मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

# तुम्ही(च) म्हणालात

सुरिया ·
पेर्णा मित्रों...... तुम्ही म्हणालात, लॉकडाऊन मुळीसुध्दा आवडत नाही. व्हायरस फिरतोय सगळीकडे, घरी निवांत बसवत नाही. ऐकून इकडे माझ्या समोर काळे फंगस दिसू लागले प्रवचणार होतोच नॅशनली पण व्हीसीवर भागवून दिले. लॉकडाऊन म्हणजे शहाणपणा, माझ्या वस्तादीत तुझी कुस्ती लॉकडाऊन म्हणजे सिरमची लस, अर्धी महाग अर्धी सस्ती लॉकडाऊन म्हणजे तत्वज्ञ मी, थोडा गुरु थोडा टागोर, लॉकडाऊन म्हणजे अठरा तासाची लावत बसतो रोज लगोर. पण तुमच्यासारखं असं कुणी माझ्यावरती रुसतं का? इतकी माया करुनही नशीब ममतावरच हसतं का? तेव्हापासून रागावून मी एकही करार केला नाही वाटलं होतं इथेच बन

शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

कारण वरील कविता सर्वसामान्य लोकांची मस्करी करण्यासाठीच लिहिली आहे, मग आपण का नाही करायची? कांदा १०० रुपये किलो..... https://www.esakal.com/mumbai/onion-100-rs-kg-apmc-navi-mumbai-361602 दुध ५८ रुपये लिटर तुरडाळ रु १०३ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/tur-arhar-dal-2-kg/491417390?source=shoppingads&city=Pune&pin=411006&gclid=CjwKCAiA2O39BRBjEiwApB2IkoBnNe4B-o30kLojc4hlyiyxgAgBhVzA64QLZFoJVyiU12FKGOr7dRoC7DoQAvD_BwE सोयाबीन रु ५८ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/pick-n-cook-soyabeans-500-g/490356539 अजूनही काही देता येतील. महागाईने आणि लॉकडाउन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशी कविता लिहिणे म्हणजे गोरगरीब जनतेच्या भळभळत्या जखमांवर मीठ लावण्याचा प्रकार वाटला. पैजारबुवा,

अखंड रडरड सप्ताहाच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! फक्त रडत रहा =)))) इतकेवर्षे तुमच्या रडक्या कविता वाचतोय, येवढ्या वेळेत एखाद्याने कृषी उत्पन्ना आधारित काहीतरी व्यवसाय , जसे की बांबु प्रोसेसिंग, बांबु-कापुस धागा उद्योग, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, फलवाटिका, प्रोसेसिंग आणि एक्स्पोर्ट उद्योग , सेंद्रिय भाजीपला उद्योग असले काहीतरी सुरु करुन शेतकर्‍यांना समृधीचा मार्ग दाखवला अस्सता ! पण ते करण्या ऐवजी नुसत्या रडक्या कविता लिहुन फक्त राजकारणची शेती जोमाने चालेल , दुसरी कोणतीही नाही ! हे सोशॅलिस्ट रुदाली लोकं शेतकर्यांना कायमच बुडवत रहाणार ! त्या श्री. ज्ञानेश्वर बोडकेंकडुन काहीतरी शिका राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 23/11/2020 - 15:54
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला दिली आहे... तितकीच अक्कल मलाही दिलेली आहे... असे तुम्ही जे समजताय ना.... तोच खरा केमिकल लोच्या आहे. असं नसतं हो! :D

बाप्पू 23/11/2020 - 15:34
रोजचे मढे त्याला कोण रडे. वीट आलाय त्याच त्याच कविता आणि शेतकऱ्यांच्या रडगाण्याचा. जमत नसेल तर शेती सोडून दया पण आता बास करा तुमचे रडगाणे. कालच एकाचा व्हाट्सअप स्टेट्स पाहिला. त्यात एक शेतकरी (दुःखी चेहऱ्याचा, काळवंडलेला, दीनदुबळा ) धमकी देत होता कि आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता जास्त माजू नका .. ज्यादिवशी शेतकरी संपावर जाईल तेव्हा तुम्हाला एका एका दाण्याची किंमत कळेल. पिझ्झा 300चा खाता, पिक्चर 200 रुपये देऊन बघता , सामोसा शंभर रु चा खाता आणि बाजारात बटाटे घ्यायला गेले 4-5 रुपयांसाठी शेतकऱ्याला नाडता.. आणि पुढे असे बरेच तत्वज्ञान होते. च्यायला.. किती भोकाड पसरणार ही लोक आणि कधीपर्यंत हेच चालणार देव जाणे...

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू 23/11/2020 - 19:11
चांगलेच आहे कि शेती सोडून जात आहेत. दुसरं काहीतरी काम करतील तर हाताला आणि डोक्याला नवीन काम भेटेल. नव्या आयडिया आणि रोजगार तयार होतील. उगाच तोट्याची शेती करून नंतर इतर उपकार केल्याचा आव आणण्यापेक्षा बरे आहे. आणि जग सोडून देण्याबद्दल म्हणत असताल तर - जगात आत्महत्या कोण करत नाही?? कामगार, रस्त्यावर फुटपाथ वर हातविक्री करणारे ते फिरत्या खुर्च्यांवर बसून आपल्या उद्योगाचा डोलारा सांभाळणारे उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोक आत्महत्या करत असतात. पण शेतकर्यांसारखे पॅकेज आणि कोट्यवधींची मदत कोणाला मिळतेय का?? पाऊस पडल्यावर फक्त शेतकऱ्याचे नुकसान होते का?? एखाद्या नैसर्गिक आपत्ती मुळे फक्त शेतकरीच अडचणीत येतो का?? आणि सर्वात शेवटी - सर्व शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामागे फक्त शेतीतील नुकसान हाच फॅक्टर असतो का?? असो गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.. इथून पुढे पण हे असच चालत राहणार. शेतकरी शेती करत राहणार.. तुम्ही आणि तुमच्यासारखे शेतकऱयांवर दर्दभऱ्या कविता करत राहणार..

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:00
शेतकरी शेती सोडून आहे हे चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे तुमचे मत मान्य आहे. आणि शेतकरी इहलोक सोडून गेले तर तुम्हाला ऐसपैस मोकळी जागा उपलब्ध होईल, तुमचे अनेक बाबतीतले स्पर्धकही कमी होतील ... हाही एक फायदाच आहे.

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:06
आणि तुम्ही मयतांच्या मढ्यावरचे लोणी खात खात बांडगुळ म्हणून ऐश करत राहणार. (तुमची लेखनशैली सिद्ध करून जात आहे कि तुम्ही बांडगुळ आहात. बांडगुळ नसलेला मनुष्य असा विचार करत नाही. जो काही तरी करतो त्याला समस्यांची जाण होते. त्याला स्वतःसमोरील समस्या कळतात आणि इतरांच्याही समस्या कळतात. )

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू 23/11/2020 - 21:54
वा आलात वैयक्तिक टीका टिप्पणीवर?? असो. तुमची लायकी दाखवलीत. थोडेसे स्पष्टीकरण देतो. बांडगुळ = झाडावर वाढलेली वनस्पती जी मूळ झाडाकडून मिळालेली पोषकतत्वे विना कष्ट शोषून घेते. आमच्याकडे ही एक शिवी म्हणून वापरली जाते जो व्यक्ती आयते किंवा फुकट चे खाऊन जगते. मी कोणत्याही शेतकऱयांकडून कोणतीही वस्तु फुकट घेतलेली नाही. बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मोजतो. कांदे 5 रुपये किलो असले तरी घेतो आणि 100 रुपये असले तरी घेतो. माझ्या उत्पन्नावर नियमानुसार टॅक्स भरतो. माझा व्यवसाय बुडाला किंवा नैसर्गिक कारणामुळे काही नुकसान झाले तर सरकारकडून अनुदान/ भरपाई घेत नाही.. किंबहुना ती मिळत पण नाही. पण याउलट शेतकरी कित्येक गोष्टींवर अनुदान घेतो , टॅक्स भरत नाही, नुकसान झाले कि लगेच सरकारकडे पैसा मागतो. आणि इतके सगळे होऊन सुद्धा पुन्हा तोच तोच व्यवसाय, तीच स्ट्रॅटर्जी, तीच पिके, तीच बाजारपेठ try करून वेगळ्या रिझल्ट ची अपेक्षा करतो. मग खरा बांडगुळ कोण?? तुम्हाला सहानुभूती मिळवण्याची सवय झालीये. एखाद्याने थोडीशी विरोधी किंवा प्रॅक्टिकल वाटणारी भूमिका घेतली कि लगेच आपली गँग करून त्याच्यावर तुटून पडायचे.. आपली नुसेन्स व्हॅल्यू दाखवून द्यायची.

वामन देशमुख 23/11/2020 - 17:22
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय - १. शुभेच्छा कोण कुणाला दिल्या, कोणत्या संदर्भात आणि त्याचा कवितेच्या अपेक्षित अर्थाशी काय संबंध आहे? २. कवितेच्या मजकुराच्या खाली दोन बातम्यांची कात्रणे आहेत, त्यांचा कवितेशी काय संबंध आहे?

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे 23/11/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

गंगाधर मुटे 23/11/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:11
मी साहित्य विषयक विशेषतः कविता लेखन केले तर मायबोली आणि मिसळपाववर ती रचना नक्कीच न चुकता घेऊन येत असतो. आज मी जे काही असेल ती मायबोली आणि मिसळपावचीच देण आहे. रामराम रामराम

आंबट चिंच 23/11/2020 - 20:33
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती प्रधान देश आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण जी तुलना शेतकरी आणि दुसरे उद्योग करणारे लोक यांचे प्रमाण बघायला हवे. त्यामुळे दुसर्या कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी आत्माहत्या केली तरी प्रमाण नगण्य आहे. दुसरी गोष्ट सगळ्याच शेतकर्यांनी शेती सोडुन देवुन दुसरे काही करायला आधी त्यांना ते काम यायला तर हवे? उतारवयाच्या कोणत्या शेतकर्याला कोणी दुसरा माणुस /उद्योगपती नोकरी देवु शकेल? तुमची कं जर स्वतः बंद पडली तर तुम्ही लगेचच दुसरा जॉब शोधु शकता पण म्हणुन तुम्ही दुसर्या क्षेत्रात नाही ना जावु शकत तर आहे त्याच क्षेत्रात नोकरी करायला बघणार कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहात बरोबर? म्हणजे एखादा शिक्षक लगेच बँकेत नोकरी नाही करु शकत तो घरी शिकवणी घेईल, एखादा सुतार रंगारी आपापले क्षेत्र सोडुन दुसरे काही करु शकणार नाही त्याला संधी साठी थोडे थांबावे लागेल. पणा शेती हा व्यवसाय अनेक घटाकांवर अवलंबुन आहे त्यातले एक कारण म्हणजे निसर्गाचा लहरी पणा त्याला कोणी काही करु शकत नाही. चांगली अधुनिक अवजारे, खुप मजुर असुन सुध्दा शेतात राबल्यावर जर वेळेत पाऊस नाही पडला किंवा खुप झाला तरीही नुकसान होतेच आहे. यावर सरकार काय कोणीच काही करु शकत नाही. फक्त आर्थिक मदत दिली तर ती दुसर्या दिवशी संपुनही जाईल. यावर दोन्ही बाजुने विचार करुन योग्य तो मार्ग काढायला हवा पण कोणी मंत्री कधीच लक्ष देत नाही. इवलाशा इराण मध्ये ४ वर्शातुन एकदा पाऊस पडतो पण असे काही पाणी नियोजन केले गेलेकी आता त्या वाळवंटातही गुलाब आणि ट्युलिप फुलांची शेती होते. तेव्हा नियोजन महत्वाचे. आणि जात जात तुम्ही म्हणता तसे जर एक वर्ष सराव करुन असे सगळे शेतकरी खरेच दुसरे काही करु लागले तर जो अन्नाचा तुटवडा भविष्यात जाणवणार आहे त्याचे काय मग खरोखरच टोमॅटो २०० रुपये किलोने आपण घ्यायला (आयात) तयार आहोत का?

In reply to by आंबट चिंच

बाप्पू 23/11/2020 - 21:41
भारत हा कृषी प्रधान देश आहे.. लहानपानापासून हे गौरवास्पद वाक्य वाटायचे. पण बारीक विचार केला तेव्हा ही गौरवाची किंवा अभिमानाची बाब नसुन चिंतेची बाब आहे हे लक्षात आले. शेती करणारा शेतकरी नेहमीच दीनदुबळा, हतबल, आणि तरीही इतरांवर उपकार करणारा असा प्रोपेगेंडा चालवून काय मिळते तुम्हा लोकांना? आणि शेती हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. 5-10 वर्षात डेव्हलोप झालेला नाहीये. त्यामुळे त्यात असणारे फायदे तोटे (रिस्क ) ही सर्व शेतकऱ्यांना ( ते कितीही अडाणी असले तरी ) माहिती आहे तरीही ते आपल्या पुढच्या पिढीला तोच व्यवसाय त्याच पद्धतीने ( व्यवसाय हाच शब्द बरोबर आहे ) करायला लावत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. टोमॅटो 200 रुपये किलो होतील आणि ते इतरांना परवडणार नाहीत त्यामुळे मी खड्ड्यात गेलो तरी चालेल पण शेतीच करणार असा दैवी विचार करून कोणताही शेतकरी शेती करत नाही. म्हणून शेती व्यवसायाला उपकाराची भावना जोडून तुम्ही त्यांना पंगू बनवताय. त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतेय. तेच तेच प्रतिसाद टंकून आता कंटाळा यायला लागला आहे. आणि प्रत्युत्तरात तीच तीच रडारड वाचून पण वीट आलाय. मिपावर कृषिजगत कि असेच काहीतरी एक विभाग आहे /होता तिथे महिनोंमहिने कोणताही इनोव्हेटिव्ह किंवा प्रोडक्टीव्ह लेख येत नाही पण दर 15 दिवसाला रडगाणेरूपी कविता किंवा तश्याच लेखाची जिलेबी कोण ना कोणतरी पाडून जाते. सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ इथे आहे...

कारण वरील कविता सर्वसामान्य लोकांची मस्करी करण्यासाठीच लिहिली आहे, मग आपण का नाही करायची? कांदा १०० रुपये किलो..... https://www.esakal.com/mumbai/onion-100-rs-kg-apmc-navi-mumbai-361602 दुध ५८ रुपये लिटर तुरडाळ रु १०३ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/tur-arhar-dal-2-kg/491417390?source=shoppingads&city=Pune&pin=411006&gclid=CjwKCAiA2O39BRBjEiwApB2IkoBnNe4B-o30kLojc4hlyiyxgAgBhVzA64QLZFoJVyiU12FKGOr7dRoC7DoQAvD_BwE सोयाबीन रु ५८ प्रति किलो https://www.jiomart.com/p/groceries/pick-n-cook-soyabeans-500-g/490356539 अजूनही काही देता येतील. महागाईने आणि लॉकडाउन ने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशी कविता लिहिणे म्हणजे गोरगरीब जनतेच्या भळभळत्या जखमांवर मीठ लावण्याचा प्रकार वाटला. पैजारबुवा,

अखंड रडरड सप्ताहाच्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा ! फक्त रडत रहा =)))) इतकेवर्षे तुमच्या रडक्या कविता वाचतोय, येवढ्या वेळेत एखाद्याने कृषी उत्पन्ना आधारित काहीतरी व्यवसाय , जसे की बांबु प्रोसेसिंग, बांबु-कापुस धागा उद्योग, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, फलवाटिका, प्रोसेसिंग आणि एक्स्पोर्ट उद्योग , सेंद्रिय भाजीपला उद्योग असले काहीतरी सुरु करुन शेतकर्‍यांना समृधीचा मार्ग दाखवला अस्सता ! पण ते करण्या ऐवजी नुसत्या रडक्या कविता लिहुन फक्त राजकारणची शेती जोमाने चालेल , दुसरी कोणतीही नाही ! हे सोशॅलिस्ट रुदाली लोकं शेतकर्यांना कायमच बुडवत रहाणार ! त्या श्री. ज्ञानेश्वर बोडकेंकडुन काहीतरी शिका राव .

In reply to by प्रसाद गोडबोले

गंगाधर मुटे 23/11/2020 - 15:54
देवाने जेवढी अक्कल तुम्हाला दिली आहे... तितकीच अक्कल मलाही दिलेली आहे... असे तुम्ही जे समजताय ना.... तोच खरा केमिकल लोच्या आहे. असं नसतं हो! :D

बाप्पू 23/11/2020 - 15:34
रोजचे मढे त्याला कोण रडे. वीट आलाय त्याच त्याच कविता आणि शेतकऱ्यांच्या रडगाण्याचा. जमत नसेल तर शेती सोडून दया पण आता बास करा तुमचे रडगाणे. कालच एकाचा व्हाट्सअप स्टेट्स पाहिला. त्यात एक शेतकरी (दुःखी चेहऱ्याचा, काळवंडलेला, दीनदुबळा ) धमकी देत होता कि आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता जास्त माजू नका .. ज्यादिवशी शेतकरी संपावर जाईल तेव्हा तुम्हाला एका एका दाण्याची किंमत कळेल. पिझ्झा 300चा खाता, पिक्चर 200 रुपये देऊन बघता , सामोसा शंभर रु चा खाता आणि बाजारात बटाटे घ्यायला गेले 4-5 रुपयांसाठी शेतकऱ्याला नाडता.. आणि पुढे असे बरेच तत्वज्ञान होते. च्यायला.. किती भोकाड पसरणार ही लोक आणि कधीपर्यंत हेच चालणार देव जाणे...

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू 23/11/2020 - 19:11
चांगलेच आहे कि शेती सोडून जात आहेत. दुसरं काहीतरी काम करतील तर हाताला आणि डोक्याला नवीन काम भेटेल. नव्या आयडिया आणि रोजगार तयार होतील. उगाच तोट्याची शेती करून नंतर इतर उपकार केल्याचा आव आणण्यापेक्षा बरे आहे. आणि जग सोडून देण्याबद्दल म्हणत असताल तर - जगात आत्महत्या कोण करत नाही?? कामगार, रस्त्यावर फुटपाथ वर हातविक्री करणारे ते फिरत्या खुर्च्यांवर बसून आपल्या उद्योगाचा डोलारा सांभाळणारे उद्योजक सर्वच क्षेत्रातील लोक आत्महत्या करत असतात. पण शेतकर्यांसारखे पॅकेज आणि कोट्यवधींची मदत कोणाला मिळतेय का?? पाऊस पडल्यावर फक्त शेतकऱ्याचे नुकसान होते का?? एखाद्या नैसर्गिक आपत्ती मुळे फक्त शेतकरीच अडचणीत येतो का?? आणि सर्वात शेवटी - सर्व शेतकरी जे आत्महत्या करतात त्यामागे फक्त शेतीतील नुकसान हाच फॅक्टर असतो का?? असो गाढवासमोर गीता वाचून काय उपयोग.. इथून पुढे पण हे असच चालत राहणार. शेतकरी शेती करत राहणार.. तुम्ही आणि तुमच्यासारखे शेतकऱयांवर दर्दभऱ्या कविता करत राहणार..

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:00
शेतकरी शेती सोडून आहे हे चांगले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे तुमचे मत मान्य आहे. आणि शेतकरी इहलोक सोडून गेले तर तुम्हाला ऐसपैस मोकळी जागा उपलब्ध होईल, तुमचे अनेक बाबतीतले स्पर्धकही कमी होतील ... हाही एक फायदाच आहे.

In reply to by बाप्पू

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:06
आणि तुम्ही मयतांच्या मढ्यावरचे लोणी खात खात बांडगुळ म्हणून ऐश करत राहणार. (तुमची लेखनशैली सिद्ध करून जात आहे कि तुम्ही बांडगुळ आहात. बांडगुळ नसलेला मनुष्य असा विचार करत नाही. जो काही तरी करतो त्याला समस्यांची जाण होते. त्याला स्वतःसमोरील समस्या कळतात आणि इतरांच्याही समस्या कळतात. )

In reply to by गंगाधर मुटे

बाप्पू 23/11/2020 - 21:54
वा आलात वैयक्तिक टीका टिप्पणीवर?? असो. तुमची लायकी दाखवलीत. थोडेसे स्पष्टीकरण देतो. बांडगुळ = झाडावर वाढलेली वनस्पती जी मूळ झाडाकडून मिळालेली पोषकतत्वे विना कष्ट शोषून घेते. आमच्याकडे ही एक शिवी म्हणून वापरली जाते जो व्यक्ती आयते किंवा फुकट चे खाऊन जगते. मी कोणत्याही शेतकऱयांकडून कोणतीही वस्तु फुकट घेतलेली नाही. बाजारभावाप्रमाणे रोख पैसे मोजतो. कांदे 5 रुपये किलो असले तरी घेतो आणि 100 रुपये असले तरी घेतो. माझ्या उत्पन्नावर नियमानुसार टॅक्स भरतो. माझा व्यवसाय बुडाला किंवा नैसर्गिक कारणामुळे काही नुकसान झाले तर सरकारकडून अनुदान/ भरपाई घेत नाही.. किंबहुना ती मिळत पण नाही. पण याउलट शेतकरी कित्येक गोष्टींवर अनुदान घेतो , टॅक्स भरत नाही, नुकसान झाले कि लगेच सरकारकडे पैसा मागतो. आणि इतके सगळे होऊन सुद्धा पुन्हा तोच तोच व्यवसाय, तीच स्ट्रॅटर्जी, तीच पिके, तीच बाजारपेठ try करून वेगळ्या रिझल्ट ची अपेक्षा करतो. मग खरा बांडगुळ कोण?? तुम्हाला सहानुभूती मिळवण्याची सवय झालीये. एखाद्याने थोडीशी विरोधी किंवा प्रॅक्टिकल वाटणारी भूमिका घेतली कि लगेच आपली गँग करून त्याच्यावर तुटून पडायचे.. आपली नुसेन्स व्हॅल्यू दाखवून द्यायची.

वामन देशमुख 23/11/2020 - 17:22
दोन प्रश्न, सिरिअसली विचारतोय - १. शुभेच्छा कोण कुणाला दिल्या, कोणत्या संदर्भात आणि त्याचा कवितेच्या अपेक्षित अर्थाशी काय संबंध आहे? २. कवितेच्या मजकुराच्या खाली दोन बातम्यांची कात्रणे आहेत, त्यांचा कवितेशी काय संबंध आहे?

In reply to by वामन देशमुख

गंगाधर मुटे 23/11/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

गंगाधर मुटे 23/11/2020 - 18:03
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण कवीने आपल्या कवितेचे समीक्षण करू नये किंवा त्याचा उलगडाही करू नये. असे माझे मत आहे. ती कविता आहे. त्यामुळे वाचकांना जसा अर्थ लागेल तसा त्यांनी घेणे अपेक्षित आहे. (कुणी कविता सोडून कवीच्या अंगावर आला तरच मी त्याला शिंगावर घेत असतो.)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे 23/11/2020 - 20:11
मी साहित्य विषयक विशेषतः कविता लेखन केले तर मायबोली आणि मिसळपाववर ती रचना नक्कीच न चुकता घेऊन येत असतो. आज मी जे काही असेल ती मायबोली आणि मिसळपावचीच देण आहे. रामराम रामराम

आंबट चिंच 23/11/2020 - 20:33
पहिली गोष्टा भारत अजुनही शेती प्रधान देश आहे त्यामुळे तुम्ही सगळेजण जी तुलना शेतकरी आणि दुसरे उद्योग करणारे लोक यांचे प्रमाण बघायला हवे. त्यामुळे दुसर्या कोणत्याही क्षेत्रातल्या लोकांनी आत्माहत्या केली तरी प्रमाण नगण्य आहे. दुसरी गोष्ट सगळ्याच शेतकर्यांनी शेती सोडुन देवुन दुसरे काही करायला आधी त्यांना ते काम यायला तर हवे? उतारवयाच्या कोणत्या शेतकर्याला कोणी दुसरा माणुस /उद्योगपती नोकरी देवु शकेल? तुमची कं जर स्वतः बंद पडली तर तुम्ही लगेचच दुसरा जॉब शोधु शकता पण म्हणुन तुम्ही दुसर्या क्षेत्रात नाही ना जावु शकत तर आहे त्याच क्षेत्रात नोकरी करायला बघणार कारण तुम्ही त्या त्या क्षेत्रातले अनुभवी लोक आहात बरोबर? म्हणजे एखादा शिक्षक लगेच बँकेत नोकरी नाही करु शकत तो घरी शिकवणी घेईल, एखादा सुतार रंगारी आपापले क्षेत्र सोडुन दुसरे काही करु शकणार नाही त्याला संधी साठी थोडे थांबावे लागेल. पणा शेती हा व्यवसाय अनेक घटाकांवर अवलंबुन आहे त्यातले एक कारण म्हणजे निसर्गाचा लहरी पणा त्याला कोणी काही करु शकत नाही. चांगली अधुनिक अवजारे, खुप मजुर असुन सुध्दा शेतात राबल्यावर जर वेळेत पाऊस नाही पडला किंवा खुप झाला तरीही नुकसान होतेच आहे. यावर सरकार काय कोणीच काही करु शकत नाही. फक्त आर्थिक मदत दिली तर ती दुसर्या दिवशी संपुनही जाईल. यावर दोन्ही बाजुने विचार करुन योग्य तो मार्ग काढायला हवा पण कोणी मंत्री कधीच लक्ष देत नाही. इवलाशा इराण मध्ये ४ वर्शातुन एकदा पाऊस पडतो पण असे काही पाणी नियोजन केले गेलेकी आता त्या वाळवंटातही गुलाब आणि ट्युलिप फुलांची शेती होते. तेव्हा नियोजन महत्वाचे. आणि जात जात तुम्ही म्हणता तसे जर एक वर्ष सराव करुन असे सगळे शेतकरी खरेच दुसरे काही करु लागले तर जो अन्नाचा तुटवडा भविष्यात जाणवणार आहे त्याचे काय मग खरोखरच टोमॅटो २०० रुपये किलोने आपण घ्यायला (आयात) तयार आहोत का?

In reply to by आंबट चिंच

बाप्पू 23/11/2020 - 21:41
भारत हा कृषी प्रधान देश आहे.. लहानपानापासून हे गौरवास्पद वाक्य वाटायचे. पण बारीक विचार केला तेव्हा ही गौरवाची किंवा अभिमानाची बाब नसुन चिंतेची बाब आहे हे लक्षात आले. शेती करणारा शेतकरी नेहमीच दीनदुबळा, हतबल, आणि तरीही इतरांवर उपकार करणारा असा प्रोपेगेंडा चालवून काय मिळते तुम्हा लोकांना? आणि शेती हा व्यवसाय खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. 5-10 वर्षात डेव्हलोप झालेला नाहीये. त्यामुळे त्यात असणारे फायदे तोटे (रिस्क ) ही सर्व शेतकऱ्यांना ( ते कितीही अडाणी असले तरी ) माहिती आहे तरीही ते आपल्या पुढच्या पिढीला तोच व्यवसाय त्याच पद्धतीने ( व्यवसाय हाच शब्द बरोबर आहे ) करायला लावत असतील तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. टोमॅटो 200 रुपये किलो होतील आणि ते इतरांना परवडणार नाहीत त्यामुळे मी खड्ड्यात गेलो तरी चालेल पण शेतीच करणार असा दैवी विचार करून कोणताही शेतकरी शेती करत नाही. म्हणून शेती व्यवसायाला उपकाराची भावना जोडून तुम्ही त्यांना पंगू बनवताय. त्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होतेय. तेच तेच प्रतिसाद टंकून आता कंटाळा यायला लागला आहे. आणि प्रत्युत्तरात तीच तीच रडारड वाचून पण वीट आलाय. मिपावर कृषिजगत कि असेच काहीतरी एक विभाग आहे /होता तिथे महिनोंमहिने कोणताही इनोव्हेटिव्ह किंवा प्रोडक्टीव्ह लेख येत नाही पण दर 15 दिवसाला रडगाणेरूपी कविता किंवा तश्याच लेखाची जिलेबी कोण ना कोणतरी पाडून जाते. सगळ्या प्रॉब्लेम चे मूळ इथे आहे...
शुभेच्छा देतो की मस्करी करतो?

(वळण)

माहितगार ·

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.

In reply to by रंगीला रतन

माहितगार 30/04/2021 - 17:19
:) (प्रेर्ना/विडंबन पंकज उधासच्या गजलेचे नाही दुसर्‍या समकालीन मिपा काव्याचे होते.) मला वाटते कवितेचा नुसता पण बर्‍यापैकी अर्थ लागत असावा. बाकी माझे काव्य शोधून शोधून वाचणे मनावर घेतलेत आहे असे दिसते. (मी सुद्धा काही वेळा इतर मिपाकरांचे जुने काव्य असेच शोधून शोधून वाचतो) त्यासाठी अनेक आभार.
(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.) . . . . महापुरुष आणि तीर्थस्थाने बाप आणि आई डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत तसेही त्यांना तू मागच्याच कोणत्यातरी वळणावर नाकारले होतेस * देव नाकारले म्हणजे उघड दारचे तुणतुणे सुटतेच असे नाही तेव्हाच मग का सखीच्या आणाभाकांची आठवण येते? पण गुलमोहरावरची चिमणी पोपटासोबत उडून गेल्या नंतर शहरी दिव्व्याखाली ज्या टिटवीशी आणाभाका केल्यास तिच्या आवाजाने देह चिरुन गेला तरी आठवणीतल्या चिमणीच्या गावाकडे कंगाल भूकेला धावतोस? भूकेला आवर जरासा! चिमणी पोपटा सोबत मागेच उडून गेली परतण्याची शक्यता नाहीए ती माहित असताना देखिल?

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप ·

खिलजि 01/08/2018 - 16:35
हाय रे कर्मा असं कसं झालं भ्रमर होऊनि जिथे पिंगा घातला त्याच फुलाने गळा कापला मिटुनी घेतल्या साऱ्या पाकळ्या शोधत आहे नवनवीन कळ्या बाग फुलांनी जरी आली बहरून तिला बघुनी आले गहिवरून

कविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाeggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस हे सर्व ठीक. गरम पाण्याचे कुंड आणि अंडी???!!!!!

In reply to by तुषार काळभोर

हिंदकेसरी, लैच्च विचार केला... ठीकाय... संदर्भासहीत स्पष्टीकरण नाही पण लॉजिकचा लाडू देतो. कवितेचा नायक आपली नायिका 'त्या' अवस्थेत बघेपर्यंत नक्कीच अंडी घालत होता म्हणून मीही काव्यरसात ती तश्शीच उचलून घातली. आणि गरम पाण्याच्या कुंडाला मला बाहेर ठेववेना म्हणून तेही उचलून घेतले. ;) लोल! Sandy

खिलजि 01/08/2018 - 16:35
हाय रे कर्मा असं कसं झालं भ्रमर होऊनि जिथे पिंगा घातला त्याच फुलाने गळा कापला मिटुनी घेतल्या साऱ्या पाकळ्या शोधत आहे नवनवीन कळ्या बाग फुलांनी जरी आली बहरून तिला बघुनी आले गहिवरून

कविताप्रेमकाव्यविनोदमौजमजाeggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरस हे सर्व ठीक. गरम पाण्याचे कुंड आणि अंडी???!!!!!

In reply to by तुषार काळभोर

हिंदकेसरी, लैच्च विचार केला... ठीकाय... संदर्भासहीत स्पष्टीकरण नाही पण लॉजिकचा लाडू देतो. कवितेचा नायक आपली नायिका 'त्या' अवस्थेत बघेपर्यंत नक्कीच अंडी घालत होता म्हणून मीही काव्यरसात ती तश्शीच उचलून घातली. आणि गरम पाण्याच्या कुंडाला मला बाहेर ठेववेना म्हणून तेही उचलून घेतले. ;) लोल! Sandy
जिच्यासाठी झटून दिनरात दिली परीक्षा प्रीतीची आज भेटली ती, होऊन गर्भार सातव्या महिन्याची! मावळला ध्यास, गळाली आस गळ्यापाशी कोंडला श्वास म्हणतील मामा, तिची लेकुरे भीती मला त्या नात्याची! क्षण पदोपदी झुरण्याचे नकळत मागे फिरण्याचे आता आठवती ते खर्च आणि उसनवार मित्रांची! आता काय, शोधू दुसरी तीही नसेल तर तिसरी करणार काय, मुळातच आहे, बागेत गर्दी फुलांची! - संदीप चांदणे

काळाची उबळ

माहितगार ·

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी. अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे. यू नीड अ ब्रेक मॅन... (आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार) पैजारबुवा,

लेखकाच्या भावनांशी काही अंशी सहमत देखिल आहे. होते असे एखाद्या दिवशी. अशा वेळी सगळे कामधंदे टाकुन मस्त कुठेतरी भटकायला जावे. यू नीड अ ब्रेक मॅन... (आली उबळ तर खोगो चघळ या आमच्या आगामी पुस्तकामधुन साभार) पैजारबुवा,
खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत ! खोकल्याची उबळ यावी तशी आज मला काळाची उबळ आलीए, जेव्हा माणूस विचार करावयास शिकला तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल. सगळच कसं सडक नासलेल दिसतय आज गुन्हेगारी आभाळाला टेकली राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागली महागाईचा पारावर गेला प्रदुषणाने कळस केला प्रगती कशी प्रतिगामी झाली प्रत्येक स्त्रीची अब्रू गेली प्रत्येक पुरुषाचे वस्त्रहरण झाले स्

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे ·

विवेकपटाईत 09/07/2016 - 17:04
राजनीती मंत्री कुणाच्याही नावाने का होईना, मंत्री, प्रधानमंत्री होण्यासाठीच असते. त्यात गैर काय..मला कुणी मंत्री बनविले मी पण नकार देणार नाही (या जन्मात तरी शक्यता दिसत नाही, पण आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे).

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 10/07/2016 - 14:06
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 10/07/2016 - 17:12
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 10/07/2016 - 18:56
मुटे साहेब मंत्री बनण्याणे शेतकर्यांचा घात कसा काय होतो, हे मला तरी समजत नाही. किंवा या सरकारला तुम्ही शेतकरी विरोधी समजता आहात का? तर हा पूर्वग्रह आहे. त्यांना कार्य करू द्या. कमीत कमी या सरकारने जल शिवारांचे कार्य चांगले केले आहे. युरियाची चोरबाजारी काही अर्थी थांबविली आहे. DFCचे कार्य पूर्ण झाल्यावर भाज्यांच्या गाड्या हि सुरु होण्याची शक्यता आहे. हरियाना पासून थेट भाजी २४ तासांत मुंबईला पोहचेल. शेतकरी ग्राहक दोघांना फायदा होईल. रस्त्यांच्या रुंदीकरण्याचा कामाला वेग आला आहे. त्याचा फायदा हि शेतकर्याला होईल. एवढी काही वाईट सरकार नाही आहे. बाकी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या संबंधित शेतकरी संघटना किती जोमाने आपली बाजू मांडतात? या बाबतीत लोकाना जागृत करण्याचे किती कार्य झाले? 'कांदे आणि भाजी महाग का' या वर मिसळपाव मध्ये मी लेख लिहिले आहे, किमान मुटे साहेबांनी 'डाळीला ग्राहकांनी काय भाव द्यावा आणि का' असा लेख मिसळपाव वर लिहायला पाहिजे. पण सबसिडी आणि लोन माफीच्या पुढे नेते काहीच बोलत नाही. कारण यातच सर्व मलाई आहे.

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 10/07/2016 - 20:02
विकास झालाच नाही असे थोडेच आहे? गेल्या ५० वर्षात विकास खूप झालाय पण त्याचा फायदा शेतकर्‍याला होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by कविता१९७८

गंगाधर मुटे 10/07/2016 - 14:08
अवश्य स्विकारेन. पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही हेही प्रांजळपणे कबूल करण्याचे धैर्य दाखवेन.

In reply to by गंगाधर मुटे

टवाळ कार्टा 10/07/2016 - 14:42
पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही
असे असेल तर जे आत्ता खुर्चीत आहेत त्यांच्यावर टिका कशाला?

In reply to by गंगाधर मुटे

कविता१९७८ 10/07/2016 - 14:51
म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही आहे पण उगाच ज्याच्या हाती सत्ता आहे त्यावर टीका करावी ही तुमची सवय आहे असे दिसते.

अनुप ढेरे 10/07/2016 - 14:37
मुटेजी अशा कविता पाडण्यापेक्षा आत्ता बाजारसमितीबाबत झालेल्या बदलांबद्दल तुमचं मत लिव्हा की! त्यात काय चांगलं काय वाईट ते.

जावई 10/07/2016 - 17:08
मुलूख मैदानी तोफ फुसकी निघाली...उगाचच आम्ही मोटारसायकलीला ऊस बांधून यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंब मारत होतो..पोलीसांचा मार पण खाल्ला पोटभरुन...

In reply to by जावई

गंगाधर मुटे 22/07/2016 - 04:53
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे 10/07/2016 - 20:09
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो.

गंगाधर मुटे 18/07/2016 - 19:32
१६ ऑगस्ट १९४७ पासून का?
१६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? की सातव्या वेतना अयोगाची खैरात करायला, पुढार्‍यांना मंत्रीपदे वाटायला आले होते? भारतात खनीजद्रव्ये, जंगली संपत्ती आणि शेतीमाल सोडून लुटण्यासारखं दुसरं होतंच काय?

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 00:19
इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे? हो. हे वाचा. *************************** गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? ***************************

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:31
अरे व्वा! हे तुम्हाला नीट वाचून लिहिता आलं. अजिबात भास झालेला नाही. मग माझा मुद्दा इतका स्पष्ट असताना तुमचा नक्की काय मुद्दा आहे? हा प्रश्न कशाला विचारला आहे? उगीच गुर्‍हाळ लांबवायच. बोटायलाही त्रास आणि कीबोर्डलाही त्रास.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 15:29
तुमचा नक्की काय मुद्दा आहे? सगळ्या सरकारांनी शेतकर्‍याचा घात केला तो कसा केला ते बोला. तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा. ..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:17
जे काही लिहायचे ते कवितेत लिहिलेच आहे. ते पुरेसे आहे. ते समजले तरच पुढे बोलण्यात अर्थ. आणि ही कविता आहे. ती काही तुम्हाला उद्देशून लिहिलेली नाही आहे.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 16:30
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच! हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय? तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.

सुबोध खरे 19/07/2016 - 09:32
संघटनेची सीडी करून सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो हांगाश्शी आता कसा बरोबर बोललात. नाही तरी त्या शेतकरी संघटनेत आहेच काय?

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:49
मी खरे किंवा खोटे लिहित नाही. नेहमी वस्तुस्थिती जशी असेल तशी मांडतो. त्यात बेईमानी करत नाही. कुणाला काय वाटेल याचाही विचार करत नाही. माझ्यासाठी गैरसोईचं ठरणारं असेल तरीही चिंता करत नाही. वाचताना तुमच्यासारख्यांना तुमच्या सोईचं असेल ठीक वाटतं, गैरसोईच असेल तर माझी चामडी सोलून काढावी, असे वाटते. यावर माझ्याजवळच काय निसर्गाजवळही इलाज नाही.

In reply to by सामान्य वाचक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:20
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

In reply to by सामान्य वाचक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:20
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

In reply to by गंगाधर मुटे

सूड 19/07/2016 - 16:48
हो तुम्हालाही काहीच्याबाही वाटत असतं हे तुमच्या कविता आणि प्रतिसादांवरनं कळतंच!! कोणी बोललं की पुन्हा मुस्कटदाबी वैगरे बोलायला मोकळे तुम्ही.

अस्वस्थामा 19/07/2016 - 17:01
मुटे साहेब, तुमच्या कविता आणि नागपुरी तडके उत्तमच आहेत लिखाण म्हणून. पण, हा पण महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वाटचालीबद्दल कल्पना आहे म्हणून मांडतोय (अन्यथा प्रयत्न केला नसता), पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ? शेतकरी संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ? भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ? माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ? तुम्ही एकदातरी तुमचा अप्रोच बदलण्याचा प्रयत्न करून तर पहा ना. इथे सगळे सामान्यच लोक आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी ही नेहमीच फटकून वागणार असाल तर ते कसे योग्य राहील? तुम्हीच विचार करुन पहा. लोकांचे तुमच्याशी वागणं हे बर्‍याचदा तुमच्या त्यांच्याशी वागण्याचे प्रतिबिंब असतं (खासकरुन जेव्हा त्या लोकांशी तुम्हाला कसलेच घेणं-देणं (obligations) नसतेय) आणि किमान त्याच्यावर विचार तरी व्हावा असं वाटतं. असो.

In reply to by अस्वस्थामा

कपिलमुनी 19/07/2016 - 17:48
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या ! शेती करायला प्रोत्साहित होइल असमाहिती,, माहिती, यशस्वी शेतकर्‍यांनी केलेले प्रयोग येउ द्या ! @अस्वस्थामा : उत्तम प्रतिसाद

In reply to by गंगाधर मुटे

अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक(च) लिहिता/लिहु शकता हे आपण कबूल करताय तर एकंदरीत, विषय संपला मग

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:44
नकारात्मक आणि सकारात्मक आपापल्या सोईने ठरवले जात नाही. ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते. एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:50
नकारात्मक आणि सकारात्मक असले शब्दच मी वापरत नाही, तरीही मला लक्षात घ्यायला सांगण्यात एक प्रतिसाद वाढवण्यापलिकडे याला काय अर्थ आहे?

In reply to by अस्वस्थामा

मी-सौरभ 19/07/2016 - 18:05
@गंमु: ऊगाच तुम्हि एकटे नागपुरकर आणि बाकी मिपाकर सगळे पुण्या मुंबईकडचे; या गैरसमजाच्या पुढे जा.

In reply to by अस्वस्थामा

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:10
अस्वस्थामा साहेब, तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months मी मिसळपावर आहे : 6 years 6 months त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्‍हेने ओळखतो. माझे पूर्वीचे धागे आणि आताचे धागे मला माहीत आहे. कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो. :) मिसळपाववर कुणी काहीही प्रतिसाद लिहिला तरी गेल्या काही वर्षापासून अजिबात वाईट वाटत नाही. आपणही वाईट वाटून नये. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की माझे कौतुक करणारे प्रतिसाद यावे, यासाठी मी लेखन करत नाही. फक्त दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते.

In reply to by सूड

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:53
हजार से भी कुछ नही होनेवाला. अत्यंत सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत. मी तर सज्जनच नाही आहे.

In reply to by गंगाधर मुटे

सूड 19/07/2016 - 19:03
सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत.
हा हा हा!! तुम्हाला असं का वाटतं की सगळे तुमच्या वाईटावर उठलेत. तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.

In reply to by सूड

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:10
तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. येतो तुमच्याकडे. आपण दोघेही मिळून जाऊ मानसोपचारतज्ज्ञाकडे. कुणावर उपचार करायचा याचा निर्णय ते घेतील तपासाअंती. मान्य? मग लिहा पत्ता...!

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:23
तुमचा पत्ता द्या इथे किंवा माझ्या विपूत किंवा ranmewa@gmail.com या विरोपावर मेल करा. सविस्तर उत्तर पाठवतो कविता सोडून बाकी विषयावर या धाग्यावर चर्चा करणे योग्य नव्हे.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:32
मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच व्यनी करा. कविता सोडून बाकी विषयांवर बोलणे योग्य असेल तर चर्चा करायला काय हरकत आहे?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:38
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com कशा सुविधा असतात हे मला चांगल्या तर्‍हेने ठाऊक आहे. तुम्हीच मला तुमचा पोस्टाचा पत्ता व्यनी करा. शक्य झाले तर "सूड" यांचाही पत्ता कळवा. मीच येतो तिकडे. आपण तिघेही मिळून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. नंतर चर्चा वगैरे करू.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:46
अहो... तुम्ही शेतात काम करताना दम लागला तर टेकायला म्हणून "मोत्याचे डोळे असलेले चांदीचे सिंह हातावर कोरलेले आहे असे सिंहासन" शोधता की खुर्ची, स्टूल किंवा डेरेदार वडाखालचा एखादा दगडही चालतो..? उत्तर द्यायचे तर व्यनीवर द्या की... पत्ते बित्ते कशाला मागताय..?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:51
पत्ते बित्ते कशाला मागताय..? जनावरांना पत्ते नसतात. माणसाला असतात. तिथपर्यंत पोस्टमेने पोचतो. म्हणून मागीतला.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:53
उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर सविस्तर उत्तर पाठवतो म्हटले तर पत्ता कळवायला एवढे आढेवेढे कशाला?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 20:19
अजिबात नाही. यावेळेस या धाग्याचा समारोप मीच करेन. तोपर्यंत तुमचा पता घेऊन येणार्‍या व्यनीची वाट पाहतो.

In reply to by गंगाधर मुटे

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:46
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.कॉम आपण 4 संकेतस्थळे सांगून URL 3 चेच दिलेत ? कि माझे काही चूल ? मी जिकडे गणित शिकलो तेथे 1 EK 2 दोन 3 तीन 4 चार असे शिकल्याचे आठवते . असो संकेतस्थळे अतिशय जुनाट वाटतात ,आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत ..

In reply to by हेमन्त वाघे

गंगाधर मुटे 23/07/2016 - 14:43
www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com www.shetkari.in हे बघा ४ *************** आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत हे खरंप पण अत्याधुनिक करणेही कठीण नाही. ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केली आहे. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. स्वाभाविकपणे मला संकेतस्थळे अत्याधुनिक करण्याला खर्च करण्याच्या मर्यादा पडतात.

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 23/07/2016 - 14:44
ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केलेली नाही. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. असे वाचावे.

In reply to by गंगाधर मुटे

अस्वस्थामा 19/07/2016 - 19:38
मुटे, आमचे मिपा-वय काढून नक्की तुम्ही काय साध्य आणि सिद्ध केलंत ते तुम्हालाच माहीत. किमान एकंदरीत आंतरजालीय वय काढून काही सिद्ध होत नाही हे मी तुम्हाला काय सांगायचं. "कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो." हे माझ्या प्रतिसादाबद्दल पण असेल तर धन्यच. पण असो. इतका प्रतिसाद लिहिलात पण खालच्या एकाही मुद्द्याला स्पर्श केला नाहीत. सोपे व्हावे म्हणून नंबर टाकले आहेत. थोडक्यात (शंकांना धरुन) उत्तरं द्या. नपेक्षा उत्तरे नाही दिलीत तरी चालतील, किमान विचार तरी कराल अशी आशा. :) १.
पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?
२.
शेतकरी, संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?
३.
भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?
४.
माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?
आणि हो, दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते. आम्हाला पण असंच वाटायला लागलंय, त्यामुळे आमचा __/\__ .

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:48
एक थांबला की दुसरा येतो, दुसरा थांबला की तिसरा येतो, तिसरा थांबला की चवथा येतो. तुमचं नियोजन सुंदर पण मला काय दहा तोंडे आहेत का दहा लोकांशी दहा मुद्यावर बोलायला?

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:57
अहो इथे टायपायचे आहे.. ते तर बोलण्यापेक्षा एकदम सोपे. आमचा बळीराजा बघा.. एकाच वेळी सरकार, हवामान, कुटुंब, आडते, दलाल, वाहतूक, शेतातली वेगवेगळी कामे, शेती कसणारे साथीदार, सावकार आणि शेतकरी संघटना अशा अनेक आघाड्यांवर आयुष्याची लढाई लढत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 20:05
मी कधी म्हणालो की पत्ता देतो म्हणून..? तुमचे बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे द्या म्हटल्यावर द्याल का.?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 20:11
मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य आहे की एखादा व्हायरस आहे याची खात्री करून घ्यायची म्हटले तर पत्ता देण्यात काय अडचण आहे. स्वतःचा परिचय जो देऊ शकत नाही, जाहीर नव्हे तर खाजगी व्यनी करून त्याने एखाद्या सजीवाशी बोलण्याचा अट्टाहास का धरावा? आणि दुसर्‍या सजीव मानसाने एखाद्या व्हायरसचा हट्ट तरी का पुरवावा. मोदक म्हणजे बँक खात्याचे विवरण नव्हे. गरज भासल्यास मी बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे देऊ शकतो.

विवेकपटाईत 09/07/2016 - 17:04
राजनीती मंत्री कुणाच्याही नावाने का होईना, मंत्री, प्रधानमंत्री होण्यासाठीच असते. त्यात गैर काय..मला कुणी मंत्री बनविले मी पण नकार देणार नाही (या जन्मात तरी शक्यता दिसत नाही, पण आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे).

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 10/07/2016 - 14:06
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 10/07/2016 - 17:12
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?

In reply to by गंगाधर मुटे

विवेकपटाईत 10/07/2016 - 18:56
मुटे साहेब मंत्री बनण्याणे शेतकर्यांचा घात कसा काय होतो, हे मला तरी समजत नाही. किंवा या सरकारला तुम्ही शेतकरी विरोधी समजता आहात का? तर हा पूर्वग्रह आहे. त्यांना कार्य करू द्या. कमीत कमी या सरकारने जल शिवारांचे कार्य चांगले केले आहे. युरियाची चोरबाजारी काही अर्थी थांबविली आहे. DFCचे कार्य पूर्ण झाल्यावर भाज्यांच्या गाड्या हि सुरु होण्याची शक्यता आहे. हरियाना पासून थेट भाजी २४ तासांत मुंबईला पोहचेल. शेतकरी ग्राहक दोघांना फायदा होईल. रस्त्यांच्या रुंदीकरण्याचा कामाला वेग आला आहे. त्याचा फायदा हि शेतकर्याला होईल. एवढी काही वाईट सरकार नाही आहे. बाकी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या संबंधित शेतकरी संघटना किती जोमाने आपली बाजू मांडतात? या बाबतीत लोकाना जागृत करण्याचे किती कार्य झाले? 'कांदे आणि भाजी महाग का' या वर मिसळपाव मध्ये मी लेख लिहिले आहे, किमान मुटे साहेबांनी 'डाळीला ग्राहकांनी काय भाव द्यावा आणि का' असा लेख मिसळपाव वर लिहायला पाहिजे. पण सबसिडी आणि लोन माफीच्या पुढे नेते काहीच बोलत नाही. कारण यातच सर्व मलाई आहे.

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 10/07/2016 - 20:02
विकास झालाच नाही असे थोडेच आहे? गेल्या ५० वर्षात विकास खूप झालाय पण त्याचा फायदा शेतकर्‍याला होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by कविता१९७८

गंगाधर मुटे 10/07/2016 - 14:08
अवश्य स्विकारेन. पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही हेही प्रांजळपणे कबूल करण्याचे धैर्य दाखवेन.

In reply to by गंगाधर मुटे

टवाळ कार्टा 10/07/2016 - 14:42
पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही
असे असेल तर जे आत्ता खुर्चीत आहेत त्यांच्यावर टिका कशाला?

In reply to by गंगाधर मुटे

कविता१९७८ 10/07/2016 - 14:51
म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही आहे पण उगाच ज्याच्या हाती सत्ता आहे त्यावर टीका करावी ही तुमची सवय आहे असे दिसते.

अनुप ढेरे 10/07/2016 - 14:37
मुटेजी अशा कविता पाडण्यापेक्षा आत्ता बाजारसमितीबाबत झालेल्या बदलांबद्दल तुमचं मत लिव्हा की! त्यात काय चांगलं काय वाईट ते.

जावई 10/07/2016 - 17:08
मुलूख मैदानी तोफ फुसकी निघाली...उगाचच आम्ही मोटारसायकलीला ऊस बांधून यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंब मारत होतो..पोलीसांचा मार पण खाल्ला पोटभरुन...

In reply to by जावई

गंगाधर मुटे 22/07/2016 - 04:53
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

गंगाधर मुटे 10/07/2016 - 20:09
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो.

गंगाधर मुटे 18/07/2016 - 19:32
१६ ऑगस्ट १९४७ पासून का?
१६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? की सातव्या वेतना अयोगाची खैरात करायला, पुढार्‍यांना मंत्रीपदे वाटायला आले होते? भारतात खनीजद्रव्ये, जंगली संपत्ती आणि शेतीमाल सोडून लुटण्यासारखं दुसरं होतंच काय?

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 00:19
इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे? हो. हे वाचा. *************************** गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? ***************************

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:31
अरे व्वा! हे तुम्हाला नीट वाचून लिहिता आलं. अजिबात भास झालेला नाही. मग माझा मुद्दा इतका स्पष्ट असताना तुमचा नक्की काय मुद्दा आहे? हा प्रश्न कशाला विचारला आहे? उगीच गुर्‍हाळ लांबवायच. बोटायलाही त्रास आणि कीबोर्डलाही त्रास.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 15:29
तुमचा नक्की काय मुद्दा आहे? सगळ्या सरकारांनी शेतकर्‍याचा घात केला तो कसा केला ते बोला. तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा. ..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:17
जे काही लिहायचे ते कवितेत लिहिलेच आहे. ते पुरेसे आहे. ते समजले तरच पुढे बोलण्यात अर्थ. आणि ही कविता आहे. ती काही तुम्हाला उद्देशून लिहिलेली नाही आहे.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 16:30
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच! हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय? तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.

सुबोध खरे 19/07/2016 - 09:32
संघटनेची सीडी करून सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो हांगाश्शी आता कसा बरोबर बोललात. नाही तरी त्या शेतकरी संघटनेत आहेच काय?

In reply to by सुबोध खरे

गंगाधर मुटे 19/07/2016 - 12:49
मी खरे किंवा खोटे लिहित नाही. नेहमी वस्तुस्थिती जशी असेल तशी मांडतो. त्यात बेईमानी करत नाही. कुणाला काय वाटेल याचाही विचार करत नाही. माझ्यासाठी गैरसोईचं ठरणारं असेल तरीही चिंता करत नाही. वाचताना तुमच्यासारख्यांना तुमच्या सोईचं असेल ठीक वाटतं, गैरसोईच असेल तर माझी चामडी सोलून काढावी, असे वाटते. यावर माझ्याजवळच काय निसर्गाजवळही इलाज नाही.

In reply to by सामान्य वाचक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:20
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

In reply to by सामान्य वाचक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 16:20
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.

In reply to by गंगाधर मुटे

सूड 19/07/2016 - 16:48
हो तुम्हालाही काहीच्याबाही वाटत असतं हे तुमच्या कविता आणि प्रतिसादांवरनं कळतंच!! कोणी बोललं की पुन्हा मुस्कटदाबी वैगरे बोलायला मोकळे तुम्ही.

अस्वस्थामा 19/07/2016 - 17:01
मुटे साहेब, तुमच्या कविता आणि नागपुरी तडके उत्तमच आहेत लिखाण म्हणून. पण, हा पण महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वाटचालीबद्दल कल्पना आहे म्हणून मांडतोय (अन्यथा प्रयत्न केला नसता), पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ? शेतकरी संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ? भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ? माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ? तुम्ही एकदातरी तुमचा अप्रोच बदलण्याचा प्रयत्न करून तर पहा ना. इथे सगळे सामान्यच लोक आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी ही नेहमीच फटकून वागणार असाल तर ते कसे योग्य राहील? तुम्हीच विचार करुन पहा. लोकांचे तुमच्याशी वागणं हे बर्‍याचदा तुमच्या त्यांच्याशी वागण्याचे प्रतिबिंब असतं (खासकरुन जेव्हा त्या लोकांशी तुम्हाला कसलेच घेणं-देणं (obligations) नसतेय) आणि किमान त्याच्यावर विचार तरी व्हावा असं वाटतं. असो.

In reply to by अस्वस्थामा

कपिलमुनी 19/07/2016 - 17:48
काहीतरी पॉझिटीव्ह येउ द्या ! शेती करायला प्रोत्साहित होइल असमाहिती,, माहिती, यशस्वी शेतकर्‍यांनी केलेले प्रयोग येउ द्या ! @अस्वस्थामा : उत्तम प्रतिसाद

In reply to by गंगाधर मुटे

अच्छा म्हणजे तुम्ही नकारात्मक(च) लिहिता/लिहु शकता हे आपण कबूल करताय तर एकंदरीत, विषय संपला मग

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:44
नकारात्मक आणि सकारात्मक आपापल्या सोईने ठरवले जात नाही. ते ठरवायला दृष्टी लागते, अभ्यास लागतो, तारतम्य लागते, विवेक लागतो.... आणखी बरेच काही लागते. एखादा शब्द मुखोद्गत करून लिहिता आला म्हणजे त्याला त्या शब्दाची गहनता समजतेच असे नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:50
नकारात्मक आणि सकारात्मक असले शब्दच मी वापरत नाही, तरीही मला लक्षात घ्यायला सांगण्यात एक प्रतिसाद वाढवण्यापलिकडे याला काय अर्थ आहे?

In reply to by अस्वस्थामा

मी-सौरभ 19/07/2016 - 18:05
@गंमु: ऊगाच तुम्हि एकटे नागपुरकर आणि बाकी मिपाकर सगळे पुण्या मुंबईकडचे; या गैरसमजाच्या पुढे जा.

In reply to by अस्वस्थामा

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:10
अस्वस्थामा साहेब, तुम्ही मिसळपाववर आहात : 4 years 7 months मी मिसळपावर आहे : 6 years 6 months त्याचा कागदोपत्री अर्थ इतकाच की, मी मिसळपावला चांगल्या तर्‍हेने ओळखतो. माझे पूर्वीचे धागे आणि आताचे धागे मला माहीत आहे. कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो. :) मिसळपाववर कुणी काहीही प्रतिसाद लिहिला तरी गेल्या काही वर्षापासून अजिबात वाईट वाटत नाही. आपणही वाईट वाटून नये. आणखी एक मुद्दा लक्षात घ्या की माझे कौतुक करणारे प्रतिसाद यावे, यासाठी मी लेखन करत नाही. फक्त दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते.

In reply to by सूड

गंगाधर मुटे 19/07/2016 - 18:53
हजार से भी कुछ नही होनेवाला. अत्यंत सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत. मी तर सज्जनच नाही आहे.

In reply to by गंगाधर मुटे

सूड 19/07/2016 - 19:03
सज्जनप्रवृत्तीच्या तुकारामाचेच त्याकाळात कोणी काही बिङडवू शकले नाहीत.
हा हा हा!! तुम्हाला असं का वाटतं की सगळे तुमच्या वाईटावर उठलेत. तुम्हाला मानसोपचारतज्ञाची प्रचंड गरज आहे.

In reply to by सूड

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:10
तुमचं नाव व पत्ता लिहा येथे. येतो तुमच्याकडे. आपण दोघेही मिळून जाऊ मानसोपचारतज्ज्ञाकडे. कुणावर उपचार करायचा याचा निर्णय ते घेतील तपासाअंती. मान्य? मग लिहा पत्ता...!

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:23
तुमचा पत्ता द्या इथे किंवा माझ्या विपूत किंवा ranmewa@gmail.com या विरोपावर मेल करा. सविस्तर उत्तर पाठवतो कविता सोडून बाकी विषयावर या धाग्यावर चर्चा करणे योग्य नव्हे.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:32
मिपावर व्यनीची सोय आहे, येथेच व्यनी करा. कविता सोडून बाकी विषयांवर बोलणे योग्य असेल तर चर्चा करायला काय हरकत आहे?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:38
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com कशा सुविधा असतात हे मला चांगल्या तर्‍हेने ठाऊक आहे. तुम्हीच मला तुमचा पोस्टाचा पत्ता व्यनी करा. शक्य झाले तर "सूड" यांचाही पत्ता कळवा. मीच येतो तिकडे. आपण तिघेही मिळून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊ. नंतर चर्चा वगैरे करू.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:46
अहो... तुम्ही शेतात काम करताना दम लागला तर टेकायला म्हणून "मोत्याचे डोळे असलेले चांदीचे सिंह हातावर कोरलेले आहे असे सिंहासन" शोधता की खुर्ची, स्टूल किंवा डेरेदार वडाखालचा एखादा दगडही चालतो..? उत्तर द्यायचे तर व्यनीवर द्या की... पत्ते बित्ते कशाला मागताय..?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:51
पत्ते बित्ते कशाला मागताय..? जनावरांना पत्ते नसतात. माणसाला असतात. तिथपर्यंत पोस्टमेने पोचतो. म्हणून मागीतला.

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:53
उत्तराची एवढी अपेक्षाच आहे तर सविस्तर उत्तर पाठवतो म्हटले तर पत्ता कळवायला एवढे आढेवेढे कशाला?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 20:19
अजिबात नाही. यावेळेस या धाग्याचा समारोप मीच करेन. तोपर्यंत तुमचा पता घेऊन येणार्‍या व्यनीची वाट पाहतो.

In reply to by गंगाधर मुटे

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:46
माझ्याकडे स्वतःचे ४ संकेतस्थळे आहेत. www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.कॉम आपण 4 संकेतस्थळे सांगून URL 3 चेच दिलेत ? कि माझे काही चूल ? मी जिकडे गणित शिकलो तेथे 1 EK 2 दोन 3 तीन 4 चार असे शिकल्याचे आठवते . असो संकेतस्थळे अतिशय जुनाट वाटतात ,आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत ..

In reply to by हेमन्त वाघे

गंगाधर मुटे 23/07/2016 - 14:43
www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com www.shetkari.in हे बघा ४ *************** आजिबात रेस्पॉन्सिव्ह ( मोबाइल साठी सुयोग्य) नाहीत हे खरंप पण अत्याधुनिक करणेही कठीण नाही. ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केली आहे. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. स्वाभाविकपणे मला संकेतस्थळे अत्याधुनिक करण्याला खर्च करण्याच्या मर्यादा पडतात.

In reply to by गंगाधर मुटे

गंगाधर मुटे 23/07/2016 - 14:44
ही सर्व संकेतस्थळे मी एकहाती तयार केली आहेत. डोमेन,स्पेस मिळवणे, डिझायनींग करून त्यावर लेखन करणे हे काम मी एकट्यानेच केलेले आहे व तेही स्वखर्चाने. कुणीही शारिरीक अथवा आर्थिक मदत केलेली नाही. www.sharadjoshi.in हे शेतकरी संघटनेच्या कार्याला वाहिलेले स्थळही स्वखर्चानेच चालवतो. शेतकरी संघटना मदत करत नाही. असे वाचावे.

In reply to by गंगाधर मुटे

अस्वस्थामा 19/07/2016 - 19:38
मुटे, आमचे मिपा-वय काढून नक्की तुम्ही काय साध्य आणि सिद्ध केलंत ते तुम्हालाच माहीत. किमान एकंदरीत आंतरजालीय वय काढून काही सिद्ध होत नाही हे मी तुम्हाला काय सांगायचं. "कोण आयडी काय प्रतिसाद लिहू शकते, हे मला प्रतिसाद वाचायच्या आधीच कळते. तुमचा हा प्रतिसाद कुणाकुणाला आवडला असेल याचीही मी यादी बनवून देऊ शकतो." हे माझ्या प्रतिसादाबद्दल पण असेल तर धन्यच. पण असो. इतका प्रतिसाद लिहिलात पण खालच्या एकाही मुद्द्याला स्पर्श केला नाहीत. सोपे व्हावे म्हणून नंबर टाकले आहेत. थोडक्यात (शंकांना धरुन) उत्तरं द्या. नपेक्षा उत्तरे नाही दिलीत तरी चालतील, किमान विचार तरी कराल अशी आशा. :) १.
पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ?
२.
शेतकरी, संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ?
३.
भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ?
४.
माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ?
आणि हो, दु:ख इतकेच आहे की सटरफटर लिहिण्यात आणि वाचण्यात आयुष्यातले काही क्षण व्यर्थ जात आहेत. त्याऐवजी दुसरे चांगले एखादे काम होऊ शकते. आम्हाला पण असंच वाटायला लागलंय, त्यामुळे आमचा __/\__ .

गंगाधर मुटे 19/07/2016 - 19:48
एक थांबला की दुसरा येतो, दुसरा थांबला की तिसरा येतो, तिसरा थांबला की चवथा येतो. तुमचं नियोजन सुंदर पण मला काय दहा तोंडे आहेत का दहा लोकांशी दहा मुद्यावर बोलायला?

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 19:57
अहो इथे टायपायचे आहे.. ते तर बोलण्यापेक्षा एकदम सोपे. आमचा बळीराजा बघा.. एकाच वेळी सरकार, हवामान, कुटुंब, आडते, दलाल, वाहतूक, शेतातली वेगवेगळी कामे, शेती कसणारे साथीदार, सावकार आणि शेतकरी संघटना अशा अनेक आघाड्यांवर आयुष्याची लढाई लढत असतो.

In reply to by गंगाधर मुटे

मोदक 19/07/2016 - 20:05
मी कधी म्हणालो की पत्ता देतो म्हणून..? तुमचे बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे द्या म्हटल्यावर द्याल का.?

In reply to by मोदक

गंगाधर मुटे 19/07/2016 - 20:11
मोदक म्हणजे जीताजगता मनुष्य आहे की एखादा व्हायरस आहे याची खात्री करून घ्यायची म्हटले तर पत्ता देण्यात काय अडचण आहे. स्वतःचा परिचय जो देऊ शकत नाही, जाहीर नव्हे तर खाजगी व्यनी करून त्याने एखाद्या सजीवाशी बोलण्याचा अट्टाहास का धरावा? आणि दुसर्‍या सजीव मानसाने एखाद्या व्हायरसचा हट्ट तरी का पुरवावा. मोदक म्हणजे बँक खात्याचे विवरण नव्हे. गरज भासल्यास मी बँक खात्याचे मागच्या तीन महिन्याचे विवरण येथे देऊ शकतो.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न

नागपुरात..

स्वामी संकेतानंद ·

In reply to by नाव आडनाव

महासंग्राम 01/03/2016 - 16:39
संत्रा बर्फिले उगाच डोक्यावर बसोल हाय बाहेरच्यांन नागपुरात कोणी संत्रा लावून बी पायात नाई त्याले.

मित्रहो 29/02/2016 - 22:00
LAD कॉलेज, शंकरनगर चौकातले पोहे साऱ्या आठवणी जाग्या केल्यात. रामभंडारची लस्सी, बर्डीजवळचे पकोडे.

नाखु 01/03/2016 - 09:12
"त्रिकाल(स्थ्ल) दर्शी" आहेत याचा पुन्हा प्रत्यय आलाच. पंखा नाखु

ब़जरबट्टू 01/03/2016 - 09:14
एक नम्बर लिव्हल न भाऊ . च्याभिन, या पुण्याले आलो, न सुधरुनच गेलो पार , थे मजा गेली राव नागपुरीची :)

चिगो 07/03/2016 - 13:51
बम माहोल पिट रहा भाऊ तू.. एक नंबर.. बरंच काही आठवून गेलं.. नागपुरात/विदर्भात उन्हाळ्याची जी मजा आहे ना, ती कुठंच नाही.. (असं प्रत्येकालाच आपल्या गावाबद्दल वाटतं, ही गोष्ट अलहीदा.. ;-) ) टरबुज, पन्हं, कुलरनी थंडावलेलं घर, गच्चीवर झोपण्याची मजा, झालंच तर मामाच्या घरातलं थंडगार तळघर ह्याची मजा घ्यायची तर बाहेर ते सन्न ऽ ऽ तापणारं उनंच पाहीजे.. कविता घाप्प ऽऽ किन्या भिडलीच ना भाऊ.. बाकी, कवितेत बर्डी, सावजी, बजाजनगरातल्या भेल्/पानीपुरी इत्यादींच्या हातगाड्या/ पकोडेवाला / जिल्ह्यासमोरचा पाटोडीवाला सुटलंय, स्वामीजी. आता अड्डे बदलले असल्यास ठाऊक नाही..

आपली कविता वाचून बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९६० ते १९६३ मी फार्मसीचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठात करत होतो. तेव्हा वसतीगृहापासून धरम पेठ आणि रामदास पेठ या दोन 'हिरवळी' आम्हाला जवळ असल्यामुळे सोयीच्या होत्या. तेथील बापट बंधू यांचे किराणा आणि इतर मालाचे मोठे दुकान मध्यवर्ती होते. जवळच्या एका उपहारगृहात (नाव विसरलो) दुधी हलवा चांगला मिळे. तेथेच आमचा मुक्काम असे.

In reply to by नाव आडनाव

महासंग्राम 01/03/2016 - 16:39
संत्रा बर्फिले उगाच डोक्यावर बसोल हाय बाहेरच्यांन नागपुरात कोणी संत्रा लावून बी पायात नाई त्याले.

मित्रहो 29/02/2016 - 22:00
LAD कॉलेज, शंकरनगर चौकातले पोहे साऱ्या आठवणी जाग्या केल्यात. रामभंडारची लस्सी, बर्डीजवळचे पकोडे.

नाखु 01/03/2016 - 09:12
"त्रिकाल(स्थ्ल) दर्शी" आहेत याचा पुन्हा प्रत्यय आलाच. पंखा नाखु

ब़जरबट्टू 01/03/2016 - 09:14
एक नम्बर लिव्हल न भाऊ . च्याभिन, या पुण्याले आलो, न सुधरुनच गेलो पार , थे मजा गेली राव नागपुरीची :)

चिगो 07/03/2016 - 13:51
बम माहोल पिट रहा भाऊ तू.. एक नंबर.. बरंच काही आठवून गेलं.. नागपुरात/विदर्भात उन्हाळ्याची जी मजा आहे ना, ती कुठंच नाही.. (असं प्रत्येकालाच आपल्या गावाबद्दल वाटतं, ही गोष्ट अलहीदा.. ;-) ) टरबुज, पन्हं, कुलरनी थंडावलेलं घर, गच्चीवर झोपण्याची मजा, झालंच तर मामाच्या घरातलं थंडगार तळघर ह्याची मजा घ्यायची तर बाहेर ते सन्न ऽ ऽ तापणारं उनंच पाहीजे.. कविता घाप्प ऽऽ किन्या भिडलीच ना भाऊ.. बाकी, कवितेत बर्डी, सावजी, बजाजनगरातल्या भेल्/पानीपुरी इत्यादींच्या हातगाड्या/ पकोडेवाला / जिल्ह्यासमोरचा पाटोडीवाला सुटलंय, स्वामीजी. आता अड्डे बदलले असल्यास ठाऊक नाही..

आपली कविता वाचून बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९६० ते १९६३ मी फार्मसीचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठात करत होतो. तेव्हा वसतीगृहापासून धरम पेठ आणि रामदास पेठ या दोन 'हिरवळी' आम्हाला जवळ असल्यामुळे सोयीच्या होत्या. तेथील बापट बंधू यांचे किराणा आणि इतर मालाचे मोठे दुकान मध्यवर्ती होते. जवळच्या एका उपहारगृहात (नाव विसरलो) दुधी हलवा चांगला मिळे. तेथेच आमचा मुक्काम असे.
मोठ्ठाल्ले रस्ते.. ट्राफिकले हसते .. ढोरं बसते.. नागपुरात.. डी पी ची हिरवळ नागनाल्याचा चिखल उन्हाळ्यात तळमळ नागपुरात नागपुरीचा थाट हिंदी बम्बाट इंग्लिशलेबी वाट नागपुरात के सी पार्कचा पोहा पहाटे चारले चहा उधारीच वाहा नागपुरात माहोल पोट्टे रिकामचोट्टे संत्र्याचे कट्टे नागपुरात मिहानची भरारी लफडे भारी दिल्लीची वारी नागपुरात बी इ करी बेरोजगारी पुण्याची वारी नागपुरात मस्तीत चित्त पाहुणचार मस्त फॅमिली संग नागपुरात --------------------------------------------- बम्बाट = भरपूर . विदर्भात "बम किंवा बम्बाट " हा शब्द बराच कॉमन आहे..