'
(चाल - या डोळयांची दोन पाखरे ..)
त्या गेंड्याची दोन पावले,
फिरतील तुमच्या भवती -
पाठलाग ती सदैव करतील,
फक्त मताच्यासाठी .....
वर्तन तुमचे, हात असे हो
त्या गेंड्याचा थारा
सहवासातून हवाच त्याला,
नित्यच तुमचा नारा
तुमचा परिचय त्यास हो आंदण,
बिलकुल मताचसाठी ..
भाव देतही असतील काही,
पैसा अडक्यातुनी
एका मताचसाठी तुमचे
धरतील कर दोन्ही
आहेत डोळे, क्षणैक प्रीती,
ते तर खुर्चीवरती ..
.
पयला
बरेच विचार अजिबात पटण्यासारखे
फारच सरधोपटपणा आहे, पण
आपल्या सगळ्या इतिहासाकडे
आपल्या सगळ्या इतिहासाकडे पाहण्याची त्यांची हीच दृष्टी आहे. गझनीच्या महमदाने सोरटी सोमनाथाचे देऊळ लुटले. का लुटले असे विचारले असता इथले अनेक लोक सांगतात ते हिंदूंचे देऊळ होते म्हणून.फार जुन्या काळात बघण्याची गरज नाही. तालिबान ने २००१ मध्ये बुद्धांचा पुतळा उध्वस्त केला, ते धर्माचे कार्य म्हणून. मूळ धर्मात जरी हिंसेचा उद्देश नसला तरी अनेकदा मुस्लिमांनी त्याचा अर्थ तसा लावला आहे. अफझल खानाने तुळजापूर च्या देवीचे मंदिर उद्वस्त केले. ते एवढे श्रीमंत देवस्थान असेल असे वाटत नाही. औरंगजेबने झिझिया कर फक्त हिंदुंवर लावला होता. तेव्हा उगीच एखाद सुसार्या उदाहरणावरून वेगळे तात्पर्य काढण्याचा प्रयत्न करू नये.आपल्याकडे एक संगीतकार आहे त्याचे मूळ नाव होते दिलीपकुमार. त्याच्या वडिलांना आजारपणात मुस्लिमांनी फार मदत केली त्यामुळे भारावून जावून त्यांनी इस्लाम कबूल केला.ए आर रेहमानची आई मुस्लीम होती. तेव्हा त्यांनी इस्लाम कबुल केल्याचे फार आश्चर्य नाही.भारतात इस्लाम आला तो एका हातात तलवार आणि दुसर्या हातात कुराण घेऊन. एका हातात कुराण असेल तर घोडा कसा चालवणार ?कुणास ठाऊक. driver ठेवला असेल. खी खी .अकबराच्या दरबारात नवरत्ने होती. त्यापैकी अनेक हिंदूच होते. मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, तानसेन इशहाजी राजेही आदिलशाह च्या दरबारात काम करत होते. याचा अर्थ असा नव्हे कि ते स्वखुशीने करत होते.मन तडपत हरि दर्शन को आज... कवि शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक रफी सगळेच मुस्लिम आहेत नाशितावरून भाताची परीक्षा इथे नाही करता येणार. इथे कोणी हेही म्हणू शकतो कसाब , ओसामा, अफझल गुरु हे सगळेच मुस्लीम आहेत न.आणि मुस्लिम बादशहांनी लुटून नेलेली संपत्ती कुठे नेली ? कुठेही नाही. इथेच ठेवली. तर मग मुस्लिम राजांचे राज्य ही गुलामगिरी कशी ?शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अमाप कर लावून मिळालेली संपत्ती कुठे हि ठेवली तरी त्याच समर्थन करता येणार नाही. थोड विचार करा. मूळ धर्माला विरोध नसला तरी जे झाल त्यात धर्माच आंधळेपणान केलेलं आचरण कारणीभूत होत.In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
बिरबल खरंच होता काय?
In reply to बिरबल खरंच होता काय? by प्यारे१
बिरबल खराच होता.
In reply to बिरबल खराच होता. by बॅटमॅन
त्याच्या किश्श्यांसकट? नुसता
In reply to त्याच्या किश्श्यांसकट? नुसता by प्यारे१
तो होता याला पुरावा आहे.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
भारतात इस्लाम आला तो एका
In reply to भारतात इस्लाम आला तो एका by आनन्दा
...
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल,
In reply to मानसिंग, राजा तोरडमल, बिरबल, by प्रसाद१९७१
बीरबल आणि तानसेन ना मुसलमान
In reply to बीरबल आणि तानसेन ना मुसलमान by बॅटमॅन
कोण सुखासुखी धर्म बदलायला
In reply to कोण सुखासुखी धर्म बदलायला by प्रसाद१९७१
अशी भावनिक आव्हाने करून
In reply to अशी भावनिक आव्हाने करून by बॅटमॅन
नक्की कशा बद्दल पुरावे देउ?
In reply to नक्की कशा बद्दल पुरावे देउ? by प्रसाद१९७१
दोहोंपैकी कशाचेही द्या.
In reply to दोहोंपैकी कशाचेही द्या. by बॅटमॅन
तानसेन ची मजार आहे, त्याला
In reply to तानसेन ची मजार आहे, त्याला by प्रसाद१९७१
अच्छा, धन्यवाद.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
...
In reply to ... by आशु जोग
थोडे थोडे दोन्हीही होतेच.
In reply to आपल्या सगळ्या इतिहासाकडे by संचित
...
राष्ट्रीय एकात्मता यात
In reply to राष्ट्रीय एकात्मता यात by विजुभाऊ
शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच
In reply to शुद्ध हिंदी भाषेबद्दल फारच by प्रसाद१९७१
...
आणि मुस्लिम बादशहांनी लुटून
भारतामधे अनेक ठिकाणी
एक वेगळाच प्रश्न
In reply to एक वेगळाच प्रश्न by विकास
अगदी हेच डोक्यात आलं होतं.
In reply to अगदी हेच डोक्यात आलं होतं. by प्यारे१
...
कोण राम पुनियानी? धन्यवाद.
राम पुनियानी असो किंवा इतर
एकात्मता
जय राम....
......राम पुनियानी...एक उच्चशिक्षित विचारजंत.....!!!!