 04/01/2017 - 21:03
सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे (अंदाजे ३ माईल्स) आणि अप्पर बॉडी वर्क आउट केला. आणि मंगळवारी २० मिनिट सायकलिंग (४.२ माईल्स) व लोअर बॉडी वर्क आउट केला. रोज असाच व्यायाम केला कि इथे टाकेन.

In reply to by सही रे सई

सही रे सई 10/01/2017 - 20:27
मागच्या आठवड्यात ४ दिवस व्यायाम झाला. सध्या २० मिनिट सायकलिंग (इंटर्वल प्रोग्राम) वर ५ लेवेल ला केलं. अंतर -८ किलोमीटर दर दिवशी. याशिवाय मशीन्स वर अप्पर बॉडी व लोअर बॉडी वर्क आउट एक दिवसा आड करत आहे. तसेच २ दिवस अ‍ॅब्स आणि झोपून करायचे व्यायाम केले. आता हळूहळू ३० मिनिट सायकलिंग करणार आहे. मशीन्स वरचा व्यायाम सेट्स आणि वजन हळू हळू वाढवत आहे. त्याने आता हात पाय दुखायला सुरुवात झाली आहे.

अमर विश्वास 05/01/2017 - 12:22
मागच्या आठवड्यात भारतात परत आलो. गेले महिनाभर व्यायाम बंदच होता. आता पुनश्च हरिओम काल ३ किलोमीटर पळालो नंतर १५*२ सेट जोर २५*२ सेट बैठका जिम चालू करायची आहे

In reply to by गवि

गणामास्तर 12/01/2017 - 10:53
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?
दुप्पट खाशी असा अनुभव मला पण आलाय गवि. मध्यंतरी सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो. ४ दिवसात वजन ६८ वरून ७१ झाले. मग बंद केलं पोहायचं. :)

In reply to by गणामास्तर

बाळ सप्रे 12/01/2017 - 12:20
मग बंद केलं पोहायचं. :)
हे म्हणजे त्या जोकसारखं झालं.. खूप वाचलं 'दारूचे दुष्परीणाम' याच्यावर आणि ठरवलं .. आता बंद... . . अशी पुस्तकं वाचणं :-)

In reply to by बाळ सप्रे

गणामास्तर 12/01/2017 - 12:30
काय करणार. पोहणे थांबवू शकतो, खाणे नाही :( जन्म खायला झालाय ते व्यवस्थित चालूये. पुढच्या जन्मी मासा व्हावे कसे ;)

In reply to by गणामास्तर

बाळ सप्रे 12/01/2017 - 12:50
सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या. (हे लिहायच राहिलं :-) ) खाण्यावर पुढेमागे (आणि आत्तादेखिल) रिस्ट्रिक्शन्स येउ नयेत हा माझ्यादेखिल व्यायामामागचा एक हेतु आहे.. :-)

In reply to by बाळ सप्रे

गणामास्तर 12/01/2017 - 12:56
अहो मजेतचं घेतलं होतं. जस्ट चिल्ल. मी अजून खूप तरुण आणि फिट आहे, एवढी थंडी जरा कमी झाली कि चाललोचं परत पोहायला ;)

In reply to by गणामास्तर

सूड 12/01/2017 - 15:35
सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो.
माझ्या खाण्यात एक जास्तीची पोळी वगळता शष्प फरक पडला नाहीये राव.

In reply to by बाळ सप्रे

सूड 12/01/2017 - 15:58
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटते
तुम्हाला नीट घेणं जमत नसेल तर दमल्यासारखं वाटतं हे खरंच आहे!! पण गणामास्तरचा तो प्रकार असेल असं वाटत नाही. खायला बसल्यानंतर मुळातच रवंथ करत खायची माझी सवय भुकेच्या वरताण होत असावी. =))

३ जानेवारी- १ तास योगासने ४ जानेवारी - १५ मिनिटं ट्रेडमिल आणि इतर बारिक सारिक गोष्टी करुन पाहिल्या जिममध्ये. अ‍ॅब्ससाठी वगैरे काय काय असतं ना.. ह्यात एक प्रश्न आहे. ट्रेडमिलवर किती चालायला हवं? किती स्पीडने? मी रॅण्डम प्रोग्राम घेतला होता ज्यात मध्येच इलावेशन वाढायचं.. मध्येच कमी व्हायचं.. स्पीड ४ ठेवुन पाहिला आणि टोटल १ माईल चालले. १०० कॅलरीज जळाल्या. तर ह्या सगळ्या पॅरामीट्र्सचे आदर्श प्रमाण हवे आहे. ह्यात ट्रेडमिलवर पळायचं सुद्धा असतं का? मी चालु कितीही शकते.. पळलं की लवकर दमते. ५ जानेवारी - १ तास बॉलीवुड डान्स ६ जानेवारी - विश्रांती!

In reply to by पिलीयन रायडर

सूड 06/01/2017 - 22:25
ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, एखादं मैदान असेल तर बघा. फन्कशन ट्रेनिंग लावलं होतं एक महिना, एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.

In reply to by पिलीयन रायडर

आनंदयात्री 07/01/2017 - 01:34
मी शिकाऊ आहे, मागच्या ४-5 महिन्यात केलेली हि प्रगती. १. पहिला महिना - सलग ४० मिनिटे चालणे जमवले. सुरुवात २० मिनिटांपासून केली होती. रोज हळूहळू २-३ मिनिटे वाढवली. या महिन्यात चालण्याचा जास्तीत जास्त वेग ३.६ एलेव्हेशन ०. पायात दुखणे वैगेरे साध्य साध्य अडचणी आल्या. अगदी पहिल्या दिवसामध्ये दार दहा मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेकही घेतला. काय शिकलो?- मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेतला कि स्टॅमिना टिकून राहतो. २. दुसरा महिना - सलग ४० मिनिटे चालणे. एलेव्हेशन ०.५, ३.७ ते ३.८ ने चालता यायला लागले. काय शिकलो?- चालणे मोनोटोनस. वर्कआउटला साजेशी गाणे ४० मिनिटे ऐकणे म्हणजे कानांवर अन मेंदूवर अत्याचार व्हायला लागले. बातम्या किंवा आवडीच्या विषयांचे व्हिडीओ, लेक्चर्स पाहायला सुरुवात केली. ३. नंतर आजवर- २-३ आठवडे सलग गॅप पडला, भीती वाटली कि 'ये रे माझ्या मागल्या' .. पुन्हा चालणे बंद होतेय. पण सुरु करता आले. दर वीस मिनिटांच्या सेक्शन मध्ये २ मिनिटे असे पळायला सुरुवात केली. आता मागच्या दोन आठवड्यात सलग ४-५ मिनिटे जमायला लागले आहे. काय शिकलो?- पळणे आवडीच्या गाण्याला सुरु करावे. कमी स्पीडने पळाले तर जास्त काळ पळता येते. स्टॅमिना नुसार स्पीड आपोआप वाढेल. सध्या - चालणे ३.७-३.८ ने, पळणे ४.१ - ४.५ ने. एलेव्हेशन १.५. वीकडेज मध्ये ४० मिनिटे (२.५-३.० माईल) आणि विकेंडला ६० मिनिटे पूर्ण (3.५-4.० माईल). कॆलरीज? - यंत्रावर करेक्ट कॆलरीज मोजायला रोज वजन एंटर करावे लागते, त्यामुळे कॆलरीजचा ट्रॅक ठेवला नाहीये. फिटनेस गॅजेटहि घेतलेले नाही. गुगल फिट मध्ये नोंद मात्र ठेवतो. टार्गेट- बरोबर व्यायाम करणारा मित्र ६.५ च्या स्पीडने एक तास पळतो. साताठशे कॆलरी सहज उडवतो. त्याच्यासारखे पळणे जमवायचा मानस आहे .. त्यामुळे दिल्ली दूरही नाही बहोत दूर है .. हे जाणून आहे :) थोडक्यात काय पॅरामीटर्सचे आदर्श प्रमाण हे तुमच्या स्टॅमिनाशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल आहे, अशी माझी सध्याची धारणा आहे.

In reply to by आनंदयात्री

ओके! तुमच्या प्रतिसादतुन मी काय शिकले? १५ मिनटं चालणं अगदीच बाळबोध आहे. अजुन फार म्हणजे फार जास्त चालायला हवंय. आणि ते ही रोज. साधारण तुमच्या सारखीच स्ट्रॅटर्जी ठेवते. आणि हळुहळु वाढवत नेते.

अमर विश्वास 08/01/2017 - 11:03
एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्‍या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.... हे फारसे पटत नाही. मी स्वात: गेले ५+ वर्षे ट्रेडमिलवर पाळतो आहे . पण १० किमी रनिंग रेस कम्प्लिट करताना किंवा हिमालयात ट्रेकिंग करताना मला अजिबात धापा टाकाव्या लागत नाहीत. ट्रेडमिलवर पाळण्याची (अर्थात प्रत्येक व्यायामाची) एक पद्धत असते व योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास योग्य फायदे मिळतात ट्रेडमिलवर पळताना मला जाणवलेल्या काही गोष्टी : १. ट्रेडमिल वर रोज पळू नये. आठवड्यात जास्तीतजास्त ३ ते ४ वेळा ट्रेडमिल वापरावी. उरलेले दिवस सायकलिंग / क्रॉस जॉगर वापरावा २. पळण्यात प्रगती होण्यासाठी पायाचे स्नायु तयार होणे फार म्हत्वाचे असते. आठवड्यातून किमान २ वेळा पायांचा व्यायाम करावा (Squats / lunges / calf Raises यासारखे व्यायाम ) ३. पाळण्यापूर्वी वॉर्म अप जरूर करावा ४. ट्रेडमिल वर पाळताना एकाच वेगाने फार वेळ पाळण्यापेक्षा वेग कमीजास्त करावा / एलेवेशन बदलावे ५. ट्रेडमिल झिरो एलेवेशनवर न ठेवता ०.५ इन्क्लीनशनवर ठेवावी ६. ट्रेडमिल वर ६ KM /Hrs व झिरो एलेवेशन हे ब्रिस्क वॉलकिंग समजावे ६ ते ८ KM /Hrs हे जॉगिंग व ८ KM /Hrs च्या पुढे रनिंग समजावे पळण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी : १. हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग चा वापर करावा २. ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट ठेवून जास्तीतजास्त अंतर पाळण्याचा प्रयत्न करावा (रेकॉर्ड ठेवावे) सुरवातीला ३० मिनिटे जास्त वाटत असतील तर वीस मिनटे किंवा १५ मिनिटांचे दोन सेट करावे ३. एका आठवड्यात ४ वेळा पळत असाल तर एकदा हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग, दोन वेळा ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट व एकदा लॉन्ग डिस्टन्स रनिंग / ब्रिस्क वॉकिंग करावे परत एकदा .. वॉर्म अप आणि कुलडाऊन विसरू नये हॅपी रनिंग

गविशेठ अभिनंदन. लव यू यार... चालायला सुरुवात केली बरं वाटलं. हळुहळु स्पीड नाय वाढवलं तरी चालेल पण चलते रहो. :) गेली दोन महिन्यांपासून माझं चालणं बंद आहे, अर्थात कामाचा व्याप होता आणि जरा पडलेली थंडीही कारणीभूत होती. पण, गविसेठ तुम्हाला शब्द देतो या आठवड्यात माझं चालणं नियमित असेल. कुछ अजीब सा रिश्ता हो गया है मेरे और उसके दरमियान ना नफरत हो रही है और ना मोहब्बत....! -दिलीप बिरुटे

वेल्लाभट 10/01/2017 - 10:49
२५+२५ पुश अप्स २५ ट्रायसेप डिप्स ५२ सेकंद प्लँक हे वॉर्म अप नंतर सध्या वेळेअभावी असं तुटपुंजंच काहीतरी केलं जातंय, पण काहीच नाहीपेक्षा हे बरं या विश्वासाने करतोय.

गवि 10/01/2017 - 20:39
दुपारी दोन तास शवासन केले. पाठदुखीने. रात्री आठ तास करणार.

हकु 11/01/2017 - 11:30
10 किमी धावलो. स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ची तयारी. माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन.

In reply to by माझीही शॅम्पेन

मोदक 12/01/2017 - 18:26
हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. खराखोटा माहिती नाही. ************************************** Central Railway has decided to run 2 suburban special trains o­ne each from Kalyan and Panvel Station o­n Sunday 17.01.2016 for the benefit of the participants of Standard Chartered Mumbai Marathon being held at CST, Mumbai o­n 17.01.2016. The details are as under- Kalyan – CST special will leave Kalyan at 03.00 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus, Mumbai at 04.30 hrs stopping at all stations. Panvel – CST special will leave Panvel at 03.10 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus at 04.30 hrs via Harbour line stopping at all stations. However, local trains towards Chatrapati Shivaji Terminus leaving Kalyan at 04.41 and leaving Vashi at 04.00 will remain cancelled. All concerned to please take note of this and avail the facility. **************************************

एस 11/01/2017 - 22:29
या महिन्यात काही अपरिहार्य कारणास्तव व्यायाम पूर्ण बंद झाला. पण आता सुरू करणार आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे. पण तरीही अधूनमधून डोंगरयात्रा सुरू असतात. आता सायकलिंग पुनःश्च सुरू करेन.

In reply to by एस

बाळ सप्रे 12/01/2017 - 10:34
गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे
फिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..

गवि 12/01/2017 - 13:53
तीन किमी एका फेरीत चाललो. माझ्यासाठी अचिव्हमेंटच. आता ध्येय चार किमी. मग पाच. सातत्य जास्त महत्वाचं. वजन पुढे फार नाही उतरलं तरी सलग "चालता येतंय", " दम कमी लागतोय", "पूर्ण श्वास येतोय" हेच आनंदाचं वाटतंय.

डॉ श्रीहास 12/01/2017 - 17:29
गतवर्षी.... ५९४७ किमी सायकलींग,पळणं आणि चालणं असं झालंय; ह्या वर्षाची सुरवातच पायाच्या दुखावण्यानी झाली आहे पण बरं वाटलं (त्याहून महत्वाचं आळस झटकला की ) जोमात सायकलींग सुरू करणार आहे !

In reply to by बाळ सप्रे

डॉ श्रीहास 12/01/2017 - 22:12
जमतय तेवढं केलं.... ह्या व्यायामाच्या धाग्याचा फार चांगला परिणाम दिसून येतो आहे !! तुम्ही मॅरेथाॅनर आहात ... पळणाऱ्या लोकांबद्दल फाऽऽऽर आदर आहे मला म्हणून तुम्हाला _/\_..... Keep going....Keep inspiring!!

In reply to by डॉ श्रीहास

सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर नाहीत. ते बीआरेम ला सायकल वगैरे पण चालवत असतात. त्यांच्या प्रतिसादात तसे लिहिले होते २-३ वेळा. आणि बहुधा एन्ड्युरो पण केली आहे.

अनरँडम 12/01/2017 - 19:13
मी जवळ जवळ ७-८ महिन्यांपासून रोज किमान ३ ते ४ मैल (ट्रेडमिलवर) पळतो. या काळात माझे वजन वीसेक पाउंड्स कमी झाले आणि पोटाचा घेर लक्षणीय कमी झाला (पण पूर्णपणे सपाट झाले नाही). नोवेम्बर-डिसेंबर काळात पळणे एकदमच थांबले. मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा सुरू झाले. एकदा सवय झाल्यानंतर पळणे हे एक उत्तम तणावमुक्तिचे औषध आहे. सुरूवातीला (सवय नसल्यास) पळणे २-३ मिनिटांपेक्षा अधिक करवत नसे. पण रोज थोडीफार प्रगती होते. मागच्या खेपेला एकदा मी सलग ८ मैल पळू शकलो होतो. मी कुठलेही अ‍ॅप वापरत नाही. काल २३ पुश-अप्स आणि साडेतीन मैल पळणे.

जावई 14/01/2017 - 16:03
कृपया समस्त जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे .. मला माझा धावण्याचा (100m,1600m)स्टॕमिना वाढविण्यासाठी पूरक व्यायाम सुचवा...आणि आहार पण सुचवा.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ क