मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आल्प्सच्या वळणांवर - भाग ३ - स्टेलव्हिओ पास ते विल्डर्सविल

मधुरा देशपांडे ·

श्रीरंग_जोशी Mon, 10/13/2014 - 06:04
अगोदरचे दोन भाग वाचून ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्यापेक्षाही अधिक सुंदर फटु अन वर्णन आहे.

वेल्लाभट Mon, 10/13/2014 - 10:32
प्रेमात पडण्यासारखी जागा ! केवळ विलोभनीय.... केवळ विलोभनीय ! सुरेख फोटो आणि वर्णन. येत राहूदे..... लिस्ट करतोय कुठे कुठे जायचं राहिलंय त्याची.

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 14:19
___/\___ आह्ह्ह्ह्ह! अप्रतिम. शब्द खुंटले. (आपलं काश्मीर असंच आहे काय?)

चौकटराजा Mon, 10/13/2014 - 14:35
सुरेख फोटो. एकूणात सप्टेंबर मधे गवत तांबूस पिवळे दिसते का ? आपण जे गाव रहायला निवडलेय ते इंटरलाकेन पेक्षा स्वस्त आहे म्हणतात . खरी बात काय ? आयगरची भिंत डोळ्यास भिती घालते काय ? बाकी असला वळणाचा रस्ता मढी ते रोहटांग या मार्गावरही आहे. पण पूर्ण बेभरवशाचा ! ड्रायव्हरची कसोटी पहाणारा ! असाच एक रस्ता इटलीतील कॅप्री येथेही असल्याचे मीना प्रभू यांच्या पुस्तकात दिसते.

In reply to by चौकटराजा

हो एकुणात असे तांबूस पिवळे गवत दिसते असे म्हणता येईल, पण तरीही बदलत्या हवामानामुळे दरवर्षी थोडा बदल होऊ शकतो. आम्ही जिथे राहिलो ते इंटरलाकेन पेक्षा थोडे स्वस्त हा एक मुद्दा आहेच, इंटरलाकेन नक्कीच महाग आहे. दुसरा असा की आजूबाजूच्या काही गावांमध्ये गाडी नेता येत नाही. म्हणून मग हे ठरवले. आयगरच्या भिंतीविषयी पुढच्या दोन भागात माहिती आणि फोटो येणार आहे तेव्हा अधिक लिहिते. एक दिवस विरुद्ध बाजूने दुसऱ्या एका शिखरावरून तर एक दिवस जवळचाच एक ट्रेक करताना अशी दोन वेळा बघण्याचा योग आला. :)

अप्रतिम वर्णन आणि फोटो. स्विट्झर्लंडचे सौंदर्य अविस्मरणिय आहेच पण त्यांची स्वच्छता, टापटीप आणि व्यवस्थापनकौशल्यही मनावर खूप प्रभाव पाडते. पुढचे भाग भराभर टाका हेवेसांन :)

प्रवास वर्णन आवडले. फोटो चांगले आले आहेत , आमच्या घरातील सज्जातून आकाश निरभ्र असेल तर दूरवरील आल्प ची शिखरे दिसतात, अनेकदा जाणे होते, मात्र माझ्या कुटुंबाला त्यात काय पाहायचे एवढे ,त्यापेक्षा इंडिया पाहूया असे म्हणून तिच्यामुळे माझे समग्र स्विस दर्शन करायचे राहिले. अगदी खरे सांगायचे तर तेथील व ऑस्ट्रिया मधील आल्प भागात फिरतांना सुरवातीला मंत्र मुग्ध करणारी हिरवळ व देहभान हरपून टाकणारे हे देखावे पुढेपुढे मला निरस वाटू लागले, तोच तोच पणा जाणवू लागला, मुंबईत लहानाचा मोठा झालो म्हणून कि काय माझी नजर प्रवास करतांना नेहमी माणसे शोधत असायची, मुंबई .लंडन व अजून कुठेही जेथे माणसे आपल्याच विश्वात दंग होऊन सुसाट पळत असतात तेथे गेल्यावर मन रमते,. का कुणास ठाऊक स्विस चे हे निसर्ग सौंदर्य एका सुंदर तसबिरी कृत्रिम वाटते, त्यातील एकांत आणि विलक्षण शांतता हृदयात उगाचच अनामिक धडधड वाढवते. आयुष्यात एकदा पाहावे व दुसर्‍या पाहण्यास आवर्जून सांगावा असा हा देश. तेथील बहुतांशी लोकांच्या माहितीत नसलेली पर्यटन स्थळे शोधून काढण्यास आल्प्स च्या अनवट वाटा शोधण्यात पण एक गंमत आहे.

गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 14:28
पुन्हा सुंदर .. रस्ते ... तळी आणि घरे पण खुप्प देखनी आहेत.. निरव शांतता बस्स.. असे वाटते आहे जावे आणि तासंन तास हा निसर्ग आपल्या डोळ्यात कैद करावा ... कायमचा. अवांतर : इस्पिक एक्का यांच्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.. मध्यंतरी खुप दिवस नसल्याने हे काही काही माहीत नाही. असेच सर्व शोधत आहे... आणि वाचत आहे

श्रीरंग_जोशी Mon, 10/13/2014 - 06:04
अगोदरचे दोन भाग वाचून ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्यापेक्षाही अधिक सुंदर फटु अन वर्णन आहे.

वेल्लाभट Mon, 10/13/2014 - 10:32
प्रेमात पडण्यासारखी जागा ! केवळ विलोभनीय.... केवळ विलोभनीय ! सुरेख फोटो आणि वर्णन. येत राहूदे..... लिस्ट करतोय कुठे कुठे जायचं राहिलंय त्याची.

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 14:19
___/\___ आह्ह्ह्ह्ह! अप्रतिम. शब्द खुंटले. (आपलं काश्मीर असंच आहे काय?)

चौकटराजा Mon, 10/13/2014 - 14:35
सुरेख फोटो. एकूणात सप्टेंबर मधे गवत तांबूस पिवळे दिसते का ? आपण जे गाव रहायला निवडलेय ते इंटरलाकेन पेक्षा स्वस्त आहे म्हणतात . खरी बात काय ? आयगरची भिंत डोळ्यास भिती घालते काय ? बाकी असला वळणाचा रस्ता मढी ते रोहटांग या मार्गावरही आहे. पण पूर्ण बेभरवशाचा ! ड्रायव्हरची कसोटी पहाणारा ! असाच एक रस्ता इटलीतील कॅप्री येथेही असल्याचे मीना प्रभू यांच्या पुस्तकात दिसते.

In reply to by चौकटराजा

हो एकुणात असे तांबूस पिवळे गवत दिसते असे म्हणता येईल, पण तरीही बदलत्या हवामानामुळे दरवर्षी थोडा बदल होऊ शकतो. आम्ही जिथे राहिलो ते इंटरलाकेन पेक्षा थोडे स्वस्त हा एक मुद्दा आहेच, इंटरलाकेन नक्कीच महाग आहे. दुसरा असा की आजूबाजूच्या काही गावांमध्ये गाडी नेता येत नाही. म्हणून मग हे ठरवले. आयगरच्या भिंतीविषयी पुढच्या दोन भागात माहिती आणि फोटो येणार आहे तेव्हा अधिक लिहिते. एक दिवस विरुद्ध बाजूने दुसऱ्या एका शिखरावरून तर एक दिवस जवळचाच एक ट्रेक करताना अशी दोन वेळा बघण्याचा योग आला. :)

अप्रतिम वर्णन आणि फोटो. स्विट्झर्लंडचे सौंदर्य अविस्मरणिय आहेच पण त्यांची स्वच्छता, टापटीप आणि व्यवस्थापनकौशल्यही मनावर खूप प्रभाव पाडते. पुढचे भाग भराभर टाका हेवेसांन :)

प्रवास वर्णन आवडले. फोटो चांगले आले आहेत , आमच्या घरातील सज्जातून आकाश निरभ्र असेल तर दूरवरील आल्प ची शिखरे दिसतात, अनेकदा जाणे होते, मात्र माझ्या कुटुंबाला त्यात काय पाहायचे एवढे ,त्यापेक्षा इंडिया पाहूया असे म्हणून तिच्यामुळे माझे समग्र स्विस दर्शन करायचे राहिले. अगदी खरे सांगायचे तर तेथील व ऑस्ट्रिया मधील आल्प भागात फिरतांना सुरवातीला मंत्र मुग्ध करणारी हिरवळ व देहभान हरपून टाकणारे हे देखावे पुढेपुढे मला निरस वाटू लागले, तोच तोच पणा जाणवू लागला, मुंबईत लहानाचा मोठा झालो म्हणून कि काय माझी नजर प्रवास करतांना नेहमी माणसे शोधत असायची, मुंबई .लंडन व अजून कुठेही जेथे माणसे आपल्याच विश्वात दंग होऊन सुसाट पळत असतात तेथे गेल्यावर मन रमते,. का कुणास ठाऊक स्विस चे हे निसर्ग सौंदर्य एका सुंदर तसबिरी कृत्रिम वाटते, त्यातील एकांत आणि विलक्षण शांतता हृदयात उगाचच अनामिक धडधड वाढवते. आयुष्यात एकदा पाहावे व दुसर्‍या पाहण्यास आवर्जून सांगावा असा हा देश. तेथील बहुतांशी लोकांच्या माहितीत नसलेली पर्यटन स्थळे शोधून काढण्यास आल्प्स च्या अनवट वाटा शोधण्यात पण एक गंमत आहे.

गणेशा गुरुवार, 04/30/2015 - 14:28
पुन्हा सुंदर .. रस्ते ... तळी आणि घरे पण खुप्प देखनी आहेत.. निरव शांतता बस्स.. असे वाटते आहे जावे आणि तासंन तास हा निसर्ग आपल्या डोळ्यात कैद करावा ... कायमचा. अवांतर : इस्पिक एक्का यांच्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद.. मध्यंतरी खुप दिवस नसल्याने हे काही काही माहीत नाही. असेच सर्व शोधत आहे... आणि वाचत आहे
आल्प्सच्या वळणांवर - भाग १ , भाग २ हा दिवस सगळ्यात लांबच्या प्रवासाचा होता. सकाळी लवकरच हॉटेल मध्येच नाश्ता करून बाहेर पडलो. आम्ही गाडीत सामान ठेवत असतानाच एक आजोबा या घाटातून सायकलने वर जात होते. युरोपात सायकल तशी काही नवीन नाही. रोज ऑफिसला २०-२२ किमी सायकलने येणारे अनेक लोक आहेत. पण या इतक्या उंच चढावरून सत्तरीच्या आसपासचे आजोबा सायकलने जात होते. कमाल. हॅट्स ऑफ एवढे दोनच शब्द आले मनात.

आज जानेकी ज़िद ना करो (दोन)

संजय क्षीरसागर ·

मनिष Mon, 10/13/2014 - 01:20
आज उगाचच उचक्या लागतील आता. माझ्या आवडीचे कडवे हे -
वक्तकी कैदमें जिंदगी है मगर चंद घडीया यही है जो आजद है इनको खोकर मेरी जानेजा उम्रभर ना तरसते रहो आज जानेकी ज़िद ना करो ।

In reply to by मनिष

चिगो Mon, 10/13/2014 - 13:05
अश्या आठवणींनी उचक्या लागण्याचं नशीब लाभल्याबद्दल अभिनंदन..

मनिष Mon, 10/13/2014 - 01:20
आज उगाचच उचक्या लागतील आता. माझ्या आवडीचे कडवे हे -
वक्तकी कैदमें जिंदगी है मगर चंद घडीया यही है जो आजद है इनको खोकर मेरी जानेजा उम्रभर ना तरसते रहो आज जानेकी ज़िद ना करो ।

In reply to by मनिष

चिगो Mon, 10/13/2014 - 13:05
अश्या आठवणींनी उचक्या लागण्याचं नशीब लाभल्याबद्दल अभिनंदन..
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज जाने की ज़िद न करो (एक) ही गज़ल (म्हणजे तिचा काव्यविषय), जनसामन्यांसाठी कवि-कल्पना आहे. त्यामुळे, उर्दू शायरी ज्या प्रेमाची कहाणी आहे ते प्रेम, ती `उल्फ़त' काय आहे ते आधी सांगायला हवं. उर्दू गज़लेत प्रिया कधीही पत्नी होत नाही, ती फक्त एक ‘चाहत’ असते. पूरे-उम्र-भरकी चाहत. सार्‍या आयुष्याला पुरुन उरेल अशी अभिलाषा! म्हणजे प्रियकराचं प्रेम बेतहाशा असतं पण ती कधीही त्याला संमती देत नाही.

अश्वत्थामा -3

निलरंजन ·

जेपी Mon, 10/13/2014 - 09:47
अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही या पॅरा ने आधिच्या आणी पुढिल लेखाचि हवा काढली आहे. *wink*

निलरंजन Mon, 10/13/2014 - 12:51
महाभारत व्यासांनी लिहिलेले आहे आणि अश्वत्थामा त्यातील एक सहकलाकार म्हणून महाभारत त्याच्याबद्दल जितके वर्णन करते तितके च प्रांजळपणे सांगणे हेच माझे कर्तव्य आहे मनाचे जोडून चुकीचे महाभारत सांगितल्यास "मिपाकर मुझे माफ नही करेंगे"

जेपी Mon, 10/13/2014 - 09:47
अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही या पॅरा ने आधिच्या आणी पुढिल लेखाचि हवा काढली आहे. *wink*

निलरंजन Mon, 10/13/2014 - 12:51
महाभारत व्यासांनी लिहिलेले आहे आणि अश्वत्थामा त्यातील एक सहकलाकार म्हणून महाभारत त्याच्याबद्दल जितके वर्णन करते तितके च प्रांजळपणे सांगणे हेच माझे कर्तव्य आहे मनाचे जोडून चुकीचे महाभारत सांगितल्यास "मिपाकर मुझे माफ नही करेंगे"
लेखनविषय:
मागील लेख इथे वाचा * अश्वत्थामा * अश्वत्थामा भाग-2 अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही द्रोणाचार्यांनी पांचाल राज्याचे तुकडे केल्याने द्रुपदाचा तिळपापड झाला आणि त्यातच त्यांनी द्रोणवधाचा प्रण केला आणि त्यासाठी केलेल्या यज्ञातून जन्म झाला पांचाली द्रौपदीचा आणि दृष्टिध्रुम्नचा... पांडव आणि कौरवांच्या शक्ती प्रदर्शनात मध्येच आलेल्या कर्णाला अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा होती पण भीष्मांनी त्याला तुझ्यासारख्या सु

निरवतापाची जत्रा

निराकार गाढव ·

स्वप्नज Sun, 10/12/2014 - 21:52
पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच कायतरी नवं सांगा.>>>>> असं म्हणताय....?सांगतो. कालचा सामना जिंकला भारताने.....

पैसा Sun, 10/12/2014 - 22:14
तुम्ही कोण आहात माहीत नाय, पण लिहिलंय लै भारी! निरवताप कुटंशीक आलं म्हनायचं ह्ये? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. गिर्जादेवीच्या जत्रंत पाकीट मारलं का? अरेरे अरेरे!

In reply to by निराकार गाढव

पैसा Sun, 10/12/2014 - 22:25
हे असलं कधीपासून होतंय तुम्हाला? तरी सांगत होते, सगळ्यांनी आधी सोपी पुस्तकं वाचत जावा. नाय नाय ते वाचलं म्हणूनच हे असले 'निरवताप' 'मेघविव्हल' वगैरे शब्द आठवतायत तुम्हाला.

In reply to by निराकार गाढव

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 22:27
अरे का बरे तुझी प्रतिभा अशी व्यर्थ दवडतो आहेस गर्दभा? एक लकेर घेतलीस तर सारं नभांगण दुमदुमेल, एका लत्ताप्रहारानं भूमी हादरवशील, योग्य प्रसंगी आणखी काही 'आरंभशील'. कामाचा तर गाढव आहेसच. का असं गुर्जींच्या मागे लागला आहेस बरे?

स्वप्नज Sun, 10/12/2014 - 21:52
पर जाऊंद्यात. त्ये आता जुणं झालं. आता तुमीच कायतरी नवं सांगा.>>>>> असं म्हणताय....?सांगतो. कालचा सामना जिंकला भारताने.....

पैसा Sun, 10/12/2014 - 22:14
तुम्ही कोण आहात माहीत नाय, पण लिहिलंय लै भारी! निरवताप कुटंशीक आलं म्हनायचं ह्ये? नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय. गिर्जादेवीच्या जत्रंत पाकीट मारलं का? अरेरे अरेरे!

In reply to by निराकार गाढव

पैसा Sun, 10/12/2014 - 22:25
हे असलं कधीपासून होतंय तुम्हाला? तरी सांगत होते, सगळ्यांनी आधी सोपी पुस्तकं वाचत जावा. नाय नाय ते वाचलं म्हणूनच हे असले 'निरवताप' 'मेघविव्हल' वगैरे शब्द आठवतायत तुम्हाला.

In reply to by निराकार गाढव

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 22:27
अरे का बरे तुझी प्रतिभा अशी व्यर्थ दवडतो आहेस गर्दभा? एक लकेर घेतलीस तर सारं नभांगण दुमदुमेल, एका लत्ताप्रहारानं भूमी हादरवशील, योग्य प्रसंगी आणखी काही 'आरंभशील'. कामाचा तर गाढव आहेसच. का असं गुर्जींच्या मागे लागला आहेस बरे?
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

एक उनाड दिवस- कान्हूरपठारावर

प्रचेतस ·

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. धन्स...! शेवटी धन्याचे हालच केले म्हणायचे. आज रविवारची भटकंती केली असती तर मी नक्की आलो असतो नगर तर मला जवळच. -दिलीप बिरुटे

मस्त, आवडला वृत्तांत. दिपमाळेलाच ट्युबलाईट चे फिटींग केलेले पाहुन मजा वाटली. त्या लवणस्तंभांजवळ डबे कशासाठी ठेवले आहेत? पैजारबुवा

कंजूस Sun, 10/12/2014 - 17:56
आता लेण्याच्या कालखंडाविषयी :भरलेला कलश, सेविकेचा चेहरा, गंगा यमुनाच्या शरीराची ठेवण /बांधा इत्यादी लेण्या दुसऱ्या शतकापासून आहेत हे स्पष्ट होते. नंतर सप्तमातृका आणि विरगळ आठव्या अथवा दहाव्या शतकांत खोदले असावेत. खंडोबा आणि शिललिंग तीनशे वर्षाँपेक्षा जुनी वाटत नाहीत.कुलदैवताचा आदर राखून विचारतो वल्ली तुमचे मत काय?

In reply to by कंजूस

प्रचेतस Mon, 10/13/2014 - 08:57
आपले सगळे अंदाज चुकीचे आहेत. लेण्यांचा कालखंड ५ व्या / ६ व्या शतकाचा. राष्ट्रकूट राजवटीचा. सप्तमातृकापटसुद्धा तत्कालीनच. दुसर्‍या शतकातल्या ब्राह्मणी लेण्या आढळतच नाहीत. वीरगळ हे खोदले गेलेले नसून ते सुट्ट्या दगडांवर कोरले गेलेले आहेत. माझ्या अंदाजानुसार ते यादवकाळातले आहेत. साधारण ११ ते १३ वे शतक. खंडोबार मात्र १५ व्या शतकातला आहे. शके १४९१ असा कालोल्लेख असलेला स्पष्ट शिलालेखच मंदिरांत आहे.

चौकटराजा Sun, 10/12/2014 - 19:07
मस्त लेख आहे. यातील काही जागांचे दर्शन प्र के घाणेकर यांच्या बरोबर घेण्याचा यत्न केला होता. पण असा योग जुळून आला नाही. हे लवण स्तंभ व निघोज बहुदा २०१५ मधे होणार !

दिपक.कुवेत Sun, 10/12/2014 - 19:10
घारापुरी लेण्या समाजावुन सांगत होते तेव्हा सुद्धा धन्या एका जागी शांत बसुन होता असं अधुंकसं आठवतयं...

विलासराव Sun, 10/12/2014 - 19:32
गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू याबद्दल आजच ऐकले पहील्यांदा. पण बाकी ढोकोबाच्या यात्रेला शाळेत असताना एकदा गेलो होतो. निघोजचे कुंड, वडगाव दर्याबाई आणी कोरठणचे खंडोबा हे तर बर्याचदा पाहिलेले आहेत. माझे गाव बुगेवाडी आहे ते कान्हुरपठारपासुन पारनेरकडे ६ किमी आहे. तुम्ही आमच्या जन्मभुमीत मुशाफिरी करुन आलात. तसेच पारनेरवरुन शिरुरमार्गे आला असतात तर राळेगण सिद्धीही झाले असते जाता-जाता. आनी मला फोन केला असतात तर शिरुरला आईकडे नाष्टापाणीही झाले असते आपल्या घरी.

In reply to by विलासराव

प्रचेतस Mon, 10/13/2014 - 08:59
तुमचे गाव इकडेच आहे हे माहिती होतेच. आमचेही मूळ गाब बोरी. तिकडच्याच परिसरातले. अर्थात आमचे आजोबाही तिकडे कधी गेले नाहीत. ४/५ पिढ्यांपूर्वीच मूळ गाव सुटले.

कपिलमुनी Sun, 10/12/2014 - 21:15
अजून फोटो हवे होते . वडगाव दर्याला अजून माकडांचा त्रास आहे का ? ( वानरसेनेशी युद्ध झालेला जखमी योद्धा ;) )

आयुर्हित Mon, 10/13/2014 - 09:06
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार. लवणस्तंभ निर्मिती होणाऱ्या जागेवर मंदिर तसेच लेण्यांभोवतीचा तट बांधून ते कसे पिढ्यान पिढ्या जपता येईल याचाच विचार दिसतो. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले ही दंतकथा आहे? अमृतानुभव, भावार्थदीपिका किंवा चांगदेव पासष्टी यात या घटनेचा उल्लेख आला आहे काय? जाणकार काय म्हणतात?

पैसा Mon, 10/13/2014 - 10:36
नेहमीचा प्रतिसाद दिला आहे असे समजावे. बाकी ते आत्मूबुवांचे खेचर?? बुवा, वाचताय ना? एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?

In reply to by पैसा

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 11:39
बुवांकडे दोन वाहने आहेत. एक अखिल मिपा प्रसिद्ध उडनमांडी आक्टीवाहन आणि दुसरे दाबाखाली असलेला नैसर्गिक वारा खाऊन पळणारे चार पायांचे खेचर.

In reply to by पैसा

@ एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?>>> :D मी फार निराळ्या अर्थानी माज्या चतुष्पदीला खेचर म्हन्तो. :-/ आणि नुस्तं नै... CNG खेचर! पण आगोबानी ते विचित्र पद्धतीनी लिव्लं! :-/ वस्तुतः आगोबा जेंव्वा तेच्या पल्सरवर बसतो,तेंव्वा तेचच चित्र खेचरावर बसलेल्या हत्ती वानी दिस्तं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif ह्ये बगा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif https://lh4.googleusercontent.com/-qEkB_S9HSKo/VDtnhtoyQ_I/AAAAAAAAGfo/XNCF85-qRSA/w326-h580-no/IMG_20141012_175623231%7E2.jpg ======================================== काय काल मोका गावलावता नै!? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif कॉलिंग सतिश गावडे(उर्फ प्राचीन धन्या!) ;)

In reply to by पैसा

@ पुण्यातले रस्ते एवढे वैट्ट कशानी झाले?>>> अवो ओ... तो पुण्यातल्या मुळ रस्ता नाही.. आमच्या विठ्ठलवाडीच्या मागचा नियोजित नदीरस्त्याचा पब्लिकनी वापरायला सुरु केलेला भाग आहे.

स्पा Mon, 10/13/2014 - 11:21
खुसखुशीत , नवीन माहितीने आणि उत्तम फोतोंनी खचाखच भरलेला वृतांत अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?

In reply to by स्पा

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 16:18
अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला भटकंतीची आवड असली तरीही हा प्रत्यक्ष लेणीदर्शनाचा कार्यक्रम माझ्यासाठी रटाळवाणा असतो. तीच शिल्पं, त्याच सप्तमातृका, तेच यक्ष आणि तोच कुबेर. कधी सातवाहनकालिन, कधी राष्ट्रकुटकालिन तर कधी यादवकालिन. अर्थात असं असलं तरी मला मिपाकरांबरोबरचा प्रवास आवडतो. मनसोक्त गप्पा मारता येतात. नविन गावे, तिथले लोक, त्यांचे राहणीमान, तिथला निसर्ग यांचे निरिक्षण करता येते. कधी बिरुटे सर तर कधी इस्पिक एक्का तर कधी पेठकर काका अशा मिपावरच्या दिग्गजांचा सहवास लाभतो. एव्हढं सगळं मिळत असल्यामुळे तो रटाळवाणा लेणी पाहण्याचा कार्यक्रम मी चालवून घेतो. ;)

In reply to by सतिश गावडे

स्पंदना Tue, 10/14/2014 - 08:50
हे बघा! हेच्च मी वल्लीला समजावुन सांगायचा प्रयत्न करत होते परवा. की हे वल्ली, जेंव्हा तूझी नजर एखाद्या कोरलेल्या दगडावर पडते; तेंव्हा तू त्यात शिल्प, त्या शिल्पाचा काळ, प्रकार, मुद्रा, कोरीवता, वाहन, नाव देव देवता वा असूर हे सारे जाणतोस, पण आम्ही तेच शिल्प एका दगडावरच डीझ्झाइन म्हणुन पहातो. हा फरक आहे प्रत्येकाच्या दृष्टीतला, अन अभ्यासाचा. पण नाही. ते म्हणतात तस नसतच.

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 16:10
कळायला लागल्यापासून पैठणच्या ब्रम्हवृंदासमोर ज्ञानदेवांच्या आज्ञेने वेद बोलणारा* रेडा मनात घर करुन राहीला होता. या भटकंतीच्या निमित्ताने त्या रेडयाची समाधी पाहता आली. reda * दंतकथेनुसार.

मदनबाण Mon, 10/13/2014 - 16:16
वल्लीचा लेख म्हणजे माहिती आणि सुरेख फोटोंची लयलुट ! :) वेळ मिळताच शांतपणे वाचीन म्हणतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अगदी दिड वर्ष लांबलेली ही सफर पर्वा अचानक झाली.आणि अचानक जमलेल्या पोह्यांसारखीच मजा देऊन गेली. आणि दर्याबाई'ची जोड पोह्यांना पापड(पोह्याचेच बरं का! ;) ) लोणच्याची जोड मिळावी तशी त्यात-मिळून आली. मी ही सिझन संपून फ्रेश व्हायच्या मूडनीच निघालो होतो. ठरल्या प्रमाणे सतिशशेट गावडे उर्फ धनाजीपंत वाकडे यांना पहाटे ५ला फोन लाऊन जागवले* आणि शिवाय मागून ६:३० वाजता इमारतीखालून अजुन एक कॉल टाकून (त्यांची*) काकड आरती केली. काहिवेळातच महाराज सर्व आवरुन आले.आणि आंम्ही पिंपरीला जाऊन वल्लीना खेचर-भरती करवून निघालो. वाटेत झालेला पहिला मस्त चा आणि त्यावर (मी) लावलेल्या कडक बारनी गार हवेवर माझं cngखेचर सुसाट धडधडत सुटलं.. लवकरच गाडित वल्लीचा आगोबा झाला..आणि मग वायफळ आणि इतर* बडबडीला अगदी ऊत आला.( * च्या अर्थ आणि आशयप्राप्तीसाठी स्वतंत्र व्य.नि.धाडावा! :D ) ह्या सगळ्यात राजगुरुनगरला मिसळ स्पॉट्ला कधी आलो ते देखिल कळ्ळं नै! ही मिसळ..,ही बरी या क्याटॅग्रीत मोडणारी आहे! म्हणजे मिसळीच्या आद्य तत्वातला तिखटपणा तिच्यात बेतानी का होइ ना..? आहे! पण आमचा त्यो हवा त्यो करंट नै ओ...तिच्यात! :-/ पण असो.. करंट देणारी नसली तरी करंट काढुन घेणारीही नाहिये! ;) हेही नसे थोडके. https://lh5.googleusercontent.com/-kf7iKxVyhxI/VDtsT6KKI7I/AAAAAAAAGgs/om38JrFNF6k/s640/IMG_20141005_095350090%257E2.jpg मिसळ झाल्यावर छा..वगैरे होऊन मग आंम्ही सुंगाट निघालो..आणि पोहोचलो ते ढोकेश्वरला. लांबुनच तो डोंगर पाहून मी गाडीतच गुडघे मनातल्या मनात धरलेवते! आणि असंही मनात आलं की बहुतेक आगोबानी आपल्याला (आदल्या दिवशी - "कुठे ही उंच चढाई नैय्ये" असं सांगून) फशिवलं! :-/ पण जवळ जाऊन खेचर हवेला-सोडलं आणि वर पाहिलं तर अगदी तिन/पाच मजले..एव्हढीच चढाई होती. (पण तिनी सुद्धा उन्हात माझा घाम काढला! :-/ ) आणि अर्थातच वर गेल्यावर पहिलं पाण्याचं टाकं शोधुन मस्त फ्रेस्स्स्स्स्स्स्स्स झालो! हासहुस्स करत बसलो..तर लागलीच आगोबा त्या गंगा/यमुना क्यामेर्‍याच्या लेन्सनी डोळ्यात उभ्या आडव्या करायला गेलेला पण! मग लगेचच आंम्ही आत शिरलो. मी सवईप्रमाणे शंकराची पिंडी दिस्ताच गाभार्‍यात घुसलो. आणि पहिला अंदाज घेतला आवाजी परिणामाचा. पण एकंदर तिथली रचना आणि दगडाची जातकुळी पहाता फारसा काहि विंट्रेस वाटला नाही. मी फक्त टेस्ट राइड घ्यायची म्हणून शुद्धस्फटिक संकाशं त्रिनेत्रं पंचवक्त्रकं ही शंकरवर्णनस्तुती म्हणून पाहिली. शंकरस्तुती पण तेव्हढ्यानीही माहौल बदलला. बाहेर आलेली एक खेडवळ फ्यामिली आणी तिथला तो राखणदार माझ्याकडे मी ऑफड्युटी ड्रेसवर असतानाही,जन्मोजन्मीच्या परि-चीत नजरेनी पाहू लागले. आणि थोड्याच वेळात वल्ली, सप्तमातृकापट समजवायला लागल्यावर मी एक व्हिडिओ(जिल्बी) कडेनी तळायला जशी घेतली..तशी त्यांची खात्रीच पटली..की मी ..बामन/द्येवबाप्पा/भटजी इत्यादी-आहे म्हणून! कारण मी त्या शूटमधेही शेवटी सोय म्हणून मातृकांचा एक श्लोक-टाकलावता! सप्तमातृकापट-वल्लीच्या माहितीसह (आत्मूज् tv मधून नुस्ताच'भार! ;) ) (याचं चित्रण करताना मी सगळं कव्हर व्हायला मोबल्या आडवा धराला...आणि व्हिडू उभा आला..! :( तेव्हढं सांभाळून घ्या प्लीज. ) तो श्लोक ऐकून, म्हातारी आणि तो बरोबरचा माणूस अजुनच भावविभोर कि कै तरी म्हणतात तसे झाले. मग काय? एकदा मला आणि एकदा आगोबाला त्यांनी चेंडू टाकायला सुरवात केली. वल्ली (फक्त इथेच बिचारा बरं का! :D ) त्यांना अगदी शास्त्रशुद्ध माहिती देत होता. आणि मी तीच माहिती फक्त कथेत घालून त्यांना परत प्रसाद देऊन...वल्लीपासून - लांब करु पहात होतो. शेवटी मी वल्लीला एका बाजुच्या कडीकुलपात टाकलेल्या वीरगळ/मूर्त्यांच्या दिशेनी-सोडला..आणि त्या माणसाला त्या म्हातारीसह.." आहो आपल्या ह्या मातृका मंजे की नै..त्ये द्येवकात नै का पूजत..आणि चंडी होमाला पाण्याला नारळ सोडत सातीआसरेला..." असं करून अंगावर घेतलं =)) शेवट त्या म्हातारीचा भक्तिभाव इतका उचं-बळून आला की तिनी मला..मातृकांपाशी नेऊन "हां...सांग आता-ही कोन?" , ''सांग आता-ती कोन?" असं करत करत.. मी नाव सांगितलं की ओल्याकुंकवानी (मातृकेचा!) मळवट भरायला लागली.. हे चालू झालं. आणि मग मात्र मला वाइट वाटलं... :( मनात म्हटलं-"आज कुंकू लागलं,की इतकी वर्ष ओस पडलेल्या त्या मातृकांना उद्यापासून हळद-लागायला सुरवात होइल.आणि मग जेव्हढ्या टीकून आहेत,त्याही झिजून्/विटून खलास होतील! पण हे होईस्तोवर वल्ली फटाफट फोटू मारून परत मैदानात आला. मग वरच्या पट्टिकेच्या देवतांचा तपशिल,छताचा गिलावा,त्या आतला दिलेला नैसर्गिक रंग ,आयुधपुरुष इत्यादी Live ऐकायला मिळालं. आणि आता, "चला बाहेर.." असं एकमेकांना म्हणत बाहेर येऊन पहातो..तर तिथे मला एक अगदी परिचीत शिल्प निद्रीस्त असलेलं दिसलं! आणि फार जुनं ही नव्हे .. अगदी आपल्याच-काळातलं...

कोण बरं...हे!?

कोण बरं...हे!?

कोण बरं...हे!?
म्हणतो...तर तो निघाला चक्क आमचा...आपला....
हा
https://lh4.googleusercontent.com/-27QQFTAo03Y/VDtmbKYAZnI/AAAAAAAAGfc/GUBJTu2f-F4/s512/IMG-20141013-WA0006%257E2.jpg

धन्या......

=)) .. =)) .. =)) आंम्ही (कुठेही) लेणी/मंदीर सफरीला गेलो..की पहिल्या १५/२० मिनिटानंतर निघे पर्यंत एकदा तरी हे शिल्प वेगवेगळ्या स्व'रुपात पाहायला मिळतच! :D कारण आंम्ही जे काही पहातो.. ते "कशाला पाहायचं दरवेळी (सगळीकडे) तेच..तेच!? (दगडधोंडे??? )" ... असा या माणसाचा अत्यंत साधा आणि सरळ हिशेब असतो. त्यामुळे धन्या आंम्हाला नेहमीच भूत-काळात सोडून स्वतः वर्तमानावर असा बिनधास्त पहुडलेला असतो/दिसतो. :) तर एकदाचे वल्लीने या मानवास जागे करून बळनी आतनं-काढून आणले.आणि मग बाहेर परत टाक्याचं पाणि काढून आंम्ही फ्रेस्स झालो. त्याच लेण्याच्या डोक्यावर एक जी गाभारासदृश खोली खोदलेली आहे..आणि तिच्यात एक भूयार आहे.. हे ऐकून ते बघायला मात्र धन्या पहिला वरती गेला..मागून मी ही माझी १ जिना उंचीची गिर्यारोहणाची हौस भागवून घेतली https://lh6.googleusercontent.com/-9cJljyLG38Q/VDtqh92_yfI/AAAAAAAAGf0/SUUEJfiIkL8/s512/IMG-20141006-WA0003%257E2.jpg पण वरती फारसं काहिच नसल्यानी पाचच मिनिटं टैमपास करून आंम्ही खाली यायला निघालो..तर कातळ उन्हानी असं तापलवतं .. की मला उतरताना खाली उडी मारू? की परत वर जाऊ? असं झालं. मग तिथुन निघालो..ते मग मात्र थेट त्या खंडोबाला...आणि नंतर दर्याबाईला. मुद्दाम या दोनही देवस्थानांना भेटी देण्याइतके आम्ही तिघेही धार्मिक नाही. पण खंडोबा हे वल्ली म्हणतात,त्याप्रमाणे कुलदैवत वगैरे असलं..तरी त्यात - घरच्यांना फोटू दाखवून..."मी जाऊन आलो बरं का देवीला!" असं दाखवून मातोश्रींचा - दिपावलीपूर्व-गृह-श्रम-विभागात सणावाराची घरात कामं न करता,भटकायला गेलेल्याचा राग कमी करण्याचा वाटा होता. :D (शिवाय,आगोबानी जाताना वाटेत मंचरला खव्याच्या भट्टीवर खव्यासह एव्हढं पनीरंही पार्सल का घेतलं? ते अता कळलं! :D ) तर खंडोबा झाला..आणि आमची गाडी निघाली दर्याबाईला... हे दर्याबाई हे नाव मी आता घेतोय. पण मूळ गंम्मत वेगळीच आहे. वल्लीनी फक्त वडगाव दर्याचे लवण स्तंभ पाहू म्हणून सांगितलं..आणि मी वाटेत कान्हुरपठार अशी अक्षर पाहिली आणि एकदम २०/२२ वर्ष मागे गेलो.(मी माझ्या बाबांबरोबर या देवीला शेवटचा आलेलो ते सातवीत असताना!) माझे खापरपणजोबा हे रायगडातल्या श्रीवर्धन या गावाहून पेशव्यांनी घाटावर आणून वसविलेल्या लोकांपैकी एक... तेंव्हा ते या भागात आले,तिथ पासून ते अगदी माझ्या आजोबांपर्यंत आणि वडिलांच्या जन्मापर्यंत ह्याच भागात आमचे समस्त दिवेकर वसत गेलेले. त्यामुळे आमची मूळकुलदेवी जरी कोल्हापुरची अंबाबाई असली,तरी ही पण इतक्या वर्षांच्या सहवासानी झालेली मानसंकुलंदेवीच! मग जसे आंम्ही मंदिराच्या जवळ जवळ जायला लागलो, https://lh5.googleusercontent.com/-VgbKnsSv_uw/VDtrLjv_2eI/AAAAAAAAGgM/y4o2AlF-W0Y/s640/IMG_20141005_151806364%257E2.jpg तसे मला एकदम मी लहानपणीची सगळी फिल्म दिसायला लागली. तो निसर्गरम्य परिसर (पायर्‍या/बांधकाम नविन असलं तरी), ती माकडं..आणि त्यांच्या दिव्य लीला! :D https://lh6.googleusercontent.com/-JE1oScRRjb4/VDtrBEhWxMI/AAAAAAAAGgE/2xiWs_Q90FU/s640/IMG_20141005_151856439%257E2.jpg त्यांचा (चांगलाच असलेला ;) ) माणसाळलेपणा..अगदी आपल्या हातातून वस्तू घेऊन(किंवा दिल्या न दिल्यासारखं कुणी केलच तर...हिसकावूनही! =)) .. ) त्या अगदी आपल्यासारखच करून खाण्याचे प्रकार. https://lh5.googleusercontent.com/-uDe3wVxUIO8/VDtq0SswA1I/AAAAAAAAGf8/cfLAdg4tMW8/s640/IMG_20141005_153213652_HDR%257E2.jpg लहानपणीच्या माझ्या २ ट्रिपांच्या अठवणींप्रमाणे तेंव्हा कांदे आणि फुटाणे हे खास त्यांना तिथे द्यायचे नैवेद्य होते. पण त्यात एकदा एका काळ्या हुप्प्यानी मी दिलेले फुटाणे खाल्लेवते,आणि त्याला अवडत नसताना एक माणूस..सारखा कांदा द्यायला जात होता,त्याच्या खप्पकन कानाखाली मारलेली पण अठवली!!! अर्थात हे ही आपल्या मनुष्य व्यवहाराला जवळच असच होतं. पण या पलिकडे इथली माकडं तेंव्हाही आणि अगदी आजही हिंसक वगैरे कधीच वाटली नाहीत. उलट पक्षी ती अत्यंत खट्याळ आणि त्यांच्या सर्व लीला आपल्याला तिथे दाखवतात... कसं म्हणताय??? मग पहाच ह्या व्हिडिओत! सदर चित्रिकरण करताना मला जाम मंजे जाम हसू येत होतं...शेवटी आगोबानी एक सूचक दगड मारून :-/ ह्या चित्रिकरणाला थंबिवले... :-/ आणि आंम्ही तिथून त्याच धम्माल मूडमधे... एका सुंदर ट्रीपची सांगता करत करत परतीच्या वाटेनी निघालो! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... देवीचा फोटू र्‍हायला.......! जाना देव! हा घ्या आता. https://lh4.googleusercontent.com/-38Y-rulhzSw/VDtraALI7VI/AAAAAAAAGgU/Z5T6suMN7T0/s640/IMG_20141005_152334062%257E2.jpg

स्पंदना Tue, 10/14/2014 - 05:34
वल्ली म्हणजे वल्ली!! पण जसे चुंबकाचे विरोधी ध्रुव एकत्र यावेत तसे हे आत्मुस, अन वल्ली अन त्या चुंबकाचा मधला समतोल म्हणजे वाकडे साहेब.

In reply to by स्पंदना

एस Tue, 10/14/2014 - 12:55
म्हणून त्यांचे फोटो असे सतत आडवे असतात का? ;-) बाकी वल्लीशेठ, तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे. धन्यवाद हो! आत्मोजीराव, भन्नाट उपवृत्तांत.

बोका-ए-आझम Sat, 10/18/2014 - 00:32
अप्रतिम! Stalactite आणि Stalagmite ह्या संज्ञांचा अर्थ एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. ही नावं अशी पडण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का?

चौथा कोनाडा Sat, 10/18/2014 - 23:03
अतिशय सुंदर वृतांत ! मजा आली वाचून ! वल्ली म्हणजे काय, या बाबतीत मास्टर माणूस ! अत्रुप्त आत्माचा उप-वृतांत ही धमाल आहे. आत्ता पर्यंत फक्त निघोज रांजण खळगे व दावडीचा खंडोबा पाहिलाय. आता इकडे पण सहल काढली पाहिजे.

गणेशा Mon, 11/03/2014 - 13:29
अप्रतिम .. आणि फोटॉ हि दिसले .. कारण आता आमच्याकडे उशिरा का होईना इंटरनेट आले आहे :)

टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 16:12
ज्या अपेक्षेने हा लेख वाचायला आलो ती (अर्थातच) पुर्ण झाली. आत्मुबुवांचा उपवृत्तांतही झकास! वरती एस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे प्रचेतसजी “तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे.” धन्यवाद.

In reply to by Bhakti

प्रचेतस Tue, 08/31/2021 - 20:22
असं विशेष असं काही नाही त्यात, प्राचीन वाङमयाची, इतिहासाची आवड पहिल्यापासून होतीच, पुस्तकेही भरपूर वाचून झाली होती, फिरणंही होत होतंच त्यामुळे मूर्ती, शिल्पपट हळूहळू ओळखू यायला लागले आणि त्यामुळे आवड वाढत गेली. ही बीजं कशी रुजली ह्याबद्दल पुढील दोन लेखांमध्ये संक्षिप्तपणे लिहिलं होतं. वीरगळांच्या शोधात दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 08/31/2021 - 22:11
_/\_ तुमची लेखनशैली अतिशय सरल आहे.त्यामुळे शिल्प सुद्धा तुमच्या द्वारे बोलतात असे वाटते. अवांतर-माझ्या नवर्‍याला मी हा लेख दाखवला तर तोही वीरगळ बद्दल सांगू लागला, या निमित्ताने आमच्या ह्यांची अनोखळी बाजू समजली :):)

घरबसल्या भटकंती झाली( दिड वर्ष घरात बसायचं दु:ख काय सांगु?) लगेच प्र.के घाणेकरांचे "सहली एक दिवसाच्या परीसरात पुण्याच्या" काढुन वाचायला घेतले. तेव्ह्ढेच समाधान.

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख. धन्स...! शेवटी धन्याचे हालच केले म्हणायचे. आज रविवारची भटकंती केली असती तर मी नक्की आलो असतो नगर तर मला जवळच. -दिलीप बिरुटे

मस्त, आवडला वृत्तांत. दिपमाळेलाच ट्युबलाईट चे फिटींग केलेले पाहुन मजा वाटली. त्या लवणस्तंभांजवळ डबे कशासाठी ठेवले आहेत? पैजारबुवा

कंजूस Sun, 10/12/2014 - 17:56
आता लेण्याच्या कालखंडाविषयी :भरलेला कलश, सेविकेचा चेहरा, गंगा यमुनाच्या शरीराची ठेवण /बांधा इत्यादी लेण्या दुसऱ्या शतकापासून आहेत हे स्पष्ट होते. नंतर सप्तमातृका आणि विरगळ आठव्या अथवा दहाव्या शतकांत खोदले असावेत. खंडोबा आणि शिललिंग तीनशे वर्षाँपेक्षा जुनी वाटत नाहीत.कुलदैवताचा आदर राखून विचारतो वल्ली तुमचे मत काय?

In reply to by कंजूस

प्रचेतस Mon, 10/13/2014 - 08:57
आपले सगळे अंदाज चुकीचे आहेत. लेण्यांचा कालखंड ५ व्या / ६ व्या शतकाचा. राष्ट्रकूट राजवटीचा. सप्तमातृकापटसुद्धा तत्कालीनच. दुसर्‍या शतकातल्या ब्राह्मणी लेण्या आढळतच नाहीत. वीरगळ हे खोदले गेलेले नसून ते सुट्ट्या दगडांवर कोरले गेलेले आहेत. माझ्या अंदाजानुसार ते यादवकाळातले आहेत. साधारण ११ ते १३ वे शतक. खंडोबार मात्र १५ व्या शतकातला आहे. शके १४९१ असा कालोल्लेख असलेला स्पष्ट शिलालेखच मंदिरांत आहे.

चौकटराजा Sun, 10/12/2014 - 19:07
मस्त लेख आहे. यातील काही जागांचे दर्शन प्र के घाणेकर यांच्या बरोबर घेण्याचा यत्न केला होता. पण असा योग जुळून आला नाही. हे लवण स्तंभ व निघोज बहुदा २०१५ मधे होणार !

दिपक.कुवेत Sun, 10/12/2014 - 19:10
घारापुरी लेण्या समाजावुन सांगत होते तेव्हा सुद्धा धन्या एका जागी शांत बसुन होता असं अधुंकसं आठवतयं...

विलासराव Sun, 10/12/2014 - 19:32
गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू याबद्दल आजच ऐकले पहील्यांदा. पण बाकी ढोकोबाच्या यात्रेला शाळेत असताना एकदा गेलो होतो. निघोजचे कुंड, वडगाव दर्याबाई आणी कोरठणचे खंडोबा हे तर बर्याचदा पाहिलेले आहेत. माझे गाव बुगेवाडी आहे ते कान्हुरपठारपासुन पारनेरकडे ६ किमी आहे. तुम्ही आमच्या जन्मभुमीत मुशाफिरी करुन आलात. तसेच पारनेरवरुन शिरुरमार्गे आला असतात तर राळेगण सिद्धीही झाले असते जाता-जाता. आनी मला फोन केला असतात तर शिरुरला आईकडे नाष्टापाणीही झाले असते आपल्या घरी.

In reply to by विलासराव

प्रचेतस Mon, 10/13/2014 - 08:59
तुमचे गाव इकडेच आहे हे माहिती होतेच. आमचेही मूळ गाब बोरी. तिकडच्याच परिसरातले. अर्थात आमचे आजोबाही तिकडे कधी गेले नाहीत. ४/५ पिढ्यांपूर्वीच मूळ गाव सुटले.

कपिलमुनी Sun, 10/12/2014 - 21:15
अजून फोटो हवे होते . वडगाव दर्याला अजून माकडांचा त्रास आहे का ? ( वानरसेनेशी युद्ध झालेला जखमी योद्धा ;) )

आयुर्हित Mon, 10/13/2014 - 09:06
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार. लवणस्तंभ निर्मिती होणाऱ्या जागेवर मंदिर तसेच लेण्यांभोवतीचा तट बांधून ते कसे पिढ्यान पिढ्या जपता येईल याचाच विचार दिसतो. ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले ही दंतकथा आहे? अमृतानुभव, भावार्थदीपिका किंवा चांगदेव पासष्टी यात या घटनेचा उल्लेख आला आहे काय? जाणकार काय म्हणतात?

पैसा Mon, 10/13/2014 - 10:36
नेहमीचा प्रतिसाद दिला आहे असे समजावे. बाकी ते आत्मूबुवांचे खेचर?? बुवा, वाचताय ना? एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?

In reply to by पैसा

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 11:39
बुवांकडे दोन वाहने आहेत. एक अखिल मिपा प्रसिद्ध उडनमांडी आक्टीवाहन आणि दुसरे दाबाखाली असलेला नैसर्गिक वारा खाऊन पळणारे चार पायांचे खेचर.

In reply to by पैसा

@ एक हत्ती खेचरावर घालून कसा नेलात?>>> :D मी फार निराळ्या अर्थानी माज्या चतुष्पदीला खेचर म्हन्तो. :-/ आणि नुस्तं नै... CNG खेचर! पण आगोबानी ते विचित्र पद्धतीनी लिव्लं! :-/ वस्तुतः आगोबा जेंव्वा तेच्या पल्सरवर बसतो,तेंव्वा तेचच चित्र खेचरावर बसलेल्या हत्ती वानी दिस्तं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif ह्ये बगा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hysterically-smiley-emoticon.gif https://lh4.googleusercontent.com/-qEkB_S9HSKo/VDtnhtoyQ_I/AAAAAAAAGfo/XNCF85-qRSA/w326-h580-no/IMG_20141012_175623231%7E2.jpg ======================================== काय काल मोका गावलावता नै!? http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif कॉलिंग सतिश गावडे(उर्फ प्राचीन धन्या!) ;)

In reply to by पैसा

@ पुण्यातले रस्ते एवढे वैट्ट कशानी झाले?>>> अवो ओ... तो पुण्यातल्या मुळ रस्ता नाही.. आमच्या विठ्ठलवाडीच्या मागचा नियोजित नदीरस्त्याचा पब्लिकनी वापरायला सुरु केलेला भाग आहे.

स्पा Mon, 10/13/2014 - 11:21
खुसखुशीत , नवीन माहितीने आणि उत्तम फोतोंनी खचाखच भरलेला वृतांत अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?

In reply to by स्पा

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 16:18
अवांतर : ते धन्या काहून वैतागले ?
प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला भटकंतीची आवड असली तरीही हा प्रत्यक्ष लेणीदर्शनाचा कार्यक्रम माझ्यासाठी रटाळवाणा असतो. तीच शिल्पं, त्याच सप्तमातृका, तेच यक्ष आणि तोच कुबेर. कधी सातवाहनकालिन, कधी राष्ट्रकुटकालिन तर कधी यादवकालिन. अर्थात असं असलं तरी मला मिपाकरांबरोबरचा प्रवास आवडतो. मनसोक्त गप्पा मारता येतात. नविन गावे, तिथले लोक, त्यांचे राहणीमान, तिथला निसर्ग यांचे निरिक्षण करता येते. कधी बिरुटे सर तर कधी इस्पिक एक्का तर कधी पेठकर काका अशा मिपावरच्या दिग्गजांचा सहवास लाभतो. एव्हढं सगळं मिळत असल्यामुळे तो रटाळवाणा लेणी पाहण्याचा कार्यक्रम मी चालवून घेतो. ;)

In reply to by सतिश गावडे

स्पंदना Tue, 10/14/2014 - 08:50
हे बघा! हेच्च मी वल्लीला समजावुन सांगायचा प्रयत्न करत होते परवा. की हे वल्ली, जेंव्हा तूझी नजर एखाद्या कोरलेल्या दगडावर पडते; तेंव्हा तू त्यात शिल्प, त्या शिल्पाचा काळ, प्रकार, मुद्रा, कोरीवता, वाहन, नाव देव देवता वा असूर हे सारे जाणतोस, पण आम्ही तेच शिल्प एका दगडावरच डीझ्झाइन म्हणुन पहातो. हा फरक आहे प्रत्येकाच्या दृष्टीतला, अन अभ्यासाचा. पण नाही. ते म्हणतात तस नसतच.

सतिश गावडे Mon, 10/13/2014 - 16:10
कळायला लागल्यापासून पैठणच्या ब्रम्हवृंदासमोर ज्ञानदेवांच्या आज्ञेने वेद बोलणारा* रेडा मनात घर करुन राहीला होता. या भटकंतीच्या निमित्ताने त्या रेडयाची समाधी पाहता आली. reda * दंतकथेनुसार.

मदनबाण Mon, 10/13/2014 - 16:16
वल्लीचा लेख म्हणजे माहिती आणि सुरेख फोटोंची लयलुट ! :) वेळ मिळताच शांतपणे वाचीन म्हणतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण

अगदी दिड वर्ष लांबलेली ही सफर पर्वा अचानक झाली.आणि अचानक जमलेल्या पोह्यांसारखीच मजा देऊन गेली. आणि दर्याबाई'ची जोड पोह्यांना पापड(पोह्याचेच बरं का! ;) ) लोणच्याची जोड मिळावी तशी त्यात-मिळून आली. मी ही सिझन संपून फ्रेश व्हायच्या मूडनीच निघालो होतो. ठरल्या प्रमाणे सतिशशेट गावडे उर्फ धनाजीपंत वाकडे यांना पहाटे ५ला फोन लाऊन जागवले* आणि शिवाय मागून ६:३० वाजता इमारतीखालून अजुन एक कॉल टाकून (त्यांची*) काकड आरती केली. काहिवेळातच महाराज सर्व आवरुन आले.आणि आंम्ही पिंपरीला जाऊन वल्लीना खेचर-भरती करवून निघालो. वाटेत झालेला पहिला मस्त चा आणि त्यावर (मी) लावलेल्या कडक बारनी गार हवेवर माझं cngखेचर सुसाट धडधडत सुटलं.. लवकरच गाडित वल्लीचा आगोबा झाला..आणि मग वायफळ आणि इतर* बडबडीला अगदी ऊत आला.( * च्या अर्थ आणि आशयप्राप्तीसाठी स्वतंत्र व्य.नि.धाडावा! :D ) ह्या सगळ्यात राजगुरुनगरला मिसळ स्पॉट्ला कधी आलो ते देखिल कळ्ळं नै! ही मिसळ..,ही बरी या क्याटॅग्रीत मोडणारी आहे! म्हणजे मिसळीच्या आद्य तत्वातला तिखटपणा तिच्यात बेतानी का होइ ना..? आहे! पण आमचा त्यो हवा त्यो करंट नै ओ...तिच्यात! :-/ पण असो.. करंट देणारी नसली तरी करंट काढुन घेणारीही नाहिये! ;) हेही नसे थोडके. https://lh5.googleusercontent.com/-kf7iKxVyhxI/VDtsT6KKI7I/AAAAAAAAGgs/om38JrFNF6k/s640/IMG_20141005_095350090%257E2.jpg मिसळ झाल्यावर छा..वगैरे होऊन मग आंम्ही सुंगाट निघालो..आणि पोहोचलो ते ढोकेश्वरला. लांबुनच तो डोंगर पाहून मी गाडीतच गुडघे मनातल्या मनात धरलेवते! आणि असंही मनात आलं की बहुतेक आगोबानी आपल्याला (आदल्या दिवशी - "कुठे ही उंच चढाई नैय्ये" असं सांगून) फशिवलं! :-/ पण जवळ जाऊन खेचर हवेला-सोडलं आणि वर पाहिलं तर अगदी तिन/पाच मजले..एव्हढीच चढाई होती. (पण तिनी सुद्धा उन्हात माझा घाम काढला! :-/ ) आणि अर्थातच वर गेल्यावर पहिलं पाण्याचं टाकं शोधुन मस्त फ्रेस्स्स्स्स्स्स्स्स झालो! हासहुस्स करत बसलो..तर लागलीच आगोबा त्या गंगा/यमुना क्यामेर्‍याच्या लेन्सनी डोळ्यात उभ्या आडव्या करायला गेलेला पण! मग लगेचच आंम्ही आत शिरलो. मी सवईप्रमाणे शंकराची पिंडी दिस्ताच गाभार्‍यात घुसलो. आणि पहिला अंदाज घेतला आवाजी परिणामाचा. पण एकंदर तिथली रचना आणि दगडाची जातकुळी पहाता फारसा काहि विंट्रेस वाटला नाही. मी फक्त टेस्ट राइड घ्यायची म्हणून शुद्धस्फटिक संकाशं त्रिनेत्रं पंचवक्त्रकं ही शंकरवर्णनस्तुती म्हणून पाहिली. शंकरस्तुती पण तेव्हढ्यानीही माहौल बदलला. बाहेर आलेली एक खेडवळ फ्यामिली आणी तिथला तो राखणदार माझ्याकडे मी ऑफड्युटी ड्रेसवर असतानाही,जन्मोजन्मीच्या परि-चीत नजरेनी पाहू लागले. आणि थोड्याच वेळात वल्ली, सप्तमातृकापट समजवायला लागल्यावर मी एक व्हिडिओ(जिल्बी) कडेनी तळायला जशी घेतली..तशी त्यांची खात्रीच पटली..की मी ..बामन/द्येवबाप्पा/भटजी इत्यादी-आहे म्हणून! कारण मी त्या शूटमधेही शेवटी सोय म्हणून मातृकांचा एक श्लोक-टाकलावता! सप्तमातृकापट-वल्लीच्या माहितीसह (आत्मूज् tv मधून नुस्ताच'भार! ;) ) (याचं चित्रण करताना मी सगळं कव्हर व्हायला मोबल्या आडवा धराला...आणि व्हिडू उभा आला..! :( तेव्हढं सांभाळून घ्या प्लीज. ) तो श्लोक ऐकून, म्हातारी आणि तो बरोबरचा माणूस अजुनच भावविभोर कि कै तरी म्हणतात तसे झाले. मग काय? एकदा मला आणि एकदा आगोबाला त्यांनी चेंडू टाकायला सुरवात केली. वल्ली (फक्त इथेच बिचारा बरं का! :D ) त्यांना अगदी शास्त्रशुद्ध माहिती देत होता. आणि मी तीच माहिती फक्त कथेत घालून त्यांना परत प्रसाद देऊन...वल्लीपासून - लांब करु पहात होतो. शेवटी मी वल्लीला एका बाजुच्या कडीकुलपात टाकलेल्या वीरगळ/मूर्त्यांच्या दिशेनी-सोडला..आणि त्या माणसाला त्या म्हातारीसह.." आहो आपल्या ह्या मातृका मंजे की नै..त्ये द्येवकात नै का पूजत..आणि चंडी होमाला पाण्याला नारळ सोडत सातीआसरेला..." असं करून अंगावर घेतलं =)) शेवट त्या म्हातारीचा भक्तिभाव इतका उचं-बळून आला की तिनी मला..मातृकांपाशी नेऊन "हां...सांग आता-ही कोन?" , ''सांग आता-ती कोन?" असं करत करत.. मी नाव सांगितलं की ओल्याकुंकवानी (मातृकेचा!) मळवट भरायला लागली.. हे चालू झालं. आणि मग मात्र मला वाइट वाटलं... :( मनात म्हटलं-"आज कुंकू लागलं,की इतकी वर्ष ओस पडलेल्या त्या मातृकांना उद्यापासून हळद-लागायला सुरवात होइल.आणि मग जेव्हढ्या टीकून आहेत,त्याही झिजून्/विटून खलास होतील! पण हे होईस्तोवर वल्ली फटाफट फोटू मारून परत मैदानात आला. मग वरच्या पट्टिकेच्या देवतांचा तपशिल,छताचा गिलावा,त्या आतला दिलेला नैसर्गिक रंग ,आयुधपुरुष इत्यादी Live ऐकायला मिळालं. आणि आता, "चला बाहेर.." असं एकमेकांना म्हणत बाहेर येऊन पहातो..तर तिथे मला एक अगदी परिचीत शिल्प निद्रीस्त असलेलं दिसलं! आणि फार जुनं ही नव्हे .. अगदी आपल्याच-काळातलं...

कोण बरं...हे!?

कोण बरं...हे!?

कोण बरं...हे!?
म्हणतो...तर तो निघाला चक्क आमचा...आपला....
हा
https://lh4.googleusercontent.com/-27QQFTAo03Y/VDtmbKYAZnI/AAAAAAAAGfc/GUBJTu2f-F4/s512/IMG-20141013-WA0006%257E2.jpg

धन्या......

=)) .. =)) .. =)) आंम्ही (कुठेही) लेणी/मंदीर सफरीला गेलो..की पहिल्या १५/२० मिनिटानंतर निघे पर्यंत एकदा तरी हे शिल्प वेगवेगळ्या स्व'रुपात पाहायला मिळतच! :D कारण आंम्ही जे काही पहातो.. ते "कशाला पाहायचं दरवेळी (सगळीकडे) तेच..तेच!? (दगडधोंडे??? )" ... असा या माणसाचा अत्यंत साधा आणि सरळ हिशेब असतो. त्यामुळे धन्या आंम्हाला नेहमीच भूत-काळात सोडून स्वतः वर्तमानावर असा बिनधास्त पहुडलेला असतो/दिसतो. :) तर एकदाचे वल्लीने या मानवास जागे करून बळनी आतनं-काढून आणले.आणि मग बाहेर परत टाक्याचं पाणि काढून आंम्ही फ्रेस्स झालो. त्याच लेण्याच्या डोक्यावर एक जी गाभारासदृश खोली खोदलेली आहे..आणि तिच्यात एक भूयार आहे.. हे ऐकून ते बघायला मात्र धन्या पहिला वरती गेला..मागून मी ही माझी १ जिना उंचीची गिर्यारोहणाची हौस भागवून घेतली https://lh6.googleusercontent.com/-9cJljyLG38Q/VDtqh92_yfI/AAAAAAAAGf0/SUUEJfiIkL8/s512/IMG-20141006-WA0003%257E2.jpg पण वरती फारसं काहिच नसल्यानी पाचच मिनिटं टैमपास करून आंम्ही खाली यायला निघालो..तर कातळ उन्हानी असं तापलवतं .. की मला उतरताना खाली उडी मारू? की परत वर जाऊ? असं झालं. मग तिथुन निघालो..ते मग मात्र थेट त्या खंडोबाला...आणि नंतर दर्याबाईला. मुद्दाम या दोनही देवस्थानांना भेटी देण्याइतके आम्ही तिघेही धार्मिक नाही. पण खंडोबा हे वल्ली म्हणतात,त्याप्रमाणे कुलदैवत वगैरे असलं..तरी त्यात - घरच्यांना फोटू दाखवून..."मी जाऊन आलो बरं का देवीला!" असं दाखवून मातोश्रींचा - दिपावलीपूर्व-गृह-श्रम-विभागात सणावाराची घरात कामं न करता,भटकायला गेलेल्याचा राग कमी करण्याचा वाटा होता. :D (शिवाय,आगोबानी जाताना वाटेत मंचरला खव्याच्या भट्टीवर खव्यासह एव्हढं पनीरंही पार्सल का घेतलं? ते अता कळलं! :D ) तर खंडोबा झाला..आणि आमची गाडी निघाली दर्याबाईला... हे दर्याबाई हे नाव मी आता घेतोय. पण मूळ गंम्मत वेगळीच आहे. वल्लीनी फक्त वडगाव दर्याचे लवण स्तंभ पाहू म्हणून सांगितलं..आणि मी वाटेत कान्हुरपठार अशी अक्षर पाहिली आणि एकदम २०/२२ वर्ष मागे गेलो.(मी माझ्या बाबांबरोबर या देवीला शेवटचा आलेलो ते सातवीत असताना!) माझे खापरपणजोबा हे रायगडातल्या श्रीवर्धन या गावाहून पेशव्यांनी घाटावर आणून वसविलेल्या लोकांपैकी एक... तेंव्हा ते या भागात आले,तिथ पासून ते अगदी माझ्या आजोबांपर्यंत आणि वडिलांच्या जन्मापर्यंत ह्याच भागात आमचे समस्त दिवेकर वसत गेलेले. त्यामुळे आमची मूळकुलदेवी जरी कोल्हापुरची अंबाबाई असली,तरी ही पण इतक्या वर्षांच्या सहवासानी झालेली मानसंकुलंदेवीच! मग जसे आंम्ही मंदिराच्या जवळ जवळ जायला लागलो, https://lh5.googleusercontent.com/-VgbKnsSv_uw/VDtrLjv_2eI/AAAAAAAAGgM/y4o2AlF-W0Y/s640/IMG_20141005_151806364%257E2.jpg तसे मला एकदम मी लहानपणीची सगळी फिल्म दिसायला लागली. तो निसर्गरम्य परिसर (पायर्‍या/बांधकाम नविन असलं तरी), ती माकडं..आणि त्यांच्या दिव्य लीला! :D https://lh6.googleusercontent.com/-JE1oScRRjb4/VDtrBEhWxMI/AAAAAAAAGgE/2xiWs_Q90FU/s640/IMG_20141005_151856439%257E2.jpg त्यांचा (चांगलाच असलेला ;) ) माणसाळलेपणा..अगदी आपल्या हातातून वस्तू घेऊन(किंवा दिल्या न दिल्यासारखं कुणी केलच तर...हिसकावूनही! =)) .. ) त्या अगदी आपल्यासारखच करून खाण्याचे प्रकार. https://lh5.googleusercontent.com/-uDe3wVxUIO8/VDtq0SswA1I/AAAAAAAAGf8/cfLAdg4tMW8/s640/IMG_20141005_153213652_HDR%257E2.jpg लहानपणीच्या माझ्या २ ट्रिपांच्या अठवणींप्रमाणे तेंव्हा कांदे आणि फुटाणे हे खास त्यांना तिथे द्यायचे नैवेद्य होते. पण त्यात एकदा एका काळ्या हुप्प्यानी मी दिलेले फुटाणे खाल्लेवते,आणि त्याला अवडत नसताना एक माणूस..सारखा कांदा द्यायला जात होता,त्याच्या खप्पकन कानाखाली मारलेली पण अठवली!!! अर्थात हे ही आपल्या मनुष्य व्यवहाराला जवळच असच होतं. पण या पलिकडे इथली माकडं तेंव्हाही आणि अगदी आजही हिंसक वगैरे कधीच वाटली नाहीत. उलट पक्षी ती अत्यंत खट्याळ आणि त्यांच्या सर्व लीला आपल्याला तिथे दाखवतात... कसं म्हणताय??? मग पहाच ह्या व्हिडिओत! सदर चित्रिकरण करताना मला जाम मंजे जाम हसू येत होतं...शेवटी आगोबानी एक सूचक दगड मारून :-/ ह्या चित्रिकरणाला थंबिवले... :-/ आणि आंम्ही तिथून त्याच धम्माल मूडमधे... एका सुंदर ट्रीपची सांगता करत करत परतीच्या वाटेनी निघालो! :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र......... देवीचा फोटू र्‍हायला.......! जाना देव! हा घ्या आता. https://lh4.googleusercontent.com/-38Y-rulhzSw/VDtraALI7VI/AAAAAAAAGgU/Z5T6suMN7T0/s640/IMG_20141005_152334062%257E2.jpg

स्पंदना Tue, 10/14/2014 - 05:34
वल्ली म्हणजे वल्ली!! पण जसे चुंबकाचे विरोधी ध्रुव एकत्र यावेत तसे हे आत्मुस, अन वल्ली अन त्या चुंबकाचा मधला समतोल म्हणजे वाकडे साहेब.

In reply to by स्पंदना

एस Tue, 10/14/2014 - 12:55
म्हणून त्यांचे फोटो असे सतत आडवे असतात का? ;-) बाकी वल्लीशेठ, तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे. धन्यवाद हो! आत्मोजीराव, भन्नाट उपवृत्तांत.

बोका-ए-आझम Sat, 10/18/2014 - 00:32
अप्रतिम! Stalactite आणि Stalagmite ह्या संज्ञांचा अर्थ एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितला. ही नावं अशी पडण्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का?

चौथा कोनाडा Sat, 10/18/2014 - 23:03
अतिशय सुंदर वृतांत ! मजा आली वाचून ! वल्ली म्हणजे काय, या बाबतीत मास्टर माणूस ! अत्रुप्त आत्माचा उप-वृतांत ही धमाल आहे. आत्ता पर्यंत फक्त निघोज रांजण खळगे व दावडीचा खंडोबा पाहिलाय. आता इकडे पण सहल काढली पाहिजे.

गणेशा Mon, 11/03/2014 - 13:29
अप्रतिम .. आणि फोटॉ हि दिसले .. कारण आता आमच्याकडे उशिरा का होईना इंटरनेट आले आहे :)

टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 16:12
ज्या अपेक्षेने हा लेख वाचायला आलो ती (अर्थातच) पुर्ण झाली. आत्मुबुवांचा उपवृत्तांतही झकास! वरती एस ह्यांनी म्हंटल्या प्रमाणे प्रचेतसजी “तुमच्यामुळे आम्हांला जराजरा लेणी आणि मूर्त्या कशा पहाव्यात हे समजू लागले आहे.” धन्यवाद.

In reply to by Bhakti

प्रचेतस Tue, 08/31/2021 - 20:22
असं विशेष असं काही नाही त्यात, प्राचीन वाङमयाची, इतिहासाची आवड पहिल्यापासून होतीच, पुस्तकेही भरपूर वाचून झाली होती, फिरणंही होत होतंच त्यामुळे मूर्ती, शिल्पपट हळूहळू ओळखू यायला लागले आणि त्यामुळे आवड वाढत गेली. ही बीजं कशी रुजली ह्याबद्दल पुढील दोन लेखांमध्ये संक्षिप्तपणे लिहिलं होतं. वीरगळांच्या शोधात दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 08/31/2021 - 22:11
_/\_ तुमची लेखनशैली अतिशय सरल आहे.त्यामुळे शिल्प सुद्धा तुमच्या द्वारे बोलतात असे वाटते. अवांतर-माझ्या नवर्‍याला मी हा लेख दाखवला तर तोही वीरगळ बद्दल सांगू लागला, या निमित्ताने आमच्या ह्यांची अनोखळी बाजू समजली :):)

घरबसल्या भटकंती झाली( दिड वर्ष घरात बसायचं दु:ख काय सांगु?) लगेच प्र.के घाणेकरांचे "सहली एक दिवसाच्या परीसरात पुण्याच्या" काढुन वाचायला घेतले. तेव्ह्ढेच समाधान.
कान्हूरपठार-नगर, पुणे जिल्ह्यांमधे पसरलेला एक ओसाड, रखरखीत, बोडका प्रदेश, फारशा खोल नसलेल्या पण तरीही भरपूर दर्‍याखोर्‍यांनी व्यापलेला पठारी भाग. इथल्या विशिष्ट भूरचनेमुळे त्याहीपेक्षा निसर्गाच्या किमयेने इथे भूरूपांच्या चित्रविचित्र संरचना तयार झाल्या आहेत जशी निघोजची रांजणकुंडे, गुळूंचवाडीचा नैसर्गिक शिलासेतू, वडगाव दर्याचे लवणस्तंभ. ह्या नैसर्गिक भूरूपांबरोबरच विविध देवस्थांनांनीसुद्धा हा प्रदेश समृद्ध आहे जसे निमगावचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, कवठ्याची यमाई. पश्चिम महाराष्ट्रातील बर्‍याच जणांची कुलदैवते ही याच प्रदेशातील आहेत.

'बॅंग बँग' अर्थात् 'संगीत डोक्याला शॉट'

घाटावरचे भट ·

काल आम्ही मराठी चित्रपट बघायला गेलो होतो. मकरंद अनासपुरे आणि सयाजीचा...मुजरावाला. पण तो शो अगोदरच होता. मग एक्कीस तोफो की सलामी आणि ब्यंग ब्यंग हे पर्याय होते. ब्यंग ब्यंग हा पर्याय निवडला आणि चित्रपट पाहतांना मला सारखं आतल्या आत हसायला येत होतं. माझ्या निवडीबद्दल. असो. चित्रपटाची सुरुवात चांगली स्टायलीश झाली होती. बाकी चित्रपटातील गाणी सतत एफएमवर कानावरुन जातात म्हणुन बरी वाटतात म्हणजे अच्छा ते या चित्रपटातलं गाणं होतं तर... असं. बाकी, चित्रपटात एकच गोष्ट मला बरी वाटली त्या आपल्या मताशी मी सहमत आहे ते म्हणजे ''लोकेशन आणी छायाचित्रण'' बरी वाटतात अशी दृश्य. बाकी मारधाड, तो गोळ्यांचा वर्षाव, ती आजी, समुद्रातल्या त्या उड्या. अगं माय गं... बाकी ऋतिक आणि कतरीनाची जोडी एकतर माझ्या मनाला अजिबात सुट होत नव्हती. कटरीना कशी गच्च बिच्च वाटते आणि ऋतिक पोरगं सोरगं. बाकी कटरीनानं एक दृश्य छान दिलंय. (कोणतं ते विचारु नका) तेवढंच बरं वाटलं. चित्रपटात शेवटची मारधाड सुरु झाली आणि मी थेटर सोडले अक्कल खाते एकशे नव्वद. धन्यवाद. अवांतर : चित्रपट पाहतांना नेमका धन्याशेटचा वाट्सपवर मेसेज आला सालं माझं तेव्हा नेट गलपटलं नै तर धन्यासेठशी गप्पा मारणे परवडले असते. -दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा Sun, 10/12/2014 - 14:52
'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग
=))
कतरीना कैफ ... तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!).
जोरदार णिषेध ... "आमच्या" कत्रिनाला कै बोलायचे नै

शिद Sun, 10/12/2014 - 21:12
सेम टू सेम...एकदम टुकार आणि बकवास सिनेमा. सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल अश्या गोळ्या चालवते व एखाद्या मासळीला लाजवेल असे पोहते. बघावं ते नवलच. कै च्या कै.
बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!
=))

In reply to by शिद

रेवती Sun, 10/12/2014 - 22:33
सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल या शिनेमात ती बुवाबरोबर जगभर फिरलीये ना! एवढी रजा कशी मिळाली ब्यांकेतून?

In reply to by रेवती

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 02:56
'टेम्परवारी' होती ती. काँट्रॅक्ट संपलं की मध्ये ब्रेक मिळतोय. मग फिराचं. पोहायचं. गोळ्या बिळ्या मारायच्या. लवशिप द्यायची घ्यायची. मग परत बँकेच्या चेरमनला सांगून टेम्परवारी. पार्ट टू येईस्तोवर टेम्परवारी. मग पर्मनन्ट. पार्ट थ्री ला सब्बॅटिकल. सा म्हैने.

चिगो Mon, 10/13/2014 - 12:51
मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तू कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!'
=)) :D जबराच फाडलाय, राव..
मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत.
त्याचाच रिमेक आहे म्हणे..

क्रेझी Mon, 10/13/2014 - 13:57
तुमाला कोनाला कळतच्च नाइ हिर्तीक ने हा सिनुमा काऊन केला त्ये!! त्येच्या बायकोनं त्याला पार लुबाल्डा मंग त्येला पैकं नकोत का आं..मंग असा काही सिनुमा काल्ढा की पैकचं पैकं!! पेप्रात बी आल्त की शिनुमानं पाच दिव्सामंदीच २००कोटी कमावलं..त्यो शिनुमा काय तुमच्या आमच्या सारख्या श्टोरी पाहिजेल असणा-यासाठी थोडीच हाय..त्यो तर फकस्त हिर्तीक साठीच बनिवला हाय..आता तुमी मला सांगा त्या गाण्यामधी 'मायकेल जॅक्सन ला ट्रिब्यूट' का काय दिलं म्हणे..कशापायी? त्येचा अन त्या शिनुमातल्या श्टोरीचा काइतरी संबंध हाय का आं??

काल आम्ही मराठी चित्रपट बघायला गेलो होतो. मकरंद अनासपुरे आणि सयाजीचा...मुजरावाला. पण तो शो अगोदरच होता. मग एक्कीस तोफो की सलामी आणि ब्यंग ब्यंग हे पर्याय होते. ब्यंग ब्यंग हा पर्याय निवडला आणि चित्रपट पाहतांना मला सारखं आतल्या आत हसायला येत होतं. माझ्या निवडीबद्दल. असो. चित्रपटाची सुरुवात चांगली स्टायलीश झाली होती. बाकी चित्रपटातील गाणी सतत एफएमवर कानावरुन जातात म्हणुन बरी वाटतात म्हणजे अच्छा ते या चित्रपटातलं गाणं होतं तर... असं. बाकी, चित्रपटात एकच गोष्ट मला बरी वाटली त्या आपल्या मताशी मी सहमत आहे ते म्हणजे ''लोकेशन आणी छायाचित्रण'' बरी वाटतात अशी दृश्य. बाकी मारधाड, तो गोळ्यांचा वर्षाव, ती आजी, समुद्रातल्या त्या उड्या. अगं माय गं... बाकी ऋतिक आणि कतरीनाची जोडी एकतर माझ्या मनाला अजिबात सुट होत नव्हती. कटरीना कशी गच्च बिच्च वाटते आणि ऋतिक पोरगं सोरगं. बाकी कटरीनानं एक दृश्य छान दिलंय. (कोणतं ते विचारु नका) तेवढंच बरं वाटलं. चित्रपटात शेवटची मारधाड सुरु झाली आणि मी थेटर सोडले अक्कल खाते एकशे नव्वद. धन्यवाद. अवांतर : चित्रपट पाहतांना नेमका धन्याशेटचा वाट्सपवर मेसेज आला सालं माझं तेव्हा नेट गलपटलं नै तर धन्यासेठशी गप्पा मारणे परवडले असते. -दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा Sun, 10/12/2014 - 14:52
'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!' छापाचे डायलॉग
=))
कतरीना कैफ ... तिला सेक्सी दिसायलाही जमलेलं नाही (कमी कपडे घालूनसुद्धा!).
जोरदार णिषेध ... "आमच्या" कत्रिनाला कै बोलायचे नै

शिद Sun, 10/12/2014 - 21:12
सेम टू सेम...एकदम टुकार आणि बकवास सिनेमा. सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल अश्या गोळ्या चालवते व एखाद्या मासळीला लाजवेल असे पोहते. बघावं ते नवलच. कै च्या कै.
बिचार्‍याला सिमल्यात उघडावाघडा नाचवलाय हो. तीच ती माऊली त्याला नाही विचारत स्वेटर घातला का म्हणून. काय हा दुजाभाव म्हणायचा!!
=))

In reply to by शिद

रेवती Sun, 10/12/2014 - 22:33
सिमला बँकेत काम करणारी रीसेप्शनिस्ट कतरीना एखाद्या शार्प शुटरला लाजवेल या शिनेमात ती बुवाबरोबर जगभर फिरलीये ना! एवढी रजा कशी मिळाली ब्यांकेतून?

In reply to by रेवती

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 02:56
'टेम्परवारी' होती ती. काँट्रॅक्ट संपलं की मध्ये ब्रेक मिळतोय. मग फिराचं. पोहायचं. गोळ्या बिळ्या मारायच्या. लवशिप द्यायची घ्यायची. मग परत बँकेच्या चेरमनला सांगून टेम्परवारी. पार्ट टू येईस्तोवर टेम्परवारी. मग पर्मनन्ट. पार्ट थ्री ला सब्बॅटिकल. सा म्हैने.

चिगो Mon, 10/13/2014 - 12:51
मीच जिमी शेरगिलचा भाऊ आहे, मी इंडियन आर्मी मधे आहे, मी कसा भारी आहे, इंडियन आर्मीतली लोकं कशी जाँबाज आहेत, तू कसा टुकार आहेस, तू माझ्या भावाला कसा जाळून मारलास आणि 'डोळे बघ, डोळे बघ, घाबर, घाबर!!'
=)) :D जबराच फाडलाय, राव..
मुख्यतः 'नाईट अँड डे' मधले बरेच सीन्स जसेच्या तसे उचललेले आहेत.
त्याचाच रिमेक आहे म्हणे..

क्रेझी Mon, 10/13/2014 - 13:57
तुमाला कोनाला कळतच्च नाइ हिर्तीक ने हा सिनुमा काऊन केला त्ये!! त्येच्या बायकोनं त्याला पार लुबाल्डा मंग त्येला पैकं नकोत का आं..मंग असा काही सिनुमा काल्ढा की पैकचं पैकं!! पेप्रात बी आल्त की शिनुमानं पाच दिव्सामंदीच २००कोटी कमावलं..त्यो शिनुमा काय तुमच्या आमच्या सारख्या श्टोरी पाहिजेल असणा-यासाठी थोडीच हाय..त्यो तर फकस्त हिर्तीक साठीच बनिवला हाय..आता तुमी मला सांगा त्या गाण्यामधी 'मायकेल जॅक्सन ला ट्रिब्यूट' का काय दिलं म्हणे..कशापायी? त्येचा अन त्या शिनुमातल्या श्टोरीचा काइतरी संबंध हाय का आं??
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे प्रकरण परवाच पाहाण्यात आलं. आमचं कुटुंब हृतिक रोशनचं प्रचंड फ्यान असल्यानं जाणं भाग होत. त्यामुळे 'आज आपल्याला हे सहन करावं लागणार आहे' या विचाराने आणि जरा धडधडत्या हृदयानेच थेटरात प्रवेश केला. बाकी ज्यांनी हा सिनेमा पाहिलेला नाहीये पण पाहाणार आहेत, त्यांनी पुढे वाचू नये कारण गोष्ट उघड होते वगैरे.... सिनेमा सुरु होतो लंडनमधे.

आज जाने की ज़िद न करो (एक)

संजय क्षीरसागर ·

अत्रन्गि पाउस Sun, 10/12/2014 - 14:40
किती तब्येतीत गायलीये ..... आवाजातील दाट सायीसारखा मउ मुलायमपण..तरीही कसदार फिरत ..तीही फक्त हवी तिथेच...उगाच गलेबाजी नाही ... ...यमनचे सूर .... विलक्षण सुखद वेदनादायी अनुभव ... वा संजय !!! धन्यवाद

अतिशय सुंदर गझल ऐकायला दिली. धन्स. ”हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे ऐसी बातें किया ना करो आज जानेकी ज़िद ना करो ” अहाहा...काय सुंदर गायलंय. खल्लास. मालक, तितकं रसग्रहणात कसर नका सोडू.... -दिलीप बिरुटे

असंका Mon, 10/13/2014 - 14:38
अविश्वसनीय!! तीस सप्टेंबरच्या धामधुमीपासून गेले १०/१५ दिवस मी रोज तीन चार वेळा हे गाणं/गझल/ठुमरी ऐकतोय!! मी ऐकतोय म्हणून आजुबाजूचे पण ऐकत होते..सगळ्यांनाच फार आवडत होती!! आणि नेमकं आपणही त्याच गझलीवर लिहिलंयत... अर्थात, आपली लिंक काय मी ओपन केलेली नाही. कारण हे गायिका वगैरे काही माझ्या माहितीतले नाहीत. माझ्याकडे जे आहे, ते 'मॉन्सून वेडींग' मधले म्ह्णून आहे. तेही चांगलं आहे, पण गायिकेने तबलेवाल्याची चिक्कार परीक्षा घेऊन त्याला कमीत कमी तीन वेळा चित केलेले आहे. आपल्या लिंकमध्ये कसे आहे?

अत्रन्गि पाउस Sun, 10/12/2014 - 14:40
किती तब्येतीत गायलीये ..... आवाजातील दाट सायीसारखा मउ मुलायमपण..तरीही कसदार फिरत ..तीही फक्त हवी तिथेच...उगाच गलेबाजी नाही ... ...यमनचे सूर .... विलक्षण सुखद वेदनादायी अनुभव ... वा संजय !!! धन्यवाद

अतिशय सुंदर गझल ऐकायला दिली. धन्स. ”हाए मर जाएंगे, हम तो लूट जाएंगे ऐसी बातें किया ना करो आज जानेकी ज़िद ना करो ” अहाहा...काय सुंदर गायलंय. खल्लास. मालक, तितकं रसग्रहणात कसर नका सोडू.... -दिलीप बिरुटे

असंका Mon, 10/13/2014 - 14:38
अविश्वसनीय!! तीस सप्टेंबरच्या धामधुमीपासून गेले १०/१५ दिवस मी रोज तीन चार वेळा हे गाणं/गझल/ठुमरी ऐकतोय!! मी ऐकतोय म्हणून आजुबाजूचे पण ऐकत होते..सगळ्यांनाच फार आवडत होती!! आणि नेमकं आपणही त्याच गझलीवर लिहिलंयत... अर्थात, आपली लिंक काय मी ओपन केलेली नाही. कारण हे गायिका वगैरे काही माझ्या माहितीतले नाहीत. माझ्याकडे जे आहे, ते 'मॉन्सून वेडींग' मधले म्ह्णून आहे. तेही चांगलं आहे, पण गायिकेने तबलेवाल्याची चिक्कार परीक्षा घेऊन त्याला कमीत कमी तीन वेळा चित केलेले आहे. आपल्या लिंकमध्ये कसे आहे?
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही ग़ज़ल म्हणजे एक दुर्लभ योग आहे. खुद्द शायर एका अर्थानं शायरी लिहीतो, आणि गायिका ती गाते तेव्हा तिचं संपूर्ण परिमाण बदलून जातं! फैयाझ हाशमीनी ग़ज़ल लिहिलीय प्रियकराच्या भूमिकेतून आणि फ़रिदा ख़ानुमनं ती गायलीये प्रेयसीच्या आर्जवातून, त्यामुळे अर्थ तोच राहिला तरी, काव्यविषयच बदलून गेलायं. काव्यविषय इतका जीवघेणा आणि असा काही तरल झालायं की साधेसे शब्द देखिल काव्याला चिरंतन परिमाण देऊन गेलेत. हीच गज़ल आशा भोसलेनी सुद्धा गायलीये, पण तिथे संगीत, आर्जवाला फिकं करतं. आणि एआर रहेमानची ती अत्यंत आवडती ग़ज़ल आहे, पण तो देखिल फ़रिदाचा दिलकष माहौल जमवू शकलेला नाही.

निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा ||

निमिष सोनार ·

या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरु केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
एकदम सहमत!

In reply to by निमिष सोनार

निंदक घरातला असो की बाहेरचा, तो न्यूनगंडानं पछाडलेला असतो. निंदा करणं आणि विधायक सूचना देणं यात जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्‍याची तळमळ आणि घेणार्‍याचं हित असतं. पण स्वतःला काहीही येत नसतांना उगीच दुसर्‍याला खाली खेचणार्‍यांना (आणि अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार्‍यांना) योग्य वेळी आणि तिथल्या तिथे निरुत्तर करायला हवं. यामुळे निंदकाच्या स्वभावात सुधारणा होण्याची शक्यता असते आणि पुन्हा नाहक निंदा करण्यापूर्वी त्याला विचार करणं भाग पडतं. आपण गप्प बसल्यानं निंदक सोकावतात.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Sun, 10/12/2014 - 14:57
"..... जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्‍याची तळमळ आणि घेणार्‍याचं हित असतं." सहमत....

In reply to by निमिष सोनार

विधायक सल्ला देणारा स्वतः विषयात जाणकार असतो आणि त्याचा हेतू लगेच कळतो. निंदक निव्वळ शेरेबाजी प्रवीण असतात, त्यांचा स्वतःचा वकूब शून्य असतो (हे आंतरजालावर बहुसंख्यप्रमाणात पाहायला मिळतात). दुसरं म्हणजे विधायक सल्ला देणार्‍यांशी संवाद होऊ शकतो, निंदकाला झोडून काढण्याशिवाय पर्याय नसतो.

मनीषा Sun, 10/12/2014 - 12:21
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुर केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते. तुम्ही असे केले की तुम्ही देखिल निंदक झालात , मग तुमची बुद्धी ठिकाणावर आणायला तुमची निंदा करणे कुणाला तरी भाग पडेल , मग तो निंदक होइल , मग .... , आणि मग हे अनंत काळ, अनंत वेळा साठी चालूच राहील . मग काय करायचे ? तसही निंदा सदा सर्वकाळ वाईटच असते असं काही नाही. काहीवेळा ती प्रगतीला पोषकच असते.

In reply to by मनीषा

त्याचा अर्थ `आपण निंदक होतो' असा नाही. आपण फक्त प्रत्त्युतर देऊन निंदकाला त्याची जागा दाखवून देतो. यावर निंदक पुन्हा हिंमत करत नाही आणि केलीच तर उघडा पडतो, कारण त्याच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा टिकाव किती वेळ लागणार? तस्मात, हा सिलसिला दोन (फार तर तीन) एक्सचेंजेसमधे बंद पडतो, अनंतकाळाचा प्रश्न येत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मनीषा Sun, 10/12/2014 - 14:02
मी तुमचा प्रतिसाद वाचून हे लिहिले नव्हते. पण ते असो ... निंदकाला न्यूनगंड असतो हा तुमचा भ्रम आहे. निंदा तोच करतो जो स्वतःला 'लै शाणा' समजतो. दूसर्‍याला समजावणे, सुधरवणे, शिकविणे हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं मानतो तो. निंदक उघडा पडतो वगैरे काही खरं नसतं . आणि निंदेची व्याख्या काय ते सुद्धा सुस्पष्टं नाहीये . निंदा कधी म्हणायचं आणि प्रामाणिक मत कधी समजायचं काहीच समजत नाही. काही पट्टीचे निंदक असतात (पु.ल. च्या पट्टीच्या पानवाल्या सारखे ) , त्यांच्यासमोर कुणाचेच काही चालत नाही. कारण आपण केलेल्या निंदेला / टीकेला कोण काय उत्तर देतं आहे हे ऐकायला ते तयारच नसतात . कान बंद तोंड चालू. अशांना कसं नाउमेद करणार.?

In reply to by मनीषा

निंदेची व्याख्या काय ते सुद्धा सुस्पष्टं नाहीये
जर निंदा म्हणजे काय याबद्दलच तुम्ही संदिग्ध आहात तर, तुमच्या निष्कर्षांना
`निंदकाला न्यूनगंड असतो हा तुमचा भ्रम आहे.....वगैरे'
काहीच अर्थ उरत नाही. माझी निंदेची व्याख्या सरळ आहे : स्वतःला विषयातलं काहीही गम्य नसतांना व्यक्तिगत शेरेबाजी करणे' (आणि यामुळे दुसर्‍याचा आत्मविश्वास कमी होतो असा लेखकाचा निष्कर्श आहे) आता तुमची निंदेची कल्पना स्पष्ट करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मनीषा Sun, 10/12/2014 - 19:56
आपला तो विधायक सल्ला, परखड प्रामाणिक मत आणि दुसरा करतो ती निंदा , शेरेबाजी इ. असे मानणार्‍या लोकांमूळे ही संदिग्धता किंवा गोंधळ होतो. तुमची निंदेची व्याख्या सरळ आहे पण अपुरी आहे ती. जमा वजा खर्चं बरोबर शिल्लक असे आले की झालं, इतकं सोपं नाहीये ते. निंदा किंवा टीका आणि विधायक सल्ला यात एक खूप बारीकशी सीमारेखा असते. जशी टवाळी, कुचेष्टा आणि चेष्टा मस्करी यात असते तशीच. सुज्ञांना ती दिसते, कळते. पण काहींच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गोंधळ होतो. आता स्वतःला काही गम्यं नसताना केलेली शेरेबाजी म्हणजे निंदा.. असं तुम्ही म्हणता, पण शेरेबाजी करणार्‍याला नेमके तसेच वाटले असल्याने त्याने टीका केली असण्याची शक्यता आहेच ना. मग कोण बरोबर, कुणाला विषयात गम्यं आहे अथवा नाही?.. ते कसं ठरवणार. की आपणच म्हणायचं मी बोललो ते योग्यं आणि मला जो बोलतो आहे त्याला यात काहीच गम्यं नाही अस? पण असं समजण्यात काही अर्थं नाही. ती स्वतःला घालून घेतलेली समजूत आहे फक्तं.

In reply to by मनीषा

आता स्वतःला काही गम्यं नसताना केलेली शेरेबाजी म्हणजे निंदा.. असं तुम्ही म्हणता, पण शेरेबाजी करणार्‍याला नेमके तसेच वाटले असल्याने त्याने टीका केली असण्याची शक्यता आहेच ना.
प्रश्न बोलणारा `मुद्यावर' बोलतोयं का `व्यक्तीगत' बोलतोयं इतकाच आहे.
मग कोण बरोबर, कुणाला विषयात गम्यं आहे अथवा नाही?.. ते कसं ठरवणार.
शेरेबाजी चाललीये का चर्चा हे कळणं काय अवघड आहे? म्हणजे मी एखाद्याशी मुद्देसूद बोलतोयं आणि तो मात्र दिसला कुठे सहारा की लगेच तिकडे हजेरी लावून, `जनमतासाठी' चाचपडतोयं, याला शेरेबाजी म्हणतात. विषयात गम्य असेल तर चर्चा विषयाला धरुन चालते. मग मुद्दा मान्य होईल किंवा अमान्य, तिथे व्यक्तिगत सरसकटीकरणाचा (म्हणजे अमक्याच्या विरोधात किती आणि बाजूनं किती असले प्रश्नच उपस्थित होत नाहीत).

In reply to by निमिष सोनार

फक्त विधायक सल्ला आणि निंदा यातला फरक ताबडतोप कळायला हवा, अर्थात, हे `इनो'बाज सहज ओळखू येतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. माझा अनुभव वेगळा आहे, निंदकांमुळे मला प्रेरणा मिळते! एकदा त्यांना जळजळ होतेयं हे लक्षात आलं की आपलं बरोबर चाललंय याची खात्री पटते. आत्मविश्वास तर असतोच, द्विगुणीत होतो.

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 13:38
खरे आहे पण मी लेखात सांगितल्याप्रमाणे सगळेच internally driven नसतात ना! म्हणून लोकांच्या प्रतिक्रियेचा त्यांचेवर परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

In reply to by निमिष सोनार

सुहृद्धाचा सल्ला आणि निंदकाची टिपण्णी यात (तत्क्षणी) फरक करता यायला हवा.

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 14:53
निमिष सोनार, एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते. जो आपल्याला न रुचणारी मते मांडतो तो 'निंदक' असा विचार करून फक्त 'भाटगिरी' करणार्‍याला जो 'आपलं' मानतो त्याच्या मतांमध्ये परिपक्वता येत नाही. त्याची नेहमीच दिशाभूल होत असते. कुजकटपणे टिका करणारे आणि परखड मतप्रदर्शन करणारे ओळखता यावे लागतात. गोड बोलून फसविणार्‍या मित्रापेक्षा परखड बोलणारा शत्रू चांगला. परखड टिका आत्मपरिक्षणास उद्युक्त करते. अशी व्यक्ती, त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून आपल्या चुकांचं अवलोकन करून त्या सुधारण्याची आपल्याला संधी देते. हेतुपुरस्सर निंदा करणार्‍याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही. आई-वडील दोन मुलांमध्ये फरक करतात, एकमेकांशी तुलना करतात ते चांगल्या हेतुनेच. दुसर्‍याचे चांगले वागणे, अभ्यासातील प्रगती, स्वभावातील उत्तम बाजू आपण आत्मसात करायला प्रेरणा देतात. मोठ्यांची, यशस्वी माणसांची चरित्रे आपण का वाचतो? उद्योजकांची आत्मचरित्रे का वाचावीत? सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्ध आंदोलनं करणार्‍यांच्या कथा का वाचाव्यात? कारण त्यातून प्रेरणा मिळून आपल्या व्यक्तिमत्त्वात विधायक बदल घडतात आपले व्यक्तिमत्त्व उजळून निघते. इथे दूसरे कोणी नाही आपण स्वतःच स्वतःचे 'परखड सल्लागार' (तुमच्या भाषेत 'निंदक') असतो. अशा व्यक्तीशी आपण स्वतःशीच तुलना करुन स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवितो आणि आपल्या आयुष्यातही चिमुकले यश प्राप्त करतो. माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या ताईशी माझी तुलना, आमच्या आईकडून, नेहमीच केली जायची. ताई म्हणजे अभ्यासात अव्वल नंबर मिळविणारी अत्यंत हुशार विद्यार्थीनी आणि मी म्हणजे 'नर्मदेतला गोटा' हे ऐकतच मी मोठा झालो. पण त्याने मला प्रेरणा दिली. माध्यमिक शालान्त परिक्षेनंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर भरकटलेले आयुष्य सावरण्यासाठी, ७ वर्षांनी, पुन्हा कॉलेजला प्रवेश मिळवून पदवी संपादन केली, कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकलो आणि स्वबळावर परदेशात नोकरी मिळविली. का? तर मलाही काहीतरी 'होऊन' दाखविणं गरजेचं वाटायला लागलं. ताई पेक्षा मी खुप मागे पडतो आहे, आयुष्य निरुद्देश चाललं आहे ही जाणिव मला झाली ती त्या बोचर्‍या टिकेमुळेच. असो. टिकेतून, निंदेतून सकारात्मक ज्ञान मिळवा आणि आयुष्यात पुढे चला. म्हणूनच म्हंटले आहे: 'निंदकाचे घर असावे शेजारी.'

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 15:03
+१ शेवटच्या परिच्छेदाशी किंचित असहमत. पौगंडावस्थेतल्या (दुसर्‍याच्या तुलनेत) न्यूनगंड आणि अहंगंड ह्या दोन्ही दशा तिथंच पार कराव्यात आणि पुढचं आयुष्य 'स्वतःशी स्पर्धा करत नये नये मकाम कायम' करत जगावं. बाकी पेठकर काका, दुर्लक्ष सगळ्यात उत्तम, पण हे कधी कधी जमतच नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 15:21
अशा निंदकांबद्दल काय जे दुसऱ्यांना शिकवत असलेल्या गोष्टी स्वत: कधीच पाळत नाहीत? असे निंदक काय कामाचे जे केवळ असूयेपोटी निंदा करतात? मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो. आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही. टीका मी व्यक्तीबाबत करत नाही तो व्यक्ती एखाद्या प्रसंगात चुकत असेल तर तेवढी चूक मी लक्षात आणून देतो, शक्यतो खासगीत!!. मी कधीही कोणत्या व्यक्तीला लेबल लावून मोकळा होत नाही की तू असाच आहेस आणि तू तसाच आहेस.... असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची? आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात? अहो उत्तम टीकाकार माणूस पाहून टीका कमी-जास्त करत नाही.... उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!!

In reply to by निमिष सोनार

टिका ही व्यक्तिगत आणि सरसकटीकरणात्मक असते. सल्ल्याचा रोख मुद्यावर असतो. उदाहरणार्थ, मुलांच्या उशीरा उठण्याचा (जागतिक प्रश्न) दोन प्रकारे हाताळला जाऊ शकतो : १) `तू मुलखाचा आळशी आहेस, लवकर उठणं तुला कधी जमायचं कुणास ठाऊक?' (निंदा) २) `अरे, रोज उशीरा उठणं तब्येतीला चांगलं नाही, त्यानं दिवसाची सुरुवातच संथ होते. उद्यापासनं (फक्त चार दिवस) लवकर उठून पाहा'. (सल्ला)

In reply to by निमिष सोनार

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 15:50
मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो. आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही. ह्यालाच मी 'परखड सल्लागार' म्हणतो. तुमचा मुलगा जर तुम्हाला 'निंदक' समजायला लागला तर ती त्याची चुक असेल, तुमची नाही. असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची? योग्य पालक आणि परखड सल्लागार कधीच एकतर्फी टिका करीत नाहीत. दोन व्यक्तींमध्ये तुलना करण्याऐवजी गुण-दोषांची तुलना करतात आणि बदलण्यासाठी मार्गदर्शन करतात. जसे तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत करीत आहात. लहान वयात परिपूर्ण समज नसली तरी 'विचारचक्र' सुरु होण्याइतकी समज नक्कीच असते. ती जर नसेल तर मुलांना वाढविण्यात मुळातच कांहीतरी चुक झाली आहे हे ओळखून ती चुक आधी सुधारावी आणि नंतरच पुढील उपदेशामृत पाजावे. आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात? हा चित्रपटांमधून सख्खा आणि सावत्र ही नाती अधोरेखित करायला वापराचा फंडा आहे. प्रत्यक्षात सूज्ञ आई-वडील इतक्या टोकाच्या भूमिका घेत नाहीत. चुकल्यावर दोघांनाही बोल लागतो. परकी माणसे असे करीत असतील तर त्यांच्यातला पक्षपातीपणा त्यांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकारच देत नाही. अशांचे बोलणे मनावर न घेता सोडून द्यायचे असते. किंवा जिथे जिथे 'त्या' दूसर्‍याची मनमानी दिसून येईल तिथे तिथे ती त्या उपदेशकर्त्याच्या नजरेत आणून वाद घालावा. उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!! निमिष साहेब, माझा प्रतिसाद आपण नीट वाचलेला दिसत नाहिये. निंदक म्हणजे परखड सल्लागार असे मी म्हंटलेले नाहीए. पण तुम्ही 'निंदक (तुमच्या भाषेत 'परखड सल्लागार') असे म्हणून मी तसे म्हंटल्याचे सुचवित आहात. माझ्या प्रतिसादातील पहिलेच वाक्य एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते हेच सांगते आहे की निंदक अणि परखड सल्लागार हे दोन वेगवेगळे असतात. ते आपल्याला ओळखता यावे लागतात. माझे म्हणणे आहे सर्वांनाच निंदक समजू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनीषा Sun, 10/12/2014 - 19:59
एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते. आणि हेतुपुरस्सर निंदा करणार्‍याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही. सहमत.

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 14:55
@ मनीषा, काय कसं काय? जयंत कुलकर्णींची एक चांगली कथा वाचायला या. गुरुजींचं भावविश्व पण छान च. बरेच धागे आहेत मिपावर वाचण्यासारखे. या इकडं. :)

In reply to by प्यारे१

पैसा Sun, 10/12/2014 - 17:15
या जगात महत्त्वाचं काय, जगाची विभागणी कोणत्या दोन गटात झाली आहे वगैरे गोष्टी तुम्हाला कधी कळायच्या?

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 15:26
आणि आजपर्यंत मी पाहिलेले सर्व टीकाकार आणि निंदक हे नेहेमी पूर्वग्रह दूषित आणि व्यक्तिसापेक्षच पाहिले आहेत...!!! किंबहुना प्रत्येक टीकाकार आणि निंदक हा व्यक्तिसापेक्ष चा असतो.... त्यात निन्दाकाचा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असतोच....

In reply to by निमिष सोनार

मी पाहिलेले सर्व टीकाकार आणि निंदक हे नेहेमी पूर्वग्रह दूषित आणि व्यक्तिसापेक्षच पाहिले आहेत
निंदा म्हणजे दुसरं काय?
त्यात निन्दाकाचा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असतोच....
`आपल्याला नाही ना जमत, खेच दुसर्‍याला खाली', हा तो हेतू!

मार्मिक गोडसे Sun, 10/12/2014 - 18:32
सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. एखादे उदाहरण

In reply to by कवितानागेश

पैसा Sun, 10/12/2014 - 19:29
आणि स्वतःला परखड समजणारे पण प्रत्यक्षात सर्वनिंदक असणारे? प्रत्येकाला असं वाटतं की मी परखड बोलतोय, पण तेच १०० जणांच्या बाबत होऊन ते दुखावले जात असतील तर त्या माणसाने स्वतःचा शोध घेतला पाहिजे, की मी निंदक तर नाही ना!

अजया Sun, 10/12/2014 - 20:55
आपण दुस~याची यथेच्छ निंदा करायची,त्याला स्पष्ट,परखड मत वगैरे नाव द्यायचं.दुस~याने आपली निंदा केली तर तिला व्यक्तिसापेक्ष,पूर्वग्रहदुषित असं समजायचं हा बेस्ट अॅटिट्युड आहे.आवडेश!!

अजया Sun, 10/12/2014 - 22:42
=))
निंदा तोच करतो जो स्वतःला 'लै शाणा' समजतो. दूसर्‍याला समजावणे, सुधरवणे, शिकविणे हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं मानतो तो
असं वर लिहिलेलं वाचलं बुवा!

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 02:44
@ तीन संपादिका ;) येस्स्स्स्स! त्या यदाकदाचित मधल्या दुर्योधनासारखं जितं जितं जितं म्हणावंसं वाटतंय ब्वा! आखरकार आप लोगोंने मुझे पहचान ही लिया! उपरवाले, सब मुरादे पुरी हो गयी.

यू आर सो लकी! निंदा काय असते हे पाहायचं असेल तर इंटरनेट हा उत्तम पर्याय आहे. इथे प्रत्येकाचं ज्ञान, त्याचा व्यासंग, त्याची बहुश्रुतता (अर्थात, असेल तर!) त्याच्या लेखनातून आणि प्रतिसादातून व्यक्त होत असते. ज्यांना काहीही जमत नाही (हे सुद्धा तिथल्यातिथे सापडतं!) ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यांचा न्यूनगंड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग कोणत्याच विषयात काही गम्य नाही, चर्चेत भाग घेता येत नाही, स्वत:च्या विकासासाठी काहीही करता आलेलं नाही (आणि दुर्दैव म्हणजे इथून पुढे काही करता येईल असं वाटत नाही), असे लोक विडंबनं (पक्षी : निंदा) सुरु करतात. स्वतःचा वकूब शून्य पण दुसर्‍याला खाली खेचण्याचा प्रयत्न! आता असाच न्यूनगंड असलेले, पण लोकलज्जेस्तव गप्प बसलेले, त्याला साथ द्यायला लागतात! विडंबकाला समाधान काय? तर `आपण कर्तृत्त्व दाखवलं! प्रतिभेची कमाल दाखवली!! आणि त्याच्या मागे टाळ्या पिटणार्‍यांना आनंद काय? तर फारच खचायला होत होतं, चला थोडा दिलासा मिळाला!

In reply to by सूड

कवितानागेश Tue, 10/14/2014 - 17:36
अरे सुडक्या, ते जगाबद्दल लिहितायत, मिपाबद्दल नाही. मिपावर लाडक्या शेफला शिव्या देतात, सरळ्सरळ याला बॅन करा रे, म्हणून हाक देतात आणि इरिटेटिन्ग लोक्स्ना चान चान म्हणून चढवतात, हे तुला नव्यानी सांगायला हवं का? तेन्व्हा हे वरचं सगळं मिपाबद्दल नाही. बाकी सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं, आणि एक-दोनच कुणीतरी निंदा करतात तेंव्हा दुर्लक्ष करावं, हा साधा सरळ नियम मला पाळायला सोपा जातो. बाकीच्यांनी त्यांचे त्यांचे काय ते पहावं. जय हिन्द, जय महाराष्ट्र!

In reply to by कवितानागेश

प्रभाकर पेठकर Tue, 10/14/2014 - 18:16
सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं छे: छे: माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाला ज्ञान, अनुभव, आकलनशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा सूक्ष्म दृष्टीकोन वगैरे वगैरे नाही. मी त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकतो. माझं मार्गदर्शन त्यांना समजत नसेल तर तो त्यांचा दोष आहे. असा विचार करावा.

सुहास.. Tue, 10/14/2014 - 18:29
कोणी निंदा म्हणा वा परखड टीका की काय ते पण , झालेली / असलेली चुक मी सांगायला कचरत नाही ...अर्थात सांगायची एक पध्दत असतेच ...उद्या एखादा फुटपाथ सोडुन रस्त्यावर, मेन ट्रॅफिक मध्ये चालायला लागला तर त्याला रस्त्यावरचा माणूस ही सांगतो की तु रस्ता सोडून चालला आहेस, मग मी समोरच्याच्या(मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही) इतका जवळचा असुन मी का नाही सांगायच ? मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही आहे, चमचा नाही !! या स्वभावामुळे बरेच मित्र गमावलेला ( आणि तरी ही स्वतःशी प्रामाणिक असलेला ) वाश्या

या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुरु केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते.
एकदम सहमत!

In reply to by निमिष सोनार

निंदक घरातला असो की बाहेरचा, तो न्यूनगंडानं पछाडलेला असतो. निंदा करणं आणि विधायक सूचना देणं यात जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्‍याची तळमळ आणि घेणार्‍याचं हित असतं. पण स्वतःला काहीही येत नसतांना उगीच दुसर्‍याला खाली खेचणार्‍यांना (आणि अशा प्रवृत्तीला प्रोत्साहन देणार्‍यांना) योग्य वेळी आणि तिथल्या तिथे निरुत्तर करायला हवं. यामुळे निंदकाच्या स्वभावात सुधारणा होण्याची शक्यता असते आणि पुन्हा नाहक निंदा करण्यापूर्वी त्याला विचार करणं भाग पडतं. आपण गप्प बसल्यानं निंदक सोकावतात.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Sun, 10/12/2014 - 14:57
"..... जमीनास्मानाचा फरक आहे. जर विधायक सल्ला दिला गेला तर त्याचा जरुर स्विकार करावा कारण त्यात देणार्‍याची तळमळ आणि घेणार्‍याचं हित असतं." सहमत....

In reply to by निमिष सोनार

विधायक सल्ला देणारा स्वतः विषयात जाणकार असतो आणि त्याचा हेतू लगेच कळतो. निंदक निव्वळ शेरेबाजी प्रवीण असतात, त्यांचा स्वतःचा वकूब शून्य असतो (हे आंतरजालावर बहुसंख्यप्रमाणात पाहायला मिळतात). दुसरं म्हणजे विधायक सल्ला देणार्‍यांशी संवाद होऊ शकतो, निंदकाला झोडून काढण्याशिवाय पर्याय नसतो.

मनीषा Sun, 10/12/2014 - 12:21
या निंदकांची विपरीत बुद्धी ठिकाणावर आणण्यासाठी त्यांचीच निंदा आपण सुर केली पाहिजे, शेरास सव्वाशेर भेटतो तसा आणि त्यांनाच चार लोकांत खजील केले पाहिजे. या प्रक्रियेत आपण स्वत: निंदक होवून जाऊ पण केव्हा केव्हा ते समाज हिता साठी आवश्यक बनते. तुम्ही असे केले की तुम्ही देखिल निंदक झालात , मग तुमची बुद्धी ठिकाणावर आणायला तुमची निंदा करणे कुणाला तरी भाग पडेल , मग तो निंदक होइल , मग .... , आणि मग हे अनंत काळ, अनंत वेळा साठी चालूच राहील . मग काय करायचे ? तसही निंदा सदा सर्वकाळ वाईटच असते असं काही नाही. काहीवेळा ती प्रगतीला पोषकच असते.

In reply to by मनीषा

त्याचा अर्थ `आपण निंदक होतो' असा नाही. आपण फक्त प्रत्त्युतर देऊन निंदकाला त्याची जागा दाखवून देतो. यावर निंदक पुन्हा हिंमत करत नाही आणि केलीच तर उघडा पडतो, कारण त्याच्या इन्फिरिऑरिटी काँप्लेक्सचा टिकाव किती वेळ लागणार? तस्मात, हा सिलसिला दोन (फार तर तीन) एक्सचेंजेसमधे बंद पडतो, अनंतकाळाचा प्रश्न येत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मनीषा Sun, 10/12/2014 - 14:02
मी तुमचा प्रतिसाद वाचून हे लिहिले नव्हते. पण ते असो ... निंदकाला न्यूनगंड असतो हा तुमचा भ्रम आहे. निंदा तोच करतो जो स्वतःला 'लै शाणा' समजतो. दूसर्‍याला समजावणे, सुधरवणे, शिकविणे हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं मानतो तो. निंदक उघडा पडतो वगैरे काही खरं नसतं . आणि निंदेची व्याख्या काय ते सुद्धा सुस्पष्टं नाहीये . निंदा कधी म्हणायचं आणि प्रामाणिक मत कधी समजायचं काहीच समजत नाही. काही पट्टीचे निंदक असतात (पु.ल. च्या पट्टीच्या पानवाल्या सारखे ) , त्यांच्यासमोर कुणाचेच काही चालत नाही. कारण आपण केलेल्या निंदेला / टीकेला कोण काय उत्तर देतं आहे हे ऐकायला ते तयारच नसतात . कान बंद तोंड चालू. अशांना कसं नाउमेद करणार.?

In reply to by मनीषा

निंदेची व्याख्या काय ते सुद्धा सुस्पष्टं नाहीये
जर निंदा म्हणजे काय याबद्दलच तुम्ही संदिग्ध आहात तर, तुमच्या निष्कर्षांना
`निंदकाला न्यूनगंड असतो हा तुमचा भ्रम आहे.....वगैरे'
काहीच अर्थ उरत नाही. माझी निंदेची व्याख्या सरळ आहे : स्वतःला विषयातलं काहीही गम्य नसतांना व्यक्तिगत शेरेबाजी करणे' (आणि यामुळे दुसर्‍याचा आत्मविश्वास कमी होतो असा लेखकाचा निष्कर्श आहे) आता तुमची निंदेची कल्पना स्पष्ट करा.

In reply to by संजय क्षीरसागर

मनीषा Sun, 10/12/2014 - 19:56
आपला तो विधायक सल्ला, परखड प्रामाणिक मत आणि दुसरा करतो ती निंदा , शेरेबाजी इ. असे मानणार्‍या लोकांमूळे ही संदिग्धता किंवा गोंधळ होतो. तुमची निंदेची व्याख्या सरळ आहे पण अपुरी आहे ती. जमा वजा खर्चं बरोबर शिल्लक असे आले की झालं, इतकं सोपं नाहीये ते. निंदा किंवा टीका आणि विधायक सल्ला यात एक खूप बारीकशी सीमारेखा असते. जशी टवाळी, कुचेष्टा आणि चेष्टा मस्करी यात असते तशीच. सुज्ञांना ती दिसते, कळते. पण काहींच्या लक्षात येत नाही. त्यामुळे गोंधळ होतो. आता स्वतःला काही गम्यं नसताना केलेली शेरेबाजी म्हणजे निंदा.. असं तुम्ही म्हणता, पण शेरेबाजी करणार्‍याला नेमके तसेच वाटले असल्याने त्याने टीका केली असण्याची शक्यता आहेच ना. मग कोण बरोबर, कुणाला विषयात गम्यं आहे अथवा नाही?.. ते कसं ठरवणार. की आपणच म्हणायचं मी बोललो ते योग्यं आणि मला जो बोलतो आहे त्याला यात काहीच गम्यं नाही अस? पण असं समजण्यात काही अर्थं नाही. ती स्वतःला घालून घेतलेली समजूत आहे फक्तं.

In reply to by मनीषा

आता स्वतःला काही गम्यं नसताना केलेली शेरेबाजी म्हणजे निंदा.. असं तुम्ही म्हणता, पण शेरेबाजी करणार्‍याला नेमके तसेच वाटले असल्याने त्याने टीका केली असण्याची शक्यता आहेच ना.
प्रश्न बोलणारा `मुद्यावर' बोलतोयं का `व्यक्तीगत' बोलतोयं इतकाच आहे.
मग कोण बरोबर, कुणाला विषयात गम्यं आहे अथवा नाही?.. ते कसं ठरवणार.
शेरेबाजी चाललीये का चर्चा हे कळणं काय अवघड आहे? म्हणजे मी एखाद्याशी मुद्देसूद बोलतोयं आणि तो मात्र दिसला कुठे सहारा की लगेच तिकडे हजेरी लावून, `जनमतासाठी' चाचपडतोयं, याला शेरेबाजी म्हणतात. विषयात गम्य असेल तर चर्चा विषयाला धरुन चालते. मग मुद्दा मान्य होईल किंवा अमान्य, तिथे व्यक्तिगत सरसकटीकरणाचा (म्हणजे अमक्याच्या विरोधात किती आणि बाजूनं किती असले प्रश्नच उपस्थित होत नाहीत).

In reply to by निमिष सोनार

फक्त विधायक सल्ला आणि निंदा यातला फरक ताबडतोप कळायला हवा, अर्थात, हे `इनो'बाज सहज ओळखू येतात त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. माझा अनुभव वेगळा आहे, निंदकांमुळे मला प्रेरणा मिळते! एकदा त्यांना जळजळ होतेयं हे लक्षात आलं की आपलं बरोबर चाललंय याची खात्री पटते. आत्मविश्वास तर असतोच, द्विगुणीत होतो.

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 13:38
खरे आहे पण मी लेखात सांगितल्याप्रमाणे सगळेच internally driven नसतात ना! म्हणून लोकांच्या प्रतिक्रियेचा त्यांचेवर परिणाम होतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

In reply to by निमिष सोनार

सुहृद्धाचा सल्ला आणि निंदकाची टिपण्णी यात (तत्क्षणी) फरक करता यायला हवा.

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 14:53
निमिष सोनार, एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते. जो आपल्याला न रुचणारी मते मांडतो तो 'निंदक' असा विचार करून फक्त 'भाटगिरी' करणार्‍याला जो 'आपलं' मानतो त्याच्या मतांमध्ये परिपक्वता येत नाही. त्याची नेहमीच दिशाभूल होत असते. कुजकटपणे टिका करणारे आणि परखड मतप्रदर्शन करणारे ओळखता यावे लागतात. गोड बोलून फसविणार्‍या मित्रापेक्षा परखड बोलणारा शत्रू चांगला. परखड टिका आत्मपरिक्षणास उद्युक्त करते. अशी व्यक्ती, त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून आपल्या चुकांचं अवलोकन करून त्या सुधारण्याची आपल्याला संधी देते. हेतुपुरस्सर निंदा करणार्‍याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही. आई-वडील दोन मुलांमध्ये फरक करतात, एकमेकांशी तुलना करतात ते चांगल्या हेतुनेच. दुसर्‍याचे चांगले वागणे, अभ्यासातील प्रगती, स्वभावातील उत्तम बाजू आपण आत्मसात करायला प्रेरणा देतात. मोठ्यांची, यशस्वी माणसांची चरित्रे आपण का वाचतो? उद्योजकांची आत्मचरित्रे का वाचावीत? सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्ध आंदोलनं करणार्‍यांच्या कथा का वाचाव्यात? कारण त्यातून प्रेरणा मिळून आपल्या व्यक्तिमत्त्वात विधायक बदल घडतात आपले व्यक्तिमत्त्व उजळून निघते. इथे दूसरे कोणी नाही आपण स्वतःच स्वतःचे 'परखड सल्लागार' (तुमच्या भाषेत 'निंदक') असतो. अशा व्यक्तीशी आपण स्वतःशीच तुलना करुन स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवितो आणि आपल्या आयुष्यातही चिमुकले यश प्राप्त करतो. माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझ्यापेक्षा ३ वर्षांनी मोठ्या ताईशी माझी तुलना, आमच्या आईकडून, नेहमीच केली जायची. ताई म्हणजे अभ्यासात अव्वल नंबर मिळविणारी अत्यंत हुशार विद्यार्थीनी आणि मी म्हणजे 'नर्मदेतला गोटा' हे ऐकतच मी मोठा झालो. पण त्याने मला प्रेरणा दिली. माध्यमिक शालान्त परिक्षेनंतर कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर भरकटलेले आयुष्य सावरण्यासाठी, ७ वर्षांनी, पुन्हा कॉलेजला प्रवेश मिळवून पदवी संपादन केली, कॉम्प्यूटर प्रोग्रॅमिंग शिकलो आणि स्वबळावर परदेशात नोकरी मिळविली. का? तर मलाही काहीतरी 'होऊन' दाखविणं गरजेचं वाटायला लागलं. ताई पेक्षा मी खुप मागे पडतो आहे, आयुष्य निरुद्देश चाललं आहे ही जाणिव मला झाली ती त्या बोचर्‍या टिकेमुळेच. असो. टिकेतून, निंदेतून सकारात्मक ज्ञान मिळवा आणि आयुष्यात पुढे चला. म्हणूनच म्हंटले आहे: 'निंदकाचे घर असावे शेजारी.'

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 15:03
+१ शेवटच्या परिच्छेदाशी किंचित असहमत. पौगंडावस्थेतल्या (दुसर्‍याच्या तुलनेत) न्यूनगंड आणि अहंगंड ह्या दोन्ही दशा तिथंच पार कराव्यात आणि पुढचं आयुष्य 'स्वतःशी स्पर्धा करत नये नये मकाम कायम' करत जगावं. बाकी पेठकर काका, दुर्लक्ष सगळ्यात उत्तम, पण हे कधी कधी जमतच नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 15:21
अशा निंदकांबद्दल काय जे दुसऱ्यांना शिकवत असलेल्या गोष्टी स्वत: कधीच पाळत नाहीत? असे निंदक काय कामाचे जे केवळ असूयेपोटी निंदा करतात? मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो. आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही. टीका मी व्यक्तीबाबत करत नाही तो व्यक्ती एखाद्या प्रसंगात चुकत असेल तर तेवढी चूक मी लक्षात आणून देतो, शक्यतो खासगीत!!. मी कधीही कोणत्या व्यक्तीला लेबल लावून मोकळा होत नाही की तू असाच आहेस आणि तू तसाच आहेस.... असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची? आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात? अहो उत्तम टीकाकार माणूस पाहून टीका कमी-जास्त करत नाही.... उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!!

In reply to by निमिष सोनार

टिका ही व्यक्तिगत आणि सरसकटीकरणात्मक असते. सल्ल्याचा रोख मुद्यावर असतो. उदाहरणार्थ, मुलांच्या उशीरा उठण्याचा (जागतिक प्रश्न) दोन प्रकारे हाताळला जाऊ शकतो : १) `तू मुलखाचा आळशी आहेस, लवकर उठणं तुला कधी जमायचं कुणास ठाऊक?' (निंदा) २) `अरे, रोज उशीरा उठणं तब्येतीला चांगलं नाही, त्यानं दिवसाची सुरुवातच संथ होते. उद्यापासनं (फक्त चार दिवस) लवकर उठून पाहा'. (सल्ला)

In reply to by निमिष सोनार

प्रभाकर पेठकर Sun, 10/12/2014 - 15:50
मी स्वत: एका अकरा वर्षाच्या मुलाचा बाप आहे. मी स्वत: त्याचेवर अकारण टीका व निंदा टाळतो. आणि निंदा किंवा टीकेला सबळ कारण असलं तरी मी सकारात्मक टीका करतो. आणि कधीच तो लहान असला तरी इतर पाहुणे किंवा शेजारी पाजारी यांचेसमोर त्याचा अपमान होईल अशी टीका कधीच करत नाही. ह्यालाच मी 'परखड सल्लागार' म्हणतो. तुमचा मुलगा जर तुम्हाला 'निंदक' समजायला लागला तर ती त्याची चुक असेल, तुमची नाही. असेही निंदक काय कामाचे जे एका क्ष व्यक्तीला य व्यक्ती बद्दल सांगत असतात आणि य नेहेमी चांगली आहे आणि क्ष वाईट असे लहानपणापासून बिंबवत असतात. तेव्हा कुठे समज असते हो टीकेचा प्रकार ओळखण्याची? योग्य पालक आणि परखड सल्लागार कधीच एकतर्फी टिका करीत नाहीत. दोन व्यक्तींमध्ये तुलना करण्याऐवजी गुण-दोषांची तुलना करतात आणि बदलण्यासाठी मार्गदर्शन करतात. जसे तुम्ही तुमच्या मुलाच्या बाबतीत करीत आहात. लहान वयात परिपूर्ण समज नसली तरी 'विचारचक्र' सुरु होण्याइतकी समज नक्कीच असते. ती जर नसेल तर मुलांना वाढविण्यात मुळातच कांहीतरी चुक झाली आहे हे ओळखून ती चुक आधी सुधारावी आणि नंतरच पुढील उपदेशामृत पाजावे. आणि प्रत्यक्षात य मात्र मनमानी करते आणि क्ष हा विचारच करतो की आपल्याला एवढा डोस पाजणारे य बद्दल मवाळ भूमिका का घेतात? हा चित्रपटांमधून सख्खा आणि सावत्र ही नाती अधोरेखित करायला वापराचा फंडा आहे. प्रत्यक्षात सूज्ञ आई-वडील इतक्या टोकाच्या भूमिका घेत नाहीत. चुकल्यावर दोघांनाही बोल लागतो. परकी माणसे असे करीत असतील तर त्यांच्यातला पक्षपातीपणा त्यांना उपदेश करण्याचा नैतिक अधिकारच देत नाही. अशांचे बोलणे मनावर न घेता सोडून द्यायचे असते. किंवा जिथे जिथे 'त्या' दूसर्‍याची मनमानी दिसून येईल तिथे तिथे ती त्या उपदेशकर्त्याच्या नजरेत आणून वाद घालावा. उत्तम टीकाकार आणि निंदक (तुमच्या भाषेत "परखड सल्लागार")कधीही व्यक्तिपरत्वे निंदा किंवा टीका कमी जास्त करत नाही!!!! निमिष साहेब, माझा प्रतिसाद आपण नीट वाचलेला दिसत नाहिये. निंदक म्हणजे परखड सल्लागार असे मी म्हंटलेले नाहीए. पण तुम्ही 'निंदक (तुमच्या भाषेत 'परखड सल्लागार') असे म्हणून मी तसे म्हंटल्याचे सुचवित आहात. माझ्या प्रतिसादातील पहिलेच वाक्य एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते हेच सांगते आहे की निंदक अणि परखड सल्लागार हे दोन वेगवेगळे असतात. ते आपल्याला ओळखता यावे लागतात. माझे म्हणणे आहे सर्वांनाच निंदक समजू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनीषा Sun, 10/12/2014 - 19:59
एखादा 'निंदक' आहे कि 'परखड सल्लागार' आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ बौद्धीक प्रगल्भता लागते. आणि हेतुपुरस्सर निंदा करणार्‍याकडे दुर्लक्ष करण्याइतका चांगला मार्ग नाही. सहमत.

प्यारे१ Sun, 10/12/2014 - 14:55
@ मनीषा, काय कसं काय? जयंत कुलकर्णींची एक चांगली कथा वाचायला या. गुरुजींचं भावविश्व पण छान च. बरेच धागे आहेत मिपावर वाचण्यासारखे. या इकडं. :)

In reply to by प्यारे१

पैसा Sun, 10/12/2014 - 17:15
या जगात महत्त्वाचं काय, जगाची विभागणी कोणत्या दोन गटात झाली आहे वगैरे गोष्टी तुम्हाला कधी कळायच्या?

निमिष सोनार Sun, 10/12/2014 - 15:26
आणि आजपर्यंत मी पाहिलेले सर्व टीकाकार आणि निंदक हे नेहेमी पूर्वग्रह दूषित आणि व्यक्तिसापेक्षच पाहिले आहेत...!!! किंबहुना प्रत्येक टीकाकार आणि निंदक हा व्यक्तिसापेक्ष चा असतो.... त्यात निन्दाकाचा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असतोच....

In reply to by निमिष सोनार

मी पाहिलेले सर्व टीकाकार आणि निंदक हे नेहेमी पूर्वग्रह दूषित आणि व्यक्तिसापेक्षच पाहिले आहेत
निंदा म्हणजे दुसरं काय?
त्यात निन्दाकाचा वैयक्तिक स्वार्थ सुद्धा असतोच....
`आपल्याला नाही ना जमत, खेच दुसर्‍याला खाली', हा तो हेतू!

मार्मिक गोडसे Sun, 10/12/2014 - 18:32
सत्य हे व्यक्तिसापेक्ष असते आणि सत्याला अनेक बाजू असतात. किंबहुना सत्य हेच स्वत: एखाद्या माणसाकडून थोड्या असत्याचा अंश घेऊन जन्मलेले असते. एखादे उदाहरण

In reply to by कवितानागेश

पैसा Sun, 10/12/2014 - 19:29
आणि स्वतःला परखड समजणारे पण प्रत्यक्षात सर्वनिंदक असणारे? प्रत्येकाला असं वाटतं की मी परखड बोलतोय, पण तेच १०० जणांच्या बाबत होऊन ते दुखावले जात असतील तर त्या माणसाने स्वतःचा शोध घेतला पाहिजे, की मी निंदक तर नाही ना!

अजया Sun, 10/12/2014 - 20:55
आपण दुस~याची यथेच्छ निंदा करायची,त्याला स्पष्ट,परखड मत वगैरे नाव द्यायचं.दुस~याने आपली निंदा केली तर तिला व्यक्तिसापेक्ष,पूर्वग्रहदुषित असं समजायचं हा बेस्ट अॅटिट्युड आहे.आवडेश!!

अजया Sun, 10/12/2014 - 22:42
=))
निंदा तोच करतो जो स्वतःला 'लै शाणा' समजतो. दूसर्‍याला समजावणे, सुधरवणे, शिकविणे हे आपलं कर्तव्यच नाही तर अधिकार आहे असं मानतो तो
असं वर लिहिलेलं वाचलं बुवा!

प्यारे१ Mon, 10/13/2014 - 02:44
@ तीन संपादिका ;) येस्स्स्स्स! त्या यदाकदाचित मधल्या दुर्योधनासारखं जितं जितं जितं म्हणावंसं वाटतंय ब्वा! आखरकार आप लोगोंने मुझे पहचान ही लिया! उपरवाले, सब मुरादे पुरी हो गयी.

यू आर सो लकी! निंदा काय असते हे पाहायचं असेल तर इंटरनेट हा उत्तम पर्याय आहे. इथे प्रत्येकाचं ज्ञान, त्याचा व्यासंग, त्याची बहुश्रुतता (अर्थात, असेल तर!) त्याच्या लेखनातून आणि प्रतिसादातून व्यक्त होत असते. ज्यांना काहीही जमत नाही (हे सुद्धा तिथल्यातिथे सापडतं!) ते कमालीचे अस्वस्थ होतात. त्यांचा न्यूनगंड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. मग कोणत्याच विषयात काही गम्य नाही, चर्चेत भाग घेता येत नाही, स्वत:च्या विकासासाठी काहीही करता आलेलं नाही (आणि दुर्दैव म्हणजे इथून पुढे काही करता येईल असं वाटत नाही), असे लोक विडंबनं (पक्षी : निंदा) सुरु करतात. स्वतःचा वकूब शून्य पण दुसर्‍याला खाली खेचण्याचा प्रयत्न! आता असाच न्यूनगंड असलेले, पण लोकलज्जेस्तव गप्प बसलेले, त्याला साथ द्यायला लागतात! विडंबकाला समाधान काय? तर `आपण कर्तृत्त्व दाखवलं! प्रतिभेची कमाल दाखवली!! आणि त्याच्या मागे टाळ्या पिटणार्‍यांना आनंद काय? तर फारच खचायला होत होतं, चला थोडा दिलासा मिळाला!

In reply to by सूड

कवितानागेश Tue, 10/14/2014 - 17:36
अरे सुडक्या, ते जगाबद्दल लिहितायत, मिपाबद्दल नाही. मिपावर लाडक्या शेफला शिव्या देतात, सरळ्सरळ याला बॅन करा रे, म्हणून हाक देतात आणि इरिटेटिन्ग लोक्स्ना चान चान म्हणून चढवतात, हे तुला नव्यानी सांगायला हवं का? तेन्व्हा हे वरचं सगळं मिपाबद्दल नाही. बाकी सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं, आणि एक-दोनच कुणीतरी निंदा करतात तेंव्हा दुर्लक्ष करावं, हा साधा सरळ नियम मला पाळायला सोपा जातो. बाकीच्यांनी त्यांचे त्यांचे काय ते पहावं. जय हिन्द, जय महाराष्ट्र!

In reply to by कवितानागेश

प्रभाकर पेठकर Tue, 10/14/2014 - 18:16
सगळ्या प्रकारचे लोक निंदा करतात तेंव्हा माणसानी अंतरमुख व्हावं छे: छे: माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाला ज्ञान, अनुभव, आकलनशक्ती, जीवनाकडे पाहण्याचा सूक्ष्म दृष्टीकोन वगैरे वगैरे नाही. मी त्यांना योग्य तो मार्ग दाखवू शकतो. माझं मार्गदर्शन त्यांना समजत नसेल तर तो त्यांचा दोष आहे. असा विचार करावा.

सुहास.. Tue, 10/14/2014 - 18:29
कोणी निंदा म्हणा वा परखड टीका की काय ते पण , झालेली / असलेली चुक मी सांगायला कचरत नाही ...अर्थात सांगायची एक पध्दत असतेच ...उद्या एखादा फुटपाथ सोडुन रस्त्यावर, मेन ट्रॅफिक मध्ये चालायला लागला तर त्याला रस्त्यावरचा माणूस ही सांगतो की तु रस्ता सोडून चालला आहेस, मग मी समोरच्याच्या(मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही) इतका जवळचा असुन मी का नाही सांगायच ? मित्र/स्नेही/नातेवाईक/कोणीही आहे, चमचा नाही !! या स्वभावामुळे बरेच मित्र गमावलेला ( आणि तरी ही स्वतःशी प्रामाणिक असलेला ) वाश्या
निंदकाचे घर असावे शेजारी असे जरी पूर्वजांनी सांगून ठेवले आहे तरी हे निंदक कधी कधी आपल्या आत्मविश्वासाला मारक ठरतात. त्यातल्या त्यात जर हे निंदक घराशेजारी नसून जर आपल्या घरातच असतील तर मग पाहायलाच नको. निंदक किंवा टीकाकार हे अनेक प्रकारचे असतात. हे बघा निंदकांचे काही "गुण": नेहमी एखाद्याची इतरांशी तुलना करत राहणारे, नेहमी दोन्ही बाजूंनी बोलणारे, लेबल लावणारे किंवा शिक्के मारणारे, एखाद्या व्यक्तीत सतत दोषच काढणारे वगैरे. काही निंदकांमध्ये मात्र वरचे सगळे "गुण" एकत्रितपणे भरलेले असतात. मुळात कुणाची निंदाच करणे चूक आहे.

मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ?????

विवेकपटाईत ·

अर्धवटराव Sun, 10/12/2014 - 09:11
छत्रपतींनी बादशहाला मुजरा केला नसावा हा पहिला भ्रम. ते शक्यच नव्हतं. फर्मानबाडी स्थापुन बादशाही खलित्याला अगदी जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करणारे महाराज त्याच बादशहाच्या दरबारात मुजरा करत नाहि असं कसं होईल. आणि त्या भ्रामक समजुतीवरुन आपला उद्धट, उर्मट, अव्यवहारी बोगसपणा जनतेच्या माथी मारण्याचा जो खटाटोप महाराष्ट्रात चालतो ते तर केवळ हास्यास्पद आहे. असो.

श्रीगुरुजी Sun, 10/12/2014 - 22:21
मोडेन पण वाकणार नाही असा बाणा अव्यवहारी आहे. त्याऐवजी "मोडणार नाही व वाकणारही नाही. जर मोडण्याचीच वेळ आली तर नाईलाजाने वाकण्याचे नाटक करीन व वेळ येताच पुन्हा ताठ उभा राहून परत मोडण्याची वेळ येणार नाही अशी कामगिरी करून दा़खवेन" असा बाणा हवा. व्यवहारात अनेकवेळ वाकण्याची वेळ येते. तिथे ताठ राहून उपयोग नसतो. सरकारी कार्यातयातले कागद अडविणारे कर्मचारी, चौकातला वाहतूक पोलिस, दुचाक्या उचलून नेणारा बकासुराचा गाडा इ. ठिकाणी तुमच्या ताठ बाण्याचा काहीही उपयोग नसतो. अशा ठिकाणी नाईलाजाने वाकावेच लागते.

In reply to by श्रीगुरुजी

प्रभाकर पेठकर Wed, 10/15/2014 - 14:33
'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे एक संतवचन आहे. सिंह चार पाऊले मागे गेला म्हणजे तो घाबरला असे समजू नये तो पुढे मोठी झेप घेण्यासाठी चार पाऊले मागे जातो.

पैसा Tue, 10/14/2014 - 23:56
माणसं इथून तिथून सारखीच! त्यातून आताचे राजकारनी तर काय विचारता! मात्र शिवाजी महाराज प्रचंड धोरणी होते. त्यांनी औरंगझेबाला मुजरा करतो असं दाखवून मनात माँसाहेबांना मुजरा केला असेल अशी शक्यता वाटते!

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 10/15/2014 - 11:09
शिवाजी महाराजांची एकूणच प्रतिमा आपल्यासमोर चुकीची उभी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचं धोरण मोडेन पण वाकणार नाही असं नव्हतंच. ते गनिमी काव्याचं होतं. गनिमी कावा हा फक्त लढाईचा प्रकार नसून एक प्रकारच्या धोरणात्मक डावपेचांचा भाग आहे. औरंगजेबाबरोबर सलोखा रहावा ही महाराजांची मनापासून इच्छा होती. कारण त्यामुळे राज्य स्थिर आणि बळकट व्हायला मदत झाली असती. त्यासाठी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे त्यांना भाग होते. औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता ज्यात औरंगजेबाचा आणि राजांचा काहीच सहभाग नव्हता. ज्या प्रकारे आपण हा भाग समजतो तसा तो झाला नसण्याचीच शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन Wed, 10/15/2014 - 11:34
मोडेन पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांचा होता हे म्हणणे चुकीचे आहे. पुरंदरचा तह म्हणजे काय होते? त्यावेळची परिस्थिती अशी होती की महाराजांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. महाराजांना काही प्रसंगी रणांगणातूनही माघार घ्यावी लागली होती. आग्र्याला जाण्यापूर्वी पन्हाळ्यावर हल्ला केला होता तेव्हा आपल्या सैन्याचा पराभवच झाला होता आणि महाराजांना माघार घ्यावी लागली होती.तेव्हा मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा बाणा होता असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्या मते त्यांचा बाणा होता--वेळ पडली तर वाकेन पण योग्य वेळ येताच वाकायला लावणार्‍याचा चांगलाच वचपा काढेन.
औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता
मला वाटते की आग्र्याच्या दरबारात झाले ते महाराजांच्या पूर्ण कारिकिर्दीत भावनेच्या भरात जाऊन चुकीचे पाऊल उचलायची महाराजांची एकमेव वेळ होती.आपल्या मुलखापासून इतक्या लांब शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्याच्याच दरबारात जाऊन आपले केवळ पाच-सहाशे लोक बरोबर असताना शत्रूलाच (आणि ते सुध्दा औरंगजेबासारख्या खुनशी शत्रूला) आव्हान देणे हा भावनेच्या भरात झालेला अविचारच होता.भारताचे भाग्य बलवत्तर म्हणून महाराज त्या प्रसंगातून सहिसलामत निसटले.इतर प्रत्येक वेळी आपले हात दगडाखाली असताना भावनेच्या भरात जाऊन कोणतेही चुकीचे पाऊल कधीच न उचलणार्‍या महाराजांनी आग्र्यात असे कसे केले असावे हे मात्र मोठे कोडेच आहे.

विजुभाऊ Wed, 10/15/2014 - 12:01
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा व्यवहारात चालेल नाही. ज्या मराठीत "मोडेन पण वाकणार नाही" अशी उक्ती आहे त्याच मराठीत तुकारामानी "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती" असेही म्हंटले आहे.

दुश्यन्त Wed, 10/15/2014 - 13:42
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. +१ . संभाजी राजे दोन वेळेस मोगलांचे मनसबदार झाले होते ( एकदा महाराजांनी सांगितल्यावर आणि दुसर्यांदा ते दिलेरखानाला जावून मिळाले तेव्हा) तेव्हा बादशाह समोर असताना मनसबदार त्यांना मुजरा करणारच. शहाजी राजांना तर मनात राज्य स्थापण्याचे असूनही कधी मोंगल, कधी आदिलशाह तर कधी निजाम अश्या ठिकाणी चाकरी करावी लागली. महाराज मनसबदार नव्हते तरी पण दरबारात औरंगजेबाला मुजरा केला होता तसेच वर बादशाही खलीत्याला डोक वाकवून नमस्कार करण्याचा उल्लेख आहे हे पण खरे आहे. प्राप्त परिस्थिती नुसार ते करणे भागच होते. मात्र नंतर दरबारात झालेल्या अपमानामुळे महाराज रागावले होते आणि बाणेदारपणा दाखवला होता. शिवाजी महाराज व्यवहारी आणि चतुर होते परिस्थिती पाहून योग्य निर्णय घायचे कसब त्यांच्याकडे होते.

प्यारे१ Wed, 10/15/2014 - 14:16
वरील प्रतिसादांशी सहमत. महाराज अत्यंत त्या बरोबरच मागेही एका लेखात मांडलेल्या विचारानुसार महाराजांना त्यांच्या 'व्हिजनचे' लोक मिळालेले नव्हते असं वाटतंय. प्रचंड शूर, जीवाला जीव देणारी पण राजकारणात साधी असावीत माणसं. महाराजांवर तुटून प्रेम करणारी असली तरी महाराज त्यांच्यावर चिडले की उलटून रागावणारी ही माणसं. महाराजांच्या दोन सेनापतींची उदाहरणं प्रकर्षानं जाणवतात अशा वेळी. नेताजी पालकर आणि कुडतोजी (प्रतापराव) गुजर. एक जण महाराजांना सोडून गेला आणि दुसरा चिडून शत्रूवर चढाई करुन गेला तो गेलाच.

विवेकपटाईत Sat, 10/18/2014 - 19:42
दिल्ली दरबारात साक्षात् दंडवत प्रणाम करणाऱ्या नेतांबाबत हा लेख आहे, शिवाजी राजांच्या बाबतीत नाही. ह्या दृष्टीकोणातून या लेखाला पाहावे.

अर्धवटराव Sun, 10/12/2014 - 09:11
छत्रपतींनी बादशहाला मुजरा केला नसावा हा पहिला भ्रम. ते शक्यच नव्हतं. फर्मानबाडी स्थापुन बादशाही खलित्याला अगदी जमीनीवर डोकं टेकवुन नमस्कार करणारे महाराज त्याच बादशहाच्या दरबारात मुजरा करत नाहि असं कसं होईल. आणि त्या भ्रामक समजुतीवरुन आपला उद्धट, उर्मट, अव्यवहारी बोगसपणा जनतेच्या माथी मारण्याचा जो खटाटोप महाराष्ट्रात चालतो ते तर केवळ हास्यास्पद आहे. असो.

श्रीगुरुजी Sun, 10/12/2014 - 22:21
मोडेन पण वाकणार नाही असा बाणा अव्यवहारी आहे. त्याऐवजी "मोडणार नाही व वाकणारही नाही. जर मोडण्याचीच वेळ आली तर नाईलाजाने वाकण्याचे नाटक करीन व वेळ येताच पुन्हा ताठ उभा राहून परत मोडण्याची वेळ येणार नाही अशी कामगिरी करून दा़खवेन" असा बाणा हवा. व्यवहारात अनेकवेळ वाकण्याची वेळ येते. तिथे ताठ राहून उपयोग नसतो. सरकारी कार्यातयातले कागद अडविणारे कर्मचारी, चौकातला वाहतूक पोलिस, दुचाक्या उचलून नेणारा बकासुराचा गाडा इ. ठिकाणी तुमच्या ताठ बाण्याचा काहीही उपयोग नसतो. अशा ठिकाणी नाईलाजाने वाकावेच लागते.

In reply to by श्रीगुरुजी

प्रभाकर पेठकर Wed, 10/15/2014 - 14:33
'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे एक संतवचन आहे. सिंह चार पाऊले मागे गेला म्हणजे तो घाबरला असे समजू नये तो पुढे मोठी झेप घेण्यासाठी चार पाऊले मागे जातो.

पैसा Tue, 10/14/2014 - 23:56
माणसं इथून तिथून सारखीच! त्यातून आताचे राजकारनी तर काय विचारता! मात्र शिवाजी महाराज प्रचंड धोरणी होते. त्यांनी औरंगझेबाला मुजरा करतो असं दाखवून मनात माँसाहेबांना मुजरा केला असेल अशी शक्यता वाटते!

In reply to by पैसा

काळा पहाड Wed, 10/15/2014 - 11:09
शिवाजी महाराजांची एकूणच प्रतिमा आपल्यासमोर चुकीची उभी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचं धोरण मोडेन पण वाकणार नाही असं नव्हतंच. ते गनिमी काव्याचं होतं. गनिमी कावा हा फक्त लढाईचा प्रकार नसून एक प्रकारच्या धोरणात्मक डावपेचांचा भाग आहे. औरंगजेबाबरोबर सलोखा रहावा ही महाराजांची मनापासून इच्छा होती. कारण त्यामुळे राज्य स्थिर आणि बळकट व्हायला मदत झाली असती. त्यासाठी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे त्यांना भाग होते. औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता ज्यात औरंगजेबाचा आणि राजांचा काहीच सहभाग नव्हता. ज्या प्रकारे आपण हा भाग समजतो तसा तो झाला नसण्याचीच शक्यता आहे.

In reply to by काळा पहाड

क्लिंटन Wed, 10/15/2014 - 11:34
मोडेन पण वाकणार नाही हा बाणा शिवाजी महाराजांचा होता हे म्हणणे चुकीचे आहे. पुरंदरचा तह म्हणजे काय होते? त्यावेळची परिस्थिती अशी होती की महाराजांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. महाराजांना काही प्रसंगी रणांगणातूनही माघार घ्यावी लागली होती. आग्र्याला जाण्यापूर्वी पन्हाळ्यावर हल्ला केला होता तेव्हा आपल्या सैन्याचा पराभवच झाला होता आणि महाराजांना माघार घ्यावी लागली होती.तेव्हा मोडेन पण वाकणार नाही हा महाराजांचा बाणा होता असे म्हणणे मला तरी पटत नाही. माझ्या मते त्यांचा बाणा होता--वेळ पडली तर वाकेन पण योग्य वेळ येताच वाकायला लावणार्‍याचा चांगलाच वचपा काढेन.
औरंगजेबाच्या दरबारात जे झालं ते अर्थातच एक प्रकारच्या गैरसमजुतीचा प्रकार होता
मला वाटते की आग्र्याच्या दरबारात झाले ते महाराजांच्या पूर्ण कारिकिर्दीत भावनेच्या भरात जाऊन चुकीचे पाऊल उचलायची महाराजांची एकमेव वेळ होती.आपल्या मुलखापासून इतक्या लांब शत्रूच्या राजधानीत जाऊन, त्याच्याच दरबारात जाऊन आपले केवळ पाच-सहाशे लोक बरोबर असताना शत्रूलाच (आणि ते सुध्दा औरंगजेबासारख्या खुनशी शत्रूला) आव्हान देणे हा भावनेच्या भरात झालेला अविचारच होता.भारताचे भाग्य बलवत्तर म्हणून महाराज त्या प्रसंगातून सहिसलामत निसटले.इतर प्रत्येक वेळी आपले हात दगडाखाली असताना भावनेच्या भरात जाऊन कोणतेही चुकीचे पाऊल कधीच न उचलणार्‍या महाराजांनी आग्र्यात असे कसे केले असावे हे मात्र मोठे कोडेच आहे.

विजुभाऊ Wed, 10/15/2014 - 12:01
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. मोडेन पण वाकणार नाही हा बाणा व्यवहारात चालेल नाही. ज्या मराठीत "मोडेन पण वाकणार नाही" अशी उक्ती आहे त्याच मराठीत तुकारामानी "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती" असेही म्हंटले आहे.

दुश्यन्त Wed, 10/15/2014 - 13:42
शिवाजी महाराजानी त्याम्च्या हयातीत किमान तीन वेळा तरी संभाजी महाराजाना औरम्गजेबाकडे चाकरीसाठी ठेवले होते. त्यामुळे त्यानी औरम्गजेबाला कुर्निसात केला नसेल हे संभवत नाही. +१ . संभाजी राजे दोन वेळेस मोगलांचे मनसबदार झाले होते ( एकदा महाराजांनी सांगितल्यावर आणि दुसर्यांदा ते दिलेरखानाला जावून मिळाले तेव्हा) तेव्हा बादशाह समोर असताना मनसबदार त्यांना मुजरा करणारच. शहाजी राजांना तर मनात राज्य स्थापण्याचे असूनही कधी मोंगल, कधी आदिलशाह तर कधी निजाम अश्या ठिकाणी चाकरी करावी लागली. महाराज मनसबदार नव्हते तरी पण दरबारात औरंगजेबाला मुजरा केला होता तसेच वर बादशाही खलीत्याला डोक वाकवून नमस्कार करण्याचा उल्लेख आहे हे पण खरे आहे. प्राप्त परिस्थिती नुसार ते करणे भागच होते. मात्र नंतर दरबारात झालेल्या अपमानामुळे महाराज रागावले होते आणि बाणेदारपणा दाखवला होता. शिवाजी महाराज व्यवहारी आणि चतुर होते परिस्थिती पाहून योग्य निर्णय घायचे कसब त्यांच्याकडे होते.

प्यारे१ Wed, 10/15/2014 - 14:16
वरील प्रतिसादांशी सहमत. महाराज अत्यंत त्या बरोबरच मागेही एका लेखात मांडलेल्या विचारानुसार महाराजांना त्यांच्या 'व्हिजनचे' लोक मिळालेले नव्हते असं वाटतंय. प्रचंड शूर, जीवाला जीव देणारी पण राजकारणात साधी असावीत माणसं. महाराजांवर तुटून प्रेम करणारी असली तरी महाराज त्यांच्यावर चिडले की उलटून रागावणारी ही माणसं. महाराजांच्या दोन सेनापतींची उदाहरणं प्रकर्षानं जाणवतात अशा वेळी. नेताजी पालकर आणि कुडतोजी (प्रतापराव) गुजर. एक जण महाराजांना सोडून गेला आणि दुसरा चिडून शत्रूवर चढाई करुन गेला तो गेलाच.

विवेकपटाईत Sat, 10/18/2014 - 19:42
दिल्ली दरबारात साक्षात् दंडवत प्रणाम करणाऱ्या नेतांबाबत हा लेख आहे, शिवाजी राजांच्या बाबतीत नाही. ह्या दृष्टीकोणातून या लेखाला पाहावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही) ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच. शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.

नथ...............भाग-५

जयंत कुलकर्णी ·

सविता००१ Sun, 10/12/2014 - 11:34
काका, अफाट लिहिताय. गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे. हे खूप आवडले.

हरकाम्या Sun, 10/12/2014 - 11:49
पुढचा भाग लवकर टाका राव. आता जास्त उत्सुकता ताणु नका राव.

सौंदाळा Mon, 10/13/2014 - 13:47
वाचतोय. मधले काही कार्लेकर आणि भानुंच्या गप्पांचे परिच्छेदही खासच

सविता००१ Sun, 10/12/2014 - 11:34
काका, अफाट लिहिताय. गप्पा मारण्यासाठी सगळ्यांचे आवडीचे विषय समान असले म्हणजे गप्पा कशा रंगतात नाहीतर त्या गप्पा म्हणजे पाण्यावर पसरट दगडाने पाडलेल्या भाकऱ्या. नुसतेच सटासट पाण्याला स्पर्ष करुन जायचे व पडायचे एकदा कुठेतरी.....हॅ त्यात गंमत नाही. गप्पात कसे आकंठ बुडता यायला पाहिजे. हे खूप आवडले.

हरकाम्या Sun, 10/12/2014 - 11:49
पुढचा भाग लवकर टाका राव. आता जास्त उत्सुकता ताणु नका राव.

सौंदाळा Mon, 10/13/2014 - 13:47
वाचतोय. मधले काही कार्लेकर आणि भानुंच्या गप्पांचे परिच्छेदही खासच
लेखनविषय:
लेखनप्रकार
Simple, Free Image and File Hosting at MediaFire नथ.......भाग-१ नथ.......भाग-२ नथ.........भाग-३ नथ........भाग-४ नथ.........भाग-५ आईजान बाम्झाई...........(इस्माईलची आजी) तो सगळा प्रकार बघून माझ्या