मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक "टवाळ" संध्याकाळ

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

पैसा 03/05/2015 - 14:03
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

In reply to by पैसा

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 15:17
ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

नाखु 03/05/2015 - 14:04
हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

In reply to by नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अन्या दातार 03/05/2015 - 15:37
माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

In reply to by पैसा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
बाकी कै नै! फोनवरून जरा चौकशी केली असती टक्याची!
म्हणजे आता खरडी, व्यनी, प्रतिसाद यांनंतर फोनवरून धमक्या???

In reply to by सतिश गावडे

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:21
टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

In reply to by यसवायजी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
धनाजी वाकडे यांच्या च्याहा- डागाच्या कन्फेशनबद्दल वाचण्यासही उस्सुक.
धाग्याच्या प्रतिक्षेत ;)

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्ही ला नाहीत ह्याबद्दल णीषेध...तुम्हाला सुद्द साकाहारी थाळी मिळवायची जबाबदारी घेतली असती. :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सचित्र कट्टा केला तर एका मित्राच्या जीवाला धोका संभवतो असं त्यानी सांगीतलय :P
मग मग...मला बेसावध असताना बोचकारले तर???

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

In reply to by मितान

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)

In reply to by मितान

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
अरे तुम्ही लोक माझ्या गल्लीत येऊन गेलात ! किती दिवस अनाहितांतर्फे घेऊन ठेवलेला पुस्पगुच्च देऊन गेले असते ना !!!
अर्र...मला आधी माहित अस्ते तर कधीचे ते क्यॅटबरी घरात पडले आहे ते आणले असते :P llluuuuuulllluuuuu

In reply to by श्रीरंग_जोशी

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:22
सगळेच कट्टे मिपावर धागा काढून आयोजित केले जात नसतात हो...
तर तर...असे किती कट्टे होऊन काही दू...दू मिपाकरांचे ढेकर पण देउन झालेत

In reply to by देवांग

कट्टा व्हॉट्स अ‍ॅपवरुन अगदी अचानकपणे ठरलेला असल्यानी धागा काढायला वेळ झाला नाही. चर्चा बरेचं दिवस चालु होती पण कट्ट्याला मुहुर्त सापडत नव्हता.

प्रचेतस 04/05/2015 - 09:49
मस्त वृत्तांत रे. पुढच्या वेळी आठवणीने फोन कर. मस्त कट्टा करु हा का ना का. बाकी काल दुसरा कट्टा पण जोरदार साजरा झाला. शनिवार पेठेत साधनापाशी धन्या, टका भेटले. अल्पशी पुस्तक खरेदी केली. नंतर बुवेश आला. मग परत हसत खिदळत गप्पांना ऊत. नंतर ॐकारेश्वरापाशी यसवायजी भेटला. बुवास कामे असल्याने तो निघून गेला व आम्ही चौघांनी आमरस खाण्यासाठी सुकांतास प्रयाण केले. इतर काही न खाता वाट्याच्या वाट्या आमरस नुसता ओरपला गेला. नंतर पिक्चर बघायला म्हणून आर डेक्कन, तिथे हाउसफुल्ल असल्याने मंगलाला गेलो. तिथेही टाईमपास २ हाऊसफुल्ल. हाय रे कर्मा. मग अ‍ॅव्हेन्जर्स एज ऑफ अल्ट्रोनची तिकिटं काढली. आत जाऊन बसतो तर पिक्चर मूळ इंग्लिश नसून हिंदी डब केलेला. आईये जनाब पासून डायलॉग सुरु मधेच राजस्थानी, हरियाणवी भाषा. मण्णे तो पता णा था, मेरी प्यारी बेहणा वैग्रे. चुथडा करुन टाकला राव सगळा. शिरेस पिक्चरला जाम इनोदी करुन टाकलं पिक्चर संपल्यावर निघालो. मला दुसर्‍या मित्रांबरोबर बेडसे लेणीला जायचे असल्याने लगेच दोस्तांचा निरोप घेतला. बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..

In reply to by प्रचेतस

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:23
बाकी टवाळ कार्टा नावाप्रमाणे नसून लै शांत आहे आम्ही त्याच्यापेक्षा जास्त टवाळ आहोत असे त्याचे मत..
मग...हैच मी शांत... :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
बाब्बो चान चान =)) बाकी चिमणराव " आये टाकी भरली मोटर बन्द कर असे ओरडातायेत की काय असे वाटुन गेले ;)
चान चान...व्हत्सप्प वरून फिरत असलेला जोक स्वताचा म्हणून खपवायचा क्षीण प्रयत्न :)

टवाळ कार्टा 04/05/2015 - 10:47
आत्ता ऑफिसात आहे...संध्याकाळी घरी पोचल्यावर एक एक प्रतिसाद टंकतो (चुन चुन के प्रतिसाद टंकूंगा) चायला या चोच्या चिमण्याने बराच नसलेला मालमसाला टाकला आहे माझ्या नावाने

In reply to by अजया

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:24
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=)))
ही अशी कमेंट आल्यावर जसे बघायला हवे तसे बघतोय :P

पियुशा 04/05/2015 - 11:54
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:27
नाही ब्रँड वेगळा आहे माझा. बोर्न्व्हिटा पितो (खरचं पितो)
तुझे वय काय...तु पितो काय =)) वजन कमी करायचे आहे ना रे...पिणे बंद कर :)

In reply to by पियुशा

टवाळ कार्टा 05/05/2015 - 14:25
=)))आणि टकाच्या वरच्या फोटुतले पोझमधले चिमणराव पाहुन टका संशयाने कसा बघतोय बघा=))) नै ग नै ते अस हाय :) ( क्रु. ह.घे.) टका - " ३ फिट से था डरता अब ५ फिट जाता तु इतनी जल्दी कैसे बढ गया .......................... आखीर खाता क्या हे ....................................... ??????? चिमणराव - " आय एम चोम्प्ल्यान ब्वॉय ;) ( आता मार खायच्या आत पलते ....)
हाय पियुशा...कश्शी आहेस

कपिलमुनी 04/05/2015 - 12:14
रानमळा बेश्ट आहे. काळ्या रस्श्यामधला चिकन , सुका फ्राय चिकन , आणि सोलकढी तर अप्रतिम ! खाणं आणि गप्पाच्या नादात फोटू घ्यायचे राहिले. बाकी पिंचिं महाकट्टाकरू या ! पुणे-मुंबै- को`पूर पेक्षा भारी होइल !
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

खाऊगल्ली भाग २

रेवती ·

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.

मदनबाण 30/04/2015 - 19:56
आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

In reply to by अत्रुप्त आत्मा

सस्नेह 02/05/2015 - 11:53
गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

In reply to by रेवती

सूड 30/04/2015 - 21:02
तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

In reply to by सूड

रेवती 30/04/2015 - 21:11
मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

In reply to by रेवती

रुपी 30/04/2015 - 23:02
हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

In reply to by रुपी

रेवती 30/04/2015 - 23:36
हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

In reply to by रेवती

स्पंदना 01/05/2015 - 04:55
मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

In reply to by स्पंदना

रुपी 01/05/2015 - 05:08
ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

In reply to by सूड

पैसा 30/04/2015 - 21:15
आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

स्रुजा 30/04/2015 - 22:15
रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

In reply to by स्रुजा

स्पंदना 01/05/2015 - 04:53
तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

In reply to by स्पंदना

स्रुजा 01/05/2015 - 05:46
तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

रेवती 01/05/2015 - 00:12
सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

In reply to by यशोधरा

खटपट्या 01/05/2015 - 05:01
मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

In reply to by खटपट्या

पगला गजोधर 01/05/2015 - 12:59
पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

इरसाल 01/05/2015 - 12:04
क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

स्रुजा 05/05/2015 - 01:42
मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

In reply to by स्रुजा

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 03:01
मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

In reply to by आनन्दिता

स्रुजा 05/05/2015 - 03:28
हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

In reply to by आनन्दिता

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.

In reply to by स्रुजा

आनन्दिता 05/05/2015 - 22:23
शाब्बास!! एके काळी माझ्या पाकशास्त्रातल्या ज्ञानाला हसणार्या तुला आणि रंगा काकांना एकावेळी सुगरणीचा सल्ला द्यायच्या संधीचं मी सोनं केलं =))

In reply to by आनन्दिता

सूड 05/05/2015 - 22:28
रंगाकाका कुठे दिसले आणि धाग्यावर? हल्ली संपादक लक्षुम्बाई तेवढ्या जास्त दिसतात. पंतांना का काका म्हणत्येस!! ;)

In reply to by आनन्दिता

स्रुजा 06/05/2015 - 00:17
मी बापडी तुला कधी हसले? हां आता कणीक म्हणजे काय या निरागस प्रश्नावर एक आपलं उगाच स्मित दिलं तर मी हसले??? बाकी तुला कणकेपेक्षा मिरच्याच माहिती असणार. :P आणि बिचार्‍या रगाभाऊंनी तर तुला या प्रश्नावर लाडू देऊ केले होते. पण तुला मिरची मधुन लाडू आणि स्मित हास्य कुठुन बाई अपील होणार? ( स्वगतः एक गरीब नि:श्वास )

In reply to by स्रुजा

लैच मिर्ची मिर्ची कराया लागली की सगळी.. ,आता येक मिर्ची माज्ज्याकडून... इशेषतः ज्यांणा हिरव्या मिर्च्या जेवनात कांद्यासारख्या कचाकचा हानायला आवाडतेत,थ्येंच्यासाटी!!! सात/आठ हिरव्या मिर्च्यांना सुरीने मधोमध ऑपरेशन करुन ठीवाव. णंतर त्येंच्या चीरलेल्या मद्दी बशेल एवडेच मीठ भराव. आनी मंग ग्यास जवळ जाऊण येक बारीक कढल्या मद्दी येक चमचाभर त्याल येकदम कडक मधी तापवाव. त्येच्या आदी त्ये मिठाळलेल्या मिर्च्या येका प्ल्येटात कडेला तयार ठिवने. आनी कडला आरदं फुलपात्र पानी पन ठिवाव,आनी न्हेमीचे ३ चमचे हळद पन! आनी कढल्याचं त्वांड बंद करेल अशी ताटली पन तयार ठिवाव..फुडं आता येकदम फायनल म्याचच्या शेवटच्या वोव्हरीसारकं सुप्परफाश्ट प्ल्ये होनारे..तवा आता फयल्यांन्दा नाकाला फडक लाऊण घ्याव. त्ये हल्ली स्कूटी चालवनार्‍या पोरी बांधतेत तसं! णायतर मिर्ची खान्या आदुगरच डोक्यात जाइल. तर.. त्याल चांगलं कडक तापलं..की अचानक घॅस बंद करुण त्या कढल्यात येकदम सगळ्या मिर्च्यांना समादी द्याव. मंग त्या बोंब माराया लागल्या रं लागल्या की लगीच त्येंच्या डोंबल्याव त्ये अर्दा फुलपात्र पानी टाकूण त्याच्याव तीन चम्चे हळदीनी मूठमाती द्याव.आनी कडईचं थंडगं ताटली टाकुन बंद करावं. ह्ये सगळं युद येका मिनटात जाल पायजेन. णायतर मग त्या मिर्च्यांचा आत्मा स्वर्गाला जात न्हाई,आनी णंतर आपल्या पन न्हेत नाई. मंग पाच मिनिटं त्या झाकल्येला कढल्याला घॅस वरच गार होऊ द्याव. आनी णंतर खाली काडून चमच्यानं झाकान मारलेया ताटलीचं त्वांड उचकटाव. आनी त्येच चमच्याणी कढल्यात उलथापालथ घडवून ,कुटची मिर्ची हळदीच्या ढीगार्‍यात कुटं जाऊन म्येली त्येचा शोध घ्याव. सगळ्या घावल्या की थांबाव. आनी मांग गरम गरम भाताव, सानशीच्या तोंडानं चांगली च्येचल्येल्या लसनाची फोडनी मारल्याली ,लसनाचा ठ्सका बसलेली गरम आमटी ओतूण भात कालवाव. आनी त्ये कढलं बी भुईला शेजारीच घ्यिऊन बसाव. आनी दोनचार मिर्च्या ताटाला घ्येऊन .. म्होट्यांन म्हनाव.. "सदानंदाचा येळकोट" आनी मांग भात आमटी संगाट हनायला घ्यावं. ही हळदीघाटाच्या लडाईत शहीद झाल्याली मिर्ची णंतर खाताणा स्वताची चव-दाखवूण ग्येलाबिगार र्‍हात न्हाई ..बर्का! मऊ हृदयाच्या मानसान आजाबात हिच्या वाटला जाऊ णये.. आनी बाकिच्यांण्णी पण येका ज्येवनाला चारा फेक्षा जास्त खाल्या तर ब्राम्मम्हुर्तापासूण कोंबड आरवायच्या आत कवा बी उटायची तयारी ठीऊणच खावं. ह्या ज्येवनाणंतर त्वांड लैच हळहळलं, आनी प्वाटात भट्टी प्येटल्या सारकं वाटलं,तर थंडाव्याला लागाल त्येवडं ताक माराव. आनी णंतर तासभर आपल्याला जो इषय आवाडतो,त्यात बेजान रमाव. णंतर धा मिनिटात येकदम टाइट झोप यील.. तवा मिर्ची प्रेमींण्णो... बगा चाखून येक डाव.. आवाडली तर अज्जुन येखादी अशीच मिर्ची द्यीण! बाय बाय , गुडणाइट! .. आनी फुड काय म्हनतेत त्ये ....... ;) बगा आपलं तुमचं तुम्मीच!

In reply to by अत्रुप्त आत्मा

क्या बात है, बुवां एकदम समीधाच ओतली भस्सकन भूताच्या पिक्चरमधल्या ममांत्रिकावानी ;-) . या कृतीचं कुणी सुटसुटीत पुनर्लेखन करून देईल का.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बहुगुणी 28/05/2015 - 10:27
आद्य मिपाकर तात्या अभ्यंकरांच्या शब्दांत: नुसत्या वाचनानेच एकदम स्वर्गवास! काय झॅन्टामॅटिक वर्णन आहे!!

रेवती 27/05/2015 - 06:58
सुक्या खोबर्‍याच्या चटणीची रेशिपी मिळेल का? मी एरवी जिरे, लाल तिखट, लसूण घालून करते. सध्या माझ्याकडे मोठ्या ३ वाट्या किसलेले खोबरे आहे जे संपवायचे आहे. कसे कोणास ठाऊक खोबर्‍याची बरणी दुर्लक्षीत राहिली. पदार्थ चांगल्या अवस्थेत आहे पण मी चुकून आणखी खोबरे आणलेय.

त्रिवेणी 28/05/2015 - 10:03
मी खोबरे, शेंगदाणे, तीळ, लसूण आणि लाल मिरची चटका लागेलस भाजून घेते आणि जाडसर चटणी वाटते. त्यातल्या त्यात थोडी वेगळी होईल. आणि फ्रीजमध्ये टिकते खोबरे. आणि अजून एक टीप आपल्या ईशीताने दिलेली- ओलं खोबरं नसतांना याच कीस मध्ये दूध घालून थोडावेळ ठेवायचे म्हणजे हे खोबरे ही संपेल आणि ओला खोबर नसेल तर अडणार नाही.

रुपी 30/05/2015 - 00:07
२५-३० बटाटे लवकर संपवण्यासाठी काय पाकॄ करता येईल? निदान अर्धे संपले तरी चालेल. पुन्हा संपवायला दोघेच आहोत! कटलेट्स करावेत असा विचार आहे, पण अजून काही सुचवता येईल का? वेफर्स, कीस असे काही नको...

In reply to by रुपी

In reply to by श्रीरंग_जोशी

बहुगुणी 30/05/2015 - 01:04
नुसती पदार्थांची नावेच नव्हे तर प्रत्येकाचे दुवेही दिले आहेत श्रीरंगरावांनी! भले शाबास! (पुर्वी मिपावर असे दुवे देणारे एक जण होते [मला वाटतं 'नंदन' का?], त्यांना "लिंकाळ/ लिंकाळे" असं म्हंटलं जायचं...आता तो किताब श्रीरंग्_जोशींना द्यायला हवा!)

In reply to by बहुगुणी

In reply to by बहुगुणी

थर्ड पार्टी सर्च इंजिन मिपाला जोडून कस्टमाइझ्ड सर्च सुविधा मिपावर देता येईल कदाचित. मी या क्षेत्रात काम करत नसल्याने त्याची केवळ संकल्पना मांडू शकतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 20:56
मिसळपाव सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:tpmbqavfq1y कस्टम कोड पण आहे जो साइट वर टाकला तर एक सर्च बॉक्स तयार होईल पण इकडे टाकता येत नाहीये

In reply to by टीपीके

या दुव्यावरा मास्तुरे या शब्दाने शोध घेतला तसेच गुगलवर मास्तुरे site:misalpav.com असा शोध घेतला तर सारखे रिझल्ट मिळाले. मिपा स्पेसिफिक सर्च याद्वारे होत आहे पण लेखनप्रकार, उपप्रकार, प्रतिक्रिया असे अतिरिक्त घटक त्या शोधयंत्राला जोडता आल्यास कस्टमाइझ्ड सर्च टूल असे काही म्हणता येईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 04/06/2015 - 21:14
हो, सध्या तरी तसेच आहे. तुम्ही म्हणता तशी सोय करता येईल का माहित नाही (म्हणजे करता येईल पण युझर इंटरफेस गन्डेल) प्रत्येक प्रकारासाठी वेगळे सर्च इंजिन होईल बहुतेक. तुमच्या डोक्यात कसा इंटरफेस आहे?

In reply to by टीपीके

टीपीके 04/06/2015 - 21:10
मराठी सर्च इंजिन https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo सध्या ह्या साईट वर हे सर्च इंजिन काम करते मिसळपाव मनोगत मायबोली उपक्रम ऐसी अक्षरे

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by टीपीके

एकाच वेळी पाच मराठी संस्थळांवर शोध घेता येणे म्हणजे खासंच. देवनागरी लिपितून शोधताना कधी कधी काही मर्यादा येतात. मागे Yellowstone नॅशनल पार्कबाबत मराठी आंतरजालावर कुणी काही लिहिले आहे का हे मी "येलोस्टोन नॅशनल पार्क" असे शब्द वापरून शोधले. इतर कुणाकडून नंतर यलोस्टोन नॅशनल पार्कचे प्रवासवर्णन मिळाले :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

टीपीके 05/06/2015 - 15:46
हे आवडतं का बघा. यात आता tabs टाकले आहेत https://cse.google.com/cse/publicurl?cx=000590099528450194719:_nz76n1_fzo यात आता अनेक वर्तमान पत्रे पण टाकली आहेत. अजून काही सूचना असतील तर नक्की सांगा मराठी शोध या नावाने एक सोपी युआरल तयार करायचा पण प्रयत्न करतो आहे, hopefullly should work marathishodh.tk

In reply to by बहुगुणी

रुपी 30/05/2015 - 01:50
दुव्यांबद्दल दुवा!>> +१ !! श्रीरंग, दुव्यांबद्दल धन्यवाद! तुम्हाला अशा सगळ्या दुव्यांसाठी दुवा मिळाल्या तर कधी दवाची गरज पडणार नाही! बहुतेक बटाटा-मटार टिक्की करुन पाहीन. पोळी/ ब्रेड बरोबर खाल्ला तर फार बटाटा संपणार नाही ना :) जाता जाता, बटाटा हाईट्स ही पाकृ नाहिये, कथा आहे :)

In reply to by रुपी

एकच काम यांत्रिकपणे केले की अशी हाईट होते ;-) . यापुढे दुवे देण्यापूर्वी बघत जाईन की मजकूर काय आहे... दह्यातलि बटाटा रस्सा भाजि - सहा वर्षांपासून शून्य प्रतिसाद असलेल्या या धाग्यावर कुणी त्याची पाकृ लिहिल्यास उत्तमच.

In reply to by श्रीरंग_जोशी

रुपी 30/05/2015 - 02:14
तो धागा चुकीच्या विभागात टाकलाय ना.. काथ्याकूट मध्ये असता तर खूप पाकृ आल्या असत्या असं त्यांच्या बाकी धाग्यांवरुन वाटतं.:) पळते आता, नाहीतर हा धागा खाऊगलीतून भलतीकडेच जायचा..

In reply to by श्रीरंग_जोशी

रमेश आठवले 30/05/2015 - 07:14
बटाटयाच भुजण या नावाचा एक प्रकार, विशेषत: सारस्वत मंडळींकडे, केला जातो असे ऐकले आहे. त्या संबधी माहिती कोणी देऊ शकेल का ?

In reply to by रुपी

रुपी 04/06/2015 - 03:26
एवढ्या पाकृ मिळाल्याच तर निदान सुरुवात करावी म्हणून वरणभाताच्याच बरोबर बटाटे उकडून घेतले. न सोललेले बटाटे पाहून नवर्‍याने ऑफिसमध्ये कुणाच्या डब्यात खाल्ली तशी पाकृ करुन का म्हणून विचारले आणि मीही अगदी आनंदाने हो म्हटले! जेवताना तोंडी लावायला/ साईड-डिश म्हणून खायला घेतलं. जे काही होतं ते खूपच चवदार आणि झटपट होणारं, शिवाय माझ्या लेकानेही स्वतः घेउन आवडीने खाल्लं. तर ही त्याची पाकृ. उकडलेल्या बटाट्याची सालं न काढता भाजीसाठी करतो तसेच तुकडे करुन घ्या. अगदी जेवायला बसण्याआधी तूप-जीरे-हिंगाची फोडणी करुन त्यात ते तुकडे, गरम मसाला आणि मीठ घाला. मोठीच आच ठेवून २ मिनिटे हलवत राहा आणि लगेच वाढा.

In reply to by रुपी

ही पाककृती अमेरिकन ब्रेकफास्ट पोटॅटोजसारखी वाटत आहे. गरम मसाल्यामुळे भारतीयीकरण झाले आहे :-) . झटपट पाकृ म्हणून उपयुक्त आहे.

हि एक मस्त रेसिपी आणि मुलांच्या आवडीची , शिवाय हरभरे ऐवजी कोणतेही कडधान्य किंवा मिक्स करून इतर कडधान्य वापरू शकता. हरभरे रात्री भिजवा . दुसर्या दिवशी कुकर ला वाफवून घ्या , खूप जास्त पण नको गाळ होईल इतके आणि कच्चे पण नको अशा बेताने शिट्ट्या घ्या. आता कांदा , टोमाटो , कोथिंबीर , पुदिना , कैरी मस्त पैकी बारीक बारीक कापून घ्या. असेल तर पालक आणि काकडी सुद्धा कापून घ्या. आवडत असल्यास चिंचेचा कोळ करून घ्या. एका बाउल मध्ये वाफवलेले हरभरे , वरील चिरलेले साहित्य ,मीठ , चिंचेचा कोळ मिक्स कर. वरून चाट मसाला , असल्यास जिरे आणि धने पूड भुरभुरा आणि वरून बारीक शेव घालून दया. चिंचेचा कोळ नसेल किवा आवडत नसेल तर लिंबू पिळून घ्या.
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.

टवाळ कार्टा 17/04/2015 - 11:12
इतके पण काही जास्त गरज नसते....अत्यावश्यक गरजा* वेळच्यावेळी आणि पोटभर पूर्ण झाल्या तरी नवर्यांना बास होते *वेळच्यावेळी खाणे-पिणे ;)

नाखु 17/04/2015 - 11:48
वि.सू. घरचा अभ्यास जोरदार चालू आहे असे एक निरिक्षण . ==================== आता मान्यवरांचे अभिप्राय:
  • ह्या प्रकृतीच्या लोकांनी काही पथ्यपाणी केलेच पाहीजे माहीती साठी व्यनी करा-भार्यु मित.
  • हा ठरावीक लोकांनी ठरावीक लोकांसाठी काढलेला धागा आहे - अजुनी बोल्ले
  • यात बोटावर नाचवले जाते बोटीवर नाही तस्मात आमचा पास - (स्व)शोध बरे
  • इतके नियम+कर्मकांड आम्च्या पूजेत पण नाहीत, च्छ्या मसाला कमी आहे (काहीच धुरळा उडणार नाही खास) असो. - अस्वस्थ जिल्बीपाडगावकर

In reply to by नाखु

तुम्हाला सगळ्या प्रसिद्ध मिपा आयडींच्या धोतरांना-पंच्याना आणि तांब्यांना हात घालायचा खुळा नाद आहे असे निरिक्षण. घरचा अभ्यास ;)

नेत्रेश 17/04/2015 - 12:25
टायटल वाचुन मला वाटले "सुखी वैवाहीक जीवन" वाले मिपावर पण जाहीरात करायला पोहोचले की काय? (मिपाच्या पहील्या पानावर लेखाचे संपुर्ण शिर्शक दीसत नाही)

रिम झिम 17/04/2015 - 16:24
संपूर्ण पार्टीभर तुम्ही सतत बायकोच्या बाजूलाच राहीलात (+१००, बोरिंग पार्टीच्या वाळवंटामधे तुही "सहारा" ;) ) - थोडावेळ तुम्ही नवर्‍याबरोबर घालवला आणि नंतर तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीशी गप्पा मारू लागलात (+१००, दिसायला काय आहे गं ती. तुझ्यापेक्षा अंमळ कमी आहे पण... ***आपापल्या हातापायांचा आणि डोक्याचा विमा आहे हे पाहुन हा प्रयोग करा. ब्याकफायर झाल्यास मंडळ जबाबदार णाही*** आणि तरीही बायको हसली तुमच्याकडे बघुन तर काँग्रॅच्युलेशन्स. तुमच्या बायकोचा समावेष जगातलं आठवं आश्चर्य म्हणुन करायला हरकत नाही.)

In reply to by रिम झिम

नाही. मुद्दाम तसचं ठेवलयं. कंसामधला डेटा फक्त बदलायचा होता. दोघांच्याही पर्स्पेक्टीव्हनी लिहिलयं.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

नाऱ्या नाऱ्या

चुकलामाकला ·

In reply to by चुकलामाकला

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)

विवेकपटाईत 19/04/2015 - 10:01
लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....

In reply to by चुकलामाकला

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)

विवेकपटाईत 19/04/2015 - 10:01
लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७ ·

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !

In reply to by किरण८८७७

विकास कामांतले आणि औद्योगीकरणातले अडथळे दूर करण्यासाठी जुन्या कायद्यातली वरची कलमे अडथळा ठरत आहेत आणि ती बदलावी असा लेखी आग्रह महाराष्ट्राचे मा़जी मुख्यमंत्री आणि इतर अनेक काँग्रेसी मुख्यमंत्रांनी केला होता असा दावा ती कागदपत्र दाखवून अनेक टिव्ही वाहिन्यांवर होत आहे. याच्या सत्यतेवर वादविवादात भाग घेणार्‍या काँग्रेसच्या प्रवक्यांनी अजून तरी केलेला दिसला नाही !

In reply to by किरण८८७७

सव्यसाची 26/02/2015 - 18:55
आजच अरुण जेटली यांनी राज्यसभेतील चर्चेमध्ये intervene केले. त्यात सगळ्यात शेवटचा भाग हा भूमीअधिग्रहण कायद्यावरती आहे. २०१३ चा कायदा काय म्हणतो वरील मुद्द्याबाबत?? त्या कायद्यातील सेक्शन १०५ मध्ये चौथे शेड्युल आहे. या शेड्युल मध्ये १३ कायदे आहेत. 1. The Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958 (24 of 1958). 2. The Atomic Energy Act, 1962 (33 of 1962). 3. The Damodar Valley Corporation Act, 1948 (14 of 1948). 4. The Indian Tramways Act, 1886 (11 of 1886). 5. The Land Acquisition (Mines) Act, 1885 (18 of 1885). 6. The Metro Railways (Construction of Works) Act, 1978 (33 of 1978). 7. The National Highways Act, 1956 (48 of 1956). 8. The Petroleum and Minerals Pipelines (Acquisition of Right of User in Land) Act, 1962 (50 of 1962). 9. The Requisitioning and Acquisition of Immovable Property Act, 1952 (30 of 1952). 10. The Resettlement of Displaced Persons (Land Acquisition) Act, 1948 (60 of 1948). 11. The Coal Bearing Areas Acquisition and Development Act, 1957 (20 of 1957). 12. The Electricity Act, 2003 (36 of 2003). 13. The Railways Act, 1989 (24 of 1989). सेक्शन १०५, सब सेक्शन १, काय सांगतो: Subject to sub-section (3), the provisions of this Act shall not apply to the enactments relating to land acquisition specified in the Fourth Schedule. सेक्शन १०५ सब सेक्शन ३ काय सांगतो: The Central Government shall, by notification, within one year from the date of commencement of this Act, direct that any of the provisions of this Act relating to the determination of compensation in accordance with the First Schedule and rehabilitation and resettlement specified in the Second and Third Schedules, being beneficial to the affected families, shall apply to the cases of land acquisition under the enactments specified in the Fourth Schedule or shall apply with such exceptions or modifications that do not reduce the compensation or dilute the provisions of this Act relating to compensation or rehabilitation and resettlement as may be specified in the notification, as the case may be. या सेक्शन नुसार जुन्याच कायद्यात १३ गोष्टींना असेही या कायद्याच्या चौकटीतून मुक्तता देण्यात आली होती. या सरकारने ५ नव्या गोष्टी त्यामध्ये टाकल्या आहेत. त्या बरोबर कि चूक वगैरेची चर्चा संसदेत होईलच.

जरा काही बदल सरकारने सुचवला की गोंधळ घालायची मिडियाची फॅशन ह्या संस्थळावरही येऊ लागली आहे. किरणा, जरा थंड डोक्याने घे.आधी काय बरे वाईट परिणाम होणार आहेत त्याची तर चर्चा करा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही आजकालची मुलं म्हणजे ना, लगेच आपली मतं बनवितात. बर बनवितात तर बनवितात, लगेच बदलतात पण. टिकाऊपणा हा त्या काळाचा गुणधर्म होता असे पु.ल. बोलायचा त्याला किती काळ लोटला असे आमची ही विचारत होती. आता देशपांड्यांचा पुरुषोत्तम म्हणजे आपल्यापेक्षा वयाने किती लहान पण आपण त्याला लोकरिवाजाप्रमाणे मान देऊन अहोजाहो करतोच की नाही ! किरण, अरे बाईंना रातच्याला वाड्यावर बोलवायचे दिवस आता संपले रे ! तुझ्यासारख्या तरुणालाही हे कळू नये काय ? अरे अच्छे दिन आनेवाले है मग रात्रीपर्यंत थांबायची गरजच काय ? दिवस का वाया घालवायचा ?

In reply to by धर्मराजमुटके

किरण८८७७ 25/02/2015 - 16:04
धर्मराजमुटके, विचार हे चिरंतन असतात. अहो मुंगी कडूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे. पाठ्यपुस्तकात धडाही होता आम्हाला, आता तुमच्या काळात होता कि नाही ते तुम्हासच माहिती. असो, पण प्रत्येक विचाराचा आदर करावा हि आम्हाला कळलेली मराठी संस्कृती. अन समर्थ ही बोलूनच गेलेत कि "टवाळा आवडे विनोद". मी ज्वलंत प्रश्न गमतीदाररित्या मांडला. काहींना प्रश्न दिसला अन काहींना विनोद. अहो भाजपच्या मुद्यावर बोललात तर अधिक बरे वाटेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मदनबाण 25/02/2015 - 15:58
खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. आता या वयात इतकी उत्सुकता म्हणजे माईंचे "हे" पक्के "वासु" दिसतायत. ! *LOL*

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu toll rises to 841 in less than 2 months

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी 26/02/2015 - 12:57
>>> खुशबू,ईतनी उमर मे शौक, कलियुग्,लिव्ह इन.. त्यानंतर वाड्यावर या...'उत्सुकतेने' आधी ह्यानीच धागा उघडला होता. नानासाहेब इतका आंबटशौकीन असेल असं वाटलं नव्हतं. काही तरी कर रे माईसाहेब, नाहीतर प्रकरण हाताबाहेर जाईल रे. :YAHOO:

कपिलमुनी 25/02/2015 - 15:55
बाकी निवडणूकांच्या धाग्यावर धुरळा उडवत भाजपाचा प्रचार करणारे आयडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करायला येत नाहीत. ह्यातच काय ते समजून घ्या

अर्धवटराव 25/02/2015 - 20:43
तिकडे ते अण्णा हजारे सरकारला इंग्रजांपेक्षाही जालीम वगैरे म्हणताहेत व इकडे हे पुराण. मोदि किंवा सरकार कुणि इस्टेट एजंट असल्यासारखं त्यांच्यावर काय वाट्टेल ते आरोप करायचे ? कायद्यात जे काहि आक्षेपार्ह आहे ( एकुण ३-४ क्लॉज) त्यावर घडायचं ते महाभारत घडेलच. इन वर्स्ट केस जर या कायद्याने काहि नुकसान झालच तर तसंही भाजप पुढील १० वर्ष घरी बसेल. ( येत्या ५ वर्षात या कायद्याने काहि मोठा डॅमेज व्हायचे चान्सेस फार कमि आहेत). पण सरकारने शेतकर्‍यांचा अजीबात काहि विचार न करता एक कायदा बनवला हे तर्कसंगत वाटतं काय? राहिला मुद्दा 'केवळ' औद्योगीक हिताचा. सरकार उद्योग चालवु शकत नाहि. शेती आणि इतर उपलब्ध उद्योगांच्या सद्यःस्थितीवरुन वाढीव बेरोजगारांचा भार उचलणे अशक्य. वेळीच निर्णय घेऊन तडाखेबंद अंमलबजावणी नाहि केली तर सर्व योजनांचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आणि तसा अनुभव. जनतेला फुकट काहि देण्यापलिकडे इतर भरीव काम न करण्याची राजकारणाची कुवत. आणि आता जर काहि मोठी हालचाल केली नाहि तर देशात काहि वर्षात गरिबी आणि बेरोजगारीने अराजक माजण्याची शक्यता. एव्हढं सगळं गणित जुळवायला बघण्याऐवजी स्टेरीओटाईप रडारडी करण्यात धन्यता मानण्याची अवदसा जनतेला आठवावी म्हणजे कमाल आहे.

अभिजित - १ 25/02/2015 - 21:40
अहो शेतकरी तर लांब राहिला. टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. राजा पेक्षा राजा निष्ठ आहेत हे लोक. त्या मुले BJP वाले चूप राहणार किवा मग देशाच्या प्रगती करता हा त्याग करणे कसे आवश्यक आहे ते ठासून सांगतील .

मदनबाण 26/02/2015 - 09:32
टोल प्रश्नावर पण काही लोक ( अगदी रोजच्या ओळखीतले ) टोल वालायंची बाजू घेत आहेत. इतका दांभिक पण तर साक्षात देवेंद्र पण दाखवू शकणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिपा वाचतात वाटतं... ;) ता.क :- टोलनाक्यांची उलाढाल तपासणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings

In reply to by मदनबाण

संदीप डांगे 26/02/2015 - 11:18
ह्या सऱकारला पण काम करायचे नाही हे दिसते आहे. नाशकात तर न.फ.साहेबांनी 'यावेळेस नाही शक्य होणार, पुढच्या कुंभमेळ्यास गोदावरी जरूर स्वच्छ करून देऊ' असे चमत्कारिक विधान केले. अजुन वट्ट ३-४ महिने बाकी आहेत कुंभमेळ्यास. साधी तीन-चार किलोमीटरची नदी स्वच्छ करता येत नाही याला काय म्हणावे? म्हणजे एवढे निर्लज्ज विधान करून बारा वर्षांनीही आमचीच सत्ता असेल हा म्हणजे टू मच प्रकारातला ओव्हरकाँफिडंस झाला. यांना काही करायचेच नाही असे दिसते. पाच वर्ष कशी तरी ढकला, जमते तेवढी माया गोळा करा आणि पळा असा काहीतरी प्लान दिसतो. एलबीटी बंद करू च्या नावाखाली व्यापार्‍यांकडून निवडणूक निधी गोळा केला, सत्ता आल्यावर अळीमिळी गुपचिळी. एकूणच नवीन पिढीला राजकारणाचा चांगला धडा दिला आहे. त्यामुळे मोदीभक्त जरा गप झाले आहेत.

In reply to by मदनबाण

अभिजित - १ 26/02/2015 - 20:26
कमाल आहे !! माझा मुद्दा हा कि - नेहमी ज्यांना टोल भरावा लागतो. जे लोक इतकी वर्ष टोल विरुद्ध बोंब मारत होते, तेच लोक अचानक टोल कसा गरजेचा आहे हे सांगू लागले. जेव्हा देवेंद्र / भाजप चे इतर नेते यांनी टोल मुक्ती हि एक संकल्पना आहे. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही टोल मुक्ती विषयी काहीच बोललो नाही वगैरे .. वगैरे . , तेव्हा .. म्हणजे भाजप प्रेमात पडून इतकी वर्षाची भूमिका ( टोल विरुद्ध ) या लोकांनी बदलली. स्वताच्या खिशाला चाट बसली तरी हे लोक टोल कसा गोड आहे हे सांगू लागले. ते लोक शेतकरी लोकांकरता काही खरी भूमिका घेतील हे असह्क्य आहे. बाकी देवेंद्र आत्ता नुसती समिती वगैरे बसवणार आहे. त्याचा निकाल कधी येणार. त्या निकालाची अंमलबजावणी कधी होणार ? एक देवच जाणे. मध्ये एक mata किवा लोकसत्ता मध्ये उपरोधात्मक लेख आला होता. अजून २० वर्षांनी पेपरात काय मथळे असतील त्यावर ... जसे कि - १) सलमान खान संकटा मध्ये. काळ वीट प्रकरणात सरकार / कोर्ट आता कडक भूमिका घेणार. २) पाटबंधारे खात्याची कोर्टाकडून समूळ चोकशी. अजित पवार / तटकरे संकटा मध्ये थोडक्यात अर्थ समजून जा.

आकाश कंदील 26/02/2015 - 11:26
विश्वासार्ह तपशील मिळेपर्यंत शांत राहणे चागले. पण भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात कि जमिनीवर हे ज्यांना माहित नाही त्या उधोजीरावाना शेतकर्याच्या प्रश्नाबद्दल इतके पोटतिडकीने बोलताना पाहून मन भरून आले. बाकी 'रात्रीची मुंबई, गच्चीवरील हॉटेले, खड्यातले रस्ते, मिठी नदीतील प्रदुर्षण' या सारख्या यावर सुद्धा ते असेच पोटतिडकीने बोलले असते तर अजून बरे झाले असते. बाकी आपला पास

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 26/02/2015 - 12:53
अजूनही बरेच हिषोब आहेत ओ, पण सुरुवातीला हा एक हिषोब तरी बघा म्हणावं. शेतकर्‍यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला स्वतः शेतकरी असलेच पाहिजे अशा बाता मारणार्‍यांचे पितळ इथेच उघडे पडते.

In reply to by बॅटमॅन

काळा पहाड 26/02/2015 - 14:18
कुणाचं नाव घेताय? अतिशय जातीयवादी माणूस आहे तो. वर आणि दुसर्‍याला टाँट मारण्यात पुढं. शेती येत नाही, जैन आहे, ब्राम्हण आहे. याचे ब्राम्हणांना (मनोहर जोशी) मुख्यमंत्रीपदासाठी मतं देणार काय असे सभेतील विचार मी कानांनी ऐकले आहेत.

खटासि खट 26/02/2015 - 12:35
अण्णाजी आये, अण्णाजी आये अण्णा हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ उपोषणपटू आहेत. ते उपास करतात. ते लपून छपून उपास करत नाहीत. निधड्या छातीने कुठल्या तरी मैदानावर, तीर्थस्थळावर आणि जिथे कॅमेरे आणि माणसं येऊ शकतील ठिकाणी उपोषण करतात. त्यांच्या उपासाच्या वेळी अनेक लोक त्यांच्याबरोबर येऊन आळीपाळीने बसतात. ते शिफ्ट्समधे उपास करणारे लोक असतात. यातले काही हुषार लोक मीडीयाच्या वेळात उपासाला बसतात. ते पुढे मुख्यमंत्री पदापर्यंत जातात. (पुढे पीएम झाले की इथे संपादन करण्यात यावे, सध्या निकड नाही). अण्णा हिंदीतून सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांचे प्रेरणादायी शब्द कानात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांची ही झुंबड लागते. त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय | आदरणीय अण्णांच्या चरणावर लीन नम्र खट

In reply to by खटासि खट

बॅटमॅन 26/02/2015 - 12:39
त्यांनी म्हटलेच आहे की जिन झाडो को फळफळावळ लगती है, लोगा उसीकोच फत्थर मारते हय |
इतकेच नव्हे तर एकदा ते सरकारमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढताना म्हणाले होते "इसमें जरूर कुछ तो कालाबेरा है!"

In reply to by खटासि खट

नाखु 26/02/2015 - 14:22
हिंदी भाषीक बोंड्-बोंबल्या बरोबरची वार्ता पाहिली नाही काय ? हिंदण्णाअण्णाना त्यो विचारतोय काय आणि अण्णांच उत्तर समक्ष बघा आणि लुफ्त घ्या हा का ना का

In reply to by खटासि खट

मालोजीराव 26/02/2015 - 14:59
अण्णांचे उपोषण तोडायची स्पेशालीटी फक्त विलासरावांकडे होती…त्यांच्याकडच भैय्यूजी महाराज इंजेक्शन जालीम होतं

कपिलमुनी 26/02/2015 - 13:14
जमीन अधिग्रहण करूच नये असा मुद्दा नाहिये . मुद्दा हा आहे की यासाठीच्या तरतुदी आहेत . जमीन एखाद्या उद्योगाच्या ताब्यात दिली आणि ती ५ वर्षे वापरलीच नाही तर काय उपयोग ? अशी जमीन मग मूळ मालकाला परत द्यावी . ज्या कामासाठी संपादन केले आहे ते कामच सुरू झाले नाही तर हा नुसताच जमीन बळकावण्याचा मार्ग होइल . उद्योग : सरकारी कि खासगी कि एकत्र ? याच्या व्याख्या स्पष्ट नाहीत. ७० % संमतीची अट पूर्ण काढली पण कमीतमकी ५१% ची तरी अट हवी. निम्मे तरी समाधानी असावेत. बागायती जमीनी कशाला हव्या आहेत उद्योगांना ? जिथे दुष्काळ आहे , शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या ठिकाणी उद्योग धंदे उभारायला प्राधान्य हवे . हा कॉमन सेन्स आहे. जिथे ८० % कोरडवाहू आहे आणि २० % बागायती आहे तिथे ती जमीन घेउ शकता . पुर्नवसन : या बद्दल चकार शब्द नाही. फक्त पैसे देणे म्हणजे पुर्नवसन नव्हे . आणि अधिग्रहणाच कायदा केंद्र आणि मोबदल्यामध्ये राज्य सरकार अधिक्षेप करते असे घडले आहे. त्यामुळे आधी पुर्नवसन मग संपादन अशी तरतूद हवी. अशा तरतूदी केल्यास संपादनाला होणारा विरोध कमी होइल आणि औद्योगिक प्रगती होइल .

विवेकपटाईत 28/02/2015 - 17:53
सरकारला गरीबांची चिंता नाही, फक्त businessmen लोकांची आहे जनधन योजना businessmenलोकांसाठी आहे १२ रुपयात दुर्घटना विमा businessmen लोकांसाठी आहे १००० रुपयात पेन्शन योजना businessmen लोकांसाठी आहे infrastructure वर जास्त खर्च केल्याने फक्त businessmen श्रमिकांना रोजगार मिळेल. रस्ते रुंद झाल्याने व रेल्वे सुधारणा झाल्याने जो रोजगार निर्मित होईल तो फक्त businessmen श्रमिकांसाठीच होईल. राहिला आमच्या सारखा नौकरपेशा गरीब वर्ग, च्यायला गेल्यावर्षी ५०,००० रु ची सूट आयकर मध्ये दिली तरी ही ८० टक्के सरकारी कर्मचार्यांनी दिल्लीत वोट दिले नाही (मूर्ख लेकाचे) (कारण वेळेवर कार्यालयात यावे लागते, फरलो मिळणे आता दुष्कर झाले, शनिवारी ही कार्यालयात जावे लागते). त्याचे फळ नमकहराम कर्मचार्यांना मिळणारच. पण दिल्लीतल्या सरकारी कर्मचार्यांच्या करणीचे भोग, देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नौकरपेशा लोकांना भोगावे लागणार. गेल्यावर्षी ५०,००० रुपये कर दिला होता, या वर्षी आणखीन जास्त द्यावे लागणार. पे कमिशन मात्र वेळेवर मिळणार आहे. १.१.२०१६ (नाही तर नेह्र्मी ३ वर्षानंतर मिलते. मिळणाऱ्या arrear चा २०-३० करामध्ये द्यावालागत होता. तसे या वेळी होणार नाही. बाकी करमुक्त बोंड मध्ये निवेश करावा लागणार, पगार वाचला तर.

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 03/03/2015 - 17:25
काँग्रेसच्या कायद्याला अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं मोदी म्हणाले लोकसभेत. त्यातही तथ्य नक्कीच असेल. " कॉंग्रेसच्या कायद्याने जमीन अधिग्रहण अशक्य होऊन बसलं आहे . ज्यांना शेतकर्‍यांनी कायम शेतातच खितपत पडावं जेणेकरून त्याचं राजकारण करत राहता येइल असं वाटतं, हे लोक विरोधात आहेत सुधारणेच्या" असं एका लेखात वाचलं.

In reply to by अनुप ढेरे

कपिलमुनी 03/03/2015 - 17:36
अधिग्रहणला विरोध नाही. पण पुर्नवसन , मोबदला आणि वापर या तरतुदी बदलल्या पाहिजेत . सुवर्णमध्य काढावा ही अपेक्षा !
"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

भारत माझा देश आहे??? सारे भारतीय माझे,,,,,,,,,???

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

गवि 24/02/2015 - 13:34
दहा वर्षे रविवार वगळता अक्षरशः रोज एकदा या प्रमाणात म्हणूनही तीन वाक्यांच्या पुढची प्रतिज्ञा विस्मरणातच गेली होती. मुद्द्यांवर काय बोलणार.. ?

इरसाल 24/02/2015 - 14:43
कोर्टात घ्यायची शपथ पण ह्याच फलाटावर आहे.

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:00
वाईट वाटत असे लेख लिहीनार्यान्बाबत… बर, हि एवढी "अर्थपूर्ण" लेख लिहायची उठाठेव करून साध्य काय केल? जर देशामध्ये काही समस्या आहेत तर त्यावर योग्य शब्दात चर्चा करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा! पण हे सगळ करणं खूपच वेळखाऊ आणि सपक वाटत ना? त्यापेक्षा एखादा मसालेदार लेख पाडला कि कसे बरे वाटत! बाकी भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे, नाही का? १२५ कोटी लोकांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करायला आणि टिकवून ठेवायला असे काय लागते? काही कोटी ओतले कि या गोष्टी लगेच यायला हव्यात! तसाही गेल्या ७० वर्षात आपला समाज बदललाच नाही ना हो? ज्या संपन्न अवस्थेमध्ये या गौरवशाली देशाची निर्मिती झाली आणि निर्मिती बरोबर लगेच ज्या काही घटना घडल्या त्या लोकशाहीला फार पोषक होत्या. तरीपण नाही जमल देशाला आणि समाजाला प्रगती करायला… धिक्कार तर व्हायलाच हवा! पण असो! तुमचे कार्य सुरु ठेवा, अपेक्षा आहे तुमच्या पुनर्जन्मापर्यंत तरी इथले सगळे लोक तुमच्या लेखी "सुसंस्कृत" होतील आणि नाहीच झाले तर लिहा पुन्हा एखादा लेख!! हाय काय नाय काय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:46
बाकी दुसर्यांनी काय वाचावे काय वाचू नये हे सांगणेसुद्धा "हिप्पोक्रसी" चा भाग नाही का? अर्थात तुम्ही संमती दिली तरच हा! नाहीतर मी अभ्यास वाढवतोच! तुम्ही देशासाठी काही करत नसाल हे माझे म्हणणे नाही पण जाउदे इथे या मुद्यावर चर्चा करून काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघेल असे वाटत नाही… आपले मत व्यक्त केल्यानंतर समोरच्याकडून येणारी प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करावा… बाकी असो! राग नसावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती तर मी स्वागतचं केलं असतं. तुम्ही मग माझ्यामधे नसलेली निष्क्रियता, लेखाचा मसालेदारपणा वगैरे मधे शिरलात. वरुन तुम्ही खाली ब्रुस्वेण ला म्हणताय की,
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?
तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:45
अहो कॅप्टन, गल्लत होतीये पहिला पूर्ण परिच्छेद लेखाची आणि उद्देशाची टीका केली आहे मी! मसालेदार सुद्धा लेखाला म्हणालो आहे मी! तुम्ही निष्क्रिय आहात हे कुठंच म्हणायचं नव्हते पण या लेखाच्या उद्देशात "मला" अर्थपूर्ण काही दिसले नाही. तेव्हा टीका करण्याचा देखील अधिकार येतोच ना? बाकी तुम्ही दुखावले असाल तर माफी असावी! :)

In reply to by शब्दबम्बाळ

असो. आंतरजालीय जगात जिथे सगळे भास असतात तिथे राग, मत्सर, लोभं माया अश्या भावनांना थारा देउ नये असं आमच्या गुर्देवांनी सांगुन ठेवलं आहे. लिहिते वाचते रहा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 03:33
बर, आता मला पडलेले काही प्रश्न… १. भारत म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरचा भू-भागाचा एक तुकडा कि आणखी काही… मुळात भारतातील लोकांशिवाय "भारत" हि संज्ञा पूर्ण होऊ शकते का? २. भारतावर प्रेम असणे म्हणजे नेमके काय म्हणता येईल? फक्त या भू-भागावर प्रेम करणे कि इथे असलेल्या अथवा होऊन गेलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि इतिहासावर प्रेम असणे… का अजून वेगळे काही… हे प्रश्न पडण्याचे एक कारण म्हणजे "मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते" हे वाक्य! आता पहा भारताची लाज वाटत नाही म्हणजे नक्की कोणाची? जर भारत हा शब्द भारतीयांशिवाय अपूर्ण असेल तर वरील वाक्याचा अर्थ कसा काढणार? जाणकारांनी प्रकाश टाकावा!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 19:42
ते सोडा हो! वरच्या प्रश्नांवर तुमचे उत्तर अपेक्षित होते. ते कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म कि काय त्यानुसार… तर तुम्ही बोलेनाच काही…

In reply to by शब्दबम्बाळ

बहुगुणी 24/02/2015 - 19:16
शब्दबम्बाळ यांच्या प्रतिसादास -१००, कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या लेखनास +१००! भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्‍यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!

In reply to by बहुगुणी

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:52
धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल, हो तो परिच्छेद उपहासात्मकच आहे. पण त्यातून चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगीर आहे! मला त्यातून हे दाखवायचं होत कि माणूस हा सगळीकडे तसाच असतो. हेवे-दावे, भांडण हे माणसाचे अवगुण सगळीकडे पाहायला मिळतात(इथे सुद्धा काही प्रतिसादांमध्ये तुम्हाला ते दिसतील! :) )… अगदी प्रगत देशातसुद्धा हे चालूच असते. पण म्हणून भावा-भावा मधली भांडणे देशाची प्रातिनिधिक उदाहरण खरच होऊ शकतात का? इथे मी भांडणाचे समर्थन नसून दिलेल्या उदाहरणाचा विरोध करत आहे! मला मान्य आहे भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि देशाच्या सामाजिक परिस्थितीत अजून सुधारणा होईल हा मला विश्वास आहे. आपला देश तरुण आहे नवीन विचार स्वीकारायला तयार असणाऱ्या पिढीचा आहे!

बाप्पू 24/02/2015 - 18:37
मला कळत नाहीये., कि भारतातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिल्यावर हे सो कॉल्ड देशप्रेमी इतके चवताळून का उठत आहेत? म्हणजे "देशाची स्तुती करणे" हा देशभक्तीचा एकमेव क्रायटेरिया आहे का? भारतात राहायचे असेल तर त्या देशातील सर्व (चांगल्या आणि वाईट पण ) गोष्टींची स्तुती करा आशी पाटी लावलीये का कुठे. ? एखादा व्यक्ती जर देशातील वाईट प्रथा आपल्याला आवडत नाही आणि त्याचमुळे मला त्याची लाज वाटते असे म्हणत असेल तर त्यात काय बिघडले? वरील लेखामध्ये कोणतीही खोटी किंवा कल्पनेतील गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. हे सर्व वास्तव आहे. आणि त्याची जाण एखाद्याने करून दिल्यावर त्या गोष्टी बदलण्यापेक्षा, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी चांगल्या आहेत त्यावर चर्चा करा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्या वाईट प्रवृत्तींना समर्थन करणे. मान्य आहे आपल्या देशावर किंवा लोकांवर असे लिहिल्यावर कोणालाही वाईट वाटेल. पण सत्य हे नेहमी कडू असते. आणि मला खात्री आहे कि कॅप्टन जॅक स्पॅरो यांना देखील हा लेख लिहिताना काय आनंदाच्या उकळ्या फुटत नसणार. माझा हा लेख लिहिताना देखील मी काय या सर्व गोष्टी खूप आनंदाने लिहित होतो असे नाही. पण यातून बदल घडावा आणि एकदा तरी "मेरा भारत महान" हे मनापासून म्हणल्याचे आणि तेच सत्य असल्याचे समाधान याच जन्मात मिळावे एवढीच माफक अपेक्षा. पुनर्जन्मावर विश्वास नसलेला बाप्पू.

In reply to by बाप्पू

बॅटमॅन 24/02/2015 - 18:49
अगदी सहमत.........देशात राहणे म्हणजे देशाची आंधळी स्तुतिस्तोत्रे गाणे इतकेच ज्यांच्या बुद्धीला झेपते त्यांना बाकी काय कळणार म्हणा.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:12
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का? वरच्या लेखात 'सारे भारतीय बांधव आहेत' हे कसे खोटे आहे हे सांगितले आहे. जणू तेच सिध्द करायची धडपड दिसते तुमची! आणि परत गळे काढायचे एकमेकांना आदर दिला पाहिजे वगैरे! पहा जरा स्वतःकडे, आपल्या मताचा विरोध करणारा आपला शत्रू आहे असेच जणू तुम्ही वागत आहात! बर मी हे हि म्हणालो नाही कि भारत परिपूर्ण आहे. पण "तू चूक आहेस" हे ओरडून सांगण्यापेक्षा सहजपणे ती सवय मोडता कशी येईल यावर लक्ष दिले तरच बदल घडू शकतो या विचाराचा मी आहे! आपापला दृष्टीकोन दुसर काय…

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 24/02/2015 - 19:57
तुमचा आयडी बाकी स्वतःच्या प्रतिसादातून सिद्ध करताहात. मणोरंजणाबद्दल अनेक आभार! दुसर्‍यांना उपदेश करण्याअगोदर स्वतःकडे बघा असा एक नम्र सल्ला. या शब्दजंजाळात जाईलच असे नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:14
चला नम्रपणे बोललात आनंद झाला! :) मी आंतरजालावर कोणाचा अपमान करून स्वताची गोष्ट सिध्द करण्याचा प्रयास करत नाही. मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल! :)

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 25/02/2015 - 00:44
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!
हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 01:29
एकंदरीत, व्यक्तिगत टीका हा आपला आवडता प्रांत दिसतो त्यामुळे बोलणे शक्य नाही… आपण म्हणाल तीच पूर्व! आपला सल्ल्याचा विचार करेन!

In reply to by शब्दबम्बाळ

कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक टिका? जरा हायलाईट करुन मांडा की. जरा मला पण कळु दे व्यक्तीगत टिका कशी कराय्ची ते. माझा लेख आणि ब्रुस्वेण चे प्रतिसाद वाचा ७००-८०० वेळा...थोडक्यात अभ्यास आणि उजळणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 16:01
मी इथे उत्तर देऊन काही साध्य होणार नाही पुन्हा शब्दाला शब्द वाढणार आणि तीन चार लोकांचा वेळ उगाच वाया जाणार! त्यापेक्षा वर काही प्रश्न विचारले आहेत त्यावर चर्चा करूया का? :)

अहो, जी गोष्ट अगोदरच आपल्याकडे आहे किंवा सहज साध्य आहे अश्या गोष्टींसाठी प्रतिज्ञा करायची गरजच नसते ! हाती नसलेल्या, कठीण साध्य असलेल्या आणि काहीतरी स्वार्थत्याग/पराक्रम करून मिळणार्‍या गोष्टींसाठीच प्रतिज्ञेची गरज असते. अर्थात, हे सुद्धा खरेच की, अर्थ समजून न घेता नुसती प्रतिज्ञा करण्याने काही फरक पडत नाही... पण म्हणतात ना की "आशा एक विचित्र गोष्ट असते"... सार्वजनिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञांच्या मागे "जमावातले निदान काही लोक तरी त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून उमजून, तिने प्रभावित होऊन, ती आपल्या जीवनात खरी करण्यासाठी धडपड करतील." हाच दुर्दम्य आशावाद असतो. कुठल्याही संघटनेच्या/संस्थेच्या (organization, देश ही एक संघटनाच असते) बांधणीत मानचिन्हे, गीते, समारंभ, प्रथा, (symbols, songs, ceremonies, norms) इत्यादींची मोठी आवश्यकता असते. मात्र या सर्वांचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम त्या संस्थेच्या चालकांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असतो... आणि भारत इथेच मार खात आला आहे.

अवतार 24/02/2015 - 23:47
Nationalism is imperialism in disguise राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे. राष्ट्रातील ज्या घटकांकडे गमावण्यासारखे बरेच काही असते त्यांच्या नजरेतून राष्ट्रवाद व्यवहार्य ठरतो. ज्या घटकांकडे गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या डोक्यांत राष्ट्रवाद भिनवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या नावावर लढायचे नेमके कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सहज सुचते तेच घटक राष्ट्रवादाचा प्रचार करत असतात.
मला मायभूमीच नाही
हे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.

In reply to by अवतार

सांगलीचा भडंग 26/02/2015 - 00:52
राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे . हे चुकीचे वाटते कसेही असले तरी राष्ट्रवाद महत्वाचा वाटतो कारण फक्त " एका " देशातील लोकांनी राष्ट्रवाद सोडून दिला ताल चालणार नाही . एकाच वेळी जगातील सगळे देश आपल्या सीमा उघड्या करतील ( हे कधीच घडणार नाही ) तेव्वाच राष्ट्रवादाची गरज असणार नाही .

arunjoshi123 25/02/2015 - 17:54
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.

In reply to by arunjoshi123

ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.

गवि 24/02/2015 - 13:34
दहा वर्षे रविवार वगळता अक्षरशः रोज एकदा या प्रमाणात म्हणूनही तीन वाक्यांच्या पुढची प्रतिज्ञा विस्मरणातच गेली होती. मुद्द्यांवर काय बोलणार.. ?

इरसाल 24/02/2015 - 14:43
कोर्टात घ्यायची शपथ पण ह्याच फलाटावर आहे.

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:00
वाईट वाटत असे लेख लिहीनार्यान्बाबत… बर, हि एवढी "अर्थपूर्ण" लेख लिहायची उठाठेव करून साध्य काय केल? जर देशामध्ये काही समस्या आहेत तर त्यावर योग्य शब्दात चर्चा करा, त्या सोडवण्याचा मार्ग शोधा! पण हे सगळ करणं खूपच वेळखाऊ आणि सपक वाटत ना? त्यापेक्षा एखादा मसालेदार लेख पाडला कि कसे बरे वाटत! बाकी भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे, नाही का? १२५ कोटी लोकांमध्ये शांतता आणि समृद्धी प्रस्थापित करायला आणि टिकवून ठेवायला असे काय लागते? काही कोटी ओतले कि या गोष्टी लगेच यायला हव्यात! तसाही गेल्या ७० वर्षात आपला समाज बदललाच नाही ना हो? ज्या संपन्न अवस्थेमध्ये या गौरवशाली देशाची निर्मिती झाली आणि निर्मिती बरोबर लगेच ज्या काही घटना घडल्या त्या लोकशाहीला फार पोषक होत्या. तरीपण नाही जमल देशाला आणि समाजाला प्रगती करायला… धिक्कार तर व्हायलाच हवा! पण असो! तुमचे कार्य सुरु ठेवा, अपेक्षा आहे तुमच्या पुनर्जन्मापर्यंत तरी इथले सगळे लोक तुमच्या लेखी "सुसंस्कृत" होतील आणि नाहीच झाले तर लिहा पुन्हा एखादा लेख!! हाय काय नाय काय! :)

In reply to by शब्दबम्बाळ

पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्‍यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्‍यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
हे वाचायला विसरलात काय? मी माझ्या परिनी प्रयत्न करतचं असतो. ह्या लेखाला मसालेदार म्हणलेलं पाहुन ड्वॉळे पाण्यानी डबडबले. बाहेरच्या देशाचा उल्लेख तरी आलाय का माझ्या लेखात? उगीचं कुठलीतरी शेपटं कुठेतरी जोडु नका. मी प्रतिज्ञा म्हणुनसुद्धा तसं नं वागण्याबद्दल बोलतोय. बाकी अभ्यास वाढवा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 18:46
बाकी दुसर्यांनी काय वाचावे काय वाचू नये हे सांगणेसुद्धा "हिप्पोक्रसी" चा भाग नाही का? अर्थात तुम्ही संमती दिली तरच हा! नाहीतर मी अभ्यास वाढवतोच! तुम्ही देशासाठी काही करत नसाल हे माझे म्हणणे नाही पण जाउदे इथे या मुद्यावर चर्चा करून काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघेल असे वाटत नाही… आपले मत व्यक्त केल्यानंतर समोरच्याकडून येणारी प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करावा… बाकी असो! राग नसावा! :)

In reply to by शब्दबम्बाळ

तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती तर मी स्वागतचं केलं असतं. तुम्ही मग माझ्यामधे नसलेली निष्क्रियता, लेखाचा मसालेदारपणा वगैरे मधे शिरलात. वरुन तुम्ही खाली ब्रुस्वेण ला म्हणताय की,
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का?
तुम्ही तुमच्या आधीच्या प्रतिसादात माझ्याविषयी काय बोल्लायतं? आणि हो कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म असेल तर माझ्याकडुन स्वागतचं आहे. लेख पुन्हा नीट वाचा एवढी एक विनंती. मग चर्चा करु हवं तरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:45
अहो कॅप्टन, गल्लत होतीये पहिला पूर्ण परिच्छेद लेखाची आणि उद्देशाची टीका केली आहे मी! मसालेदार सुद्धा लेखाला म्हणालो आहे मी! तुम्ही निष्क्रिय आहात हे कुठंच म्हणायचं नव्हते पण या लेखाच्या उद्देशात "मला" अर्थपूर्ण काही दिसले नाही. तेव्हा टीका करण्याचा देखील अधिकार येतोच ना? बाकी तुम्ही दुखावले असाल तर माफी असावी! :)

In reply to by शब्दबम्बाळ

असो. आंतरजालीय जगात जिथे सगळे भास असतात तिथे राग, मत्सर, लोभं माया अश्या भावनांना थारा देउ नये असं आमच्या गुर्देवांनी सांगुन ठेवलं आहे. लिहिते वाचते रहा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 03:33
बर, आता मला पडलेले काही प्रश्न… १. भारत म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरचा भू-भागाचा एक तुकडा कि आणखी काही… मुळात भारतातील लोकांशिवाय "भारत" हि संज्ञा पूर्ण होऊ शकते का? २. भारतावर प्रेम असणे म्हणजे नेमके काय म्हणता येईल? फक्त या भू-भागावर प्रेम करणे कि इथे असलेल्या अथवा होऊन गेलेल्या लोकांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि इतिहासावर प्रेम असणे… का अजून वेगळे काही… हे प्रश्न पडण्याचे एक कारण म्हणजे "मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते" हे वाक्य! आता पहा भारताची लाज वाटत नाही म्हणजे नक्की कोणाची? जर भारत हा शब्द भारतीयांशिवाय अपूर्ण असेल तर वरील वाक्याचा अर्थ कसा काढणार? जाणकारांनी प्रकाश टाकावा!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 27/02/2015 - 19:42
ते सोडा हो! वरच्या प्रश्नांवर तुमचे उत्तर अपेक्षित होते. ते कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझ्म कि काय त्यानुसार… तर तुम्ही बोलेनाच काही…

In reply to by शब्दबम्बाळ

बहुगुणी 24/02/2015 - 19:16
शब्दबम्बाळ यांच्या प्रतिसादास -१००, कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या लेखनास +१००! भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहे वरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्‍यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!

In reply to by बहुगुणी

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:52
धन्यवाद आपल्या विश्लेषणाबद्दल, हो तो परिच्छेद उपहासात्मकच आहे. पण त्यातून चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगीर आहे! मला त्यातून हे दाखवायचं होत कि माणूस हा सगळीकडे तसाच असतो. हेवे-दावे, भांडण हे माणसाचे अवगुण सगळीकडे पाहायला मिळतात(इथे सुद्धा काही प्रतिसादांमध्ये तुम्हाला ते दिसतील! :) )… अगदी प्रगत देशातसुद्धा हे चालूच असते. पण म्हणून भावा-भावा मधली भांडणे देशाची प्रातिनिधिक उदाहरण खरच होऊ शकतात का? इथे मी भांडणाचे समर्थन नसून दिलेल्या उदाहरणाचा विरोध करत आहे! मला मान्य आहे भारताला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि देशाच्या सामाजिक परिस्थितीत अजून सुधारणा होईल हा मला विश्वास आहे. आपला देश तरुण आहे नवीन विचार स्वीकारायला तयार असणाऱ्या पिढीचा आहे!

बाप्पू 24/02/2015 - 18:37
मला कळत नाहीये., कि भारतातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून दिल्यावर हे सो कॉल्ड देशप्रेमी इतके चवताळून का उठत आहेत? म्हणजे "देशाची स्तुती करणे" हा देशभक्तीचा एकमेव क्रायटेरिया आहे का? भारतात राहायचे असेल तर त्या देशातील सर्व (चांगल्या आणि वाईट पण ) गोष्टींची स्तुती करा आशी पाटी लावलीये का कुठे. ? एखादा व्यक्ती जर देशातील वाईट प्रथा आपल्याला आवडत नाही आणि त्याचमुळे मला त्याची लाज वाटते असे म्हणत असेल तर त्यात काय बिघडले? वरील लेखामध्ये कोणतीही खोटी किंवा कल्पनेतील गोष्टी लिहिलेल्या नाहीयेत. हे सर्व वास्तव आहे. आणि त्याची जाण एखाद्याने करून दिल्यावर त्या गोष्टी बदलण्यापेक्षा, आपल्याकडे अमुक अमुक गोष्टी चांगल्या आहेत त्यावर चर्चा करा असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे त्या वाईट प्रवृत्तींना समर्थन करणे. मान्य आहे आपल्या देशावर किंवा लोकांवर असे लिहिल्यावर कोणालाही वाईट वाटेल. पण सत्य हे नेहमी कडू असते. आणि मला खात्री आहे कि कॅप्टन जॅक स्पॅरो यांना देखील हा लेख लिहिताना काय आनंदाच्या उकळ्या फुटत नसणार. माझा हा लेख लिहिताना देखील मी काय या सर्व गोष्टी खूप आनंदाने लिहित होतो असे नाही. पण यातून बदल घडावा आणि एकदा तरी "मेरा भारत महान" हे मनापासून म्हणल्याचे आणि तेच सत्य असल्याचे समाधान याच जन्मात मिळावे एवढीच माफक अपेक्षा. पुनर्जन्मावर विश्वास नसलेला बाप्पू.

In reply to by बाप्पू

बॅटमॅन 24/02/2015 - 18:49
अगदी सहमत.........देशात राहणे म्हणजे देशाची आंधळी स्तुतिस्तोत्रे गाणे इतकेच ज्यांच्या बुद्धीला झेपते त्यांना बाकी काय कळणार म्हणा.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 19:12
"सो कॉल्ड देशप्रेमी" आणि "ज्यांच्या बुद्धीला झेपते" हे शब्द ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशा लोकांबद्दल बिनदिक्कत काढणे म्हणजे "सो कॉल्ड हुशारपणाचे" लक्षण म्हणावे का? वरच्या लेखात 'सारे भारतीय बांधव आहेत' हे कसे खोटे आहे हे सांगितले आहे. जणू तेच सिध्द करायची धडपड दिसते तुमची! आणि परत गळे काढायचे एकमेकांना आदर दिला पाहिजे वगैरे! पहा जरा स्वतःकडे, आपल्या मताचा विरोध करणारा आपला शत्रू आहे असेच जणू तुम्ही वागत आहात! बर मी हे हि म्हणालो नाही कि भारत परिपूर्ण आहे. पण "तू चूक आहेस" हे ओरडून सांगण्यापेक्षा सहजपणे ती सवय मोडता कशी येईल यावर लक्ष दिले तरच बदल घडू शकतो या विचाराचा मी आहे! आपापला दृष्टीकोन दुसर काय…

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 24/02/2015 - 19:57
तुमचा आयडी बाकी स्वतःच्या प्रतिसादातून सिद्ध करताहात. मणोरंजणाबद्दल अनेक आभार! दुसर्‍यांना उपदेश करण्याअगोदर स्वतःकडे बघा असा एक नम्र सल्ला. या शब्दजंजाळात जाईलच असे नाही, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 24/02/2015 - 20:14
चला नम्रपणे बोललात आनंद झाला! :) मी आंतरजालावर कोणाचा अपमान करून स्वताची गोष्ट सिध्द करण्याचा प्रयास करत नाही. मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल! :)

In reply to by शब्दबम्बाळ

बॅटमॅन 25/02/2015 - 00:44
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे लिहिताना विचार कराल!
हा सल्ला अगोदर तुम्ही पाळलात तर इतरांपुढे पाजळायची वेळच येणार नाही. लोका सांगे इ.इ.

In reply to by बॅटमॅन

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 01:29
एकंदरीत, व्यक्तिगत टीका हा आपला आवडता प्रांत दिसतो त्यामुळे बोलणे शक्य नाही… आपण म्हणाल तीच पूर्व! आपला सल्ल्याचा विचार करेन!

In reply to by शब्दबम्बाळ

कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक टिका? जरा हायलाईट करुन मांडा की. जरा मला पण कळु दे व्यक्तीगत टिका कशी कराय्ची ते. माझा लेख आणि ब्रुस्वेण चे प्रतिसाद वाचा ७००-८०० वेळा...थोडक्यात अभ्यास आणि उजळणी.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्दबम्बाळ 25/02/2015 - 16:01
मी इथे उत्तर देऊन काही साध्य होणार नाही पुन्हा शब्दाला शब्द वाढणार आणि तीन चार लोकांचा वेळ उगाच वाया जाणार! त्यापेक्षा वर काही प्रश्न विचारले आहेत त्यावर चर्चा करूया का? :)

अहो, जी गोष्ट अगोदरच आपल्याकडे आहे किंवा सहज साध्य आहे अश्या गोष्टींसाठी प्रतिज्ञा करायची गरजच नसते ! हाती नसलेल्या, कठीण साध्य असलेल्या आणि काहीतरी स्वार्थत्याग/पराक्रम करून मिळणार्‍या गोष्टींसाठीच प्रतिज्ञेची गरज असते. अर्थात, हे सुद्धा खरेच की, अर्थ समजून न घेता नुसती प्रतिज्ञा करण्याने काही फरक पडत नाही... पण म्हणतात ना की "आशा एक विचित्र गोष्ट असते"... सार्वजनिकरित्या घेतलेल्या प्रतिज्ञांच्या मागे "जमावातले निदान काही लोक तरी त्या प्रतिज्ञेचा खरा अर्थ समजून उमजून, तिने प्रभावित होऊन, ती आपल्या जीवनात खरी करण्यासाठी धडपड करतील." हाच दुर्दम्य आशावाद असतो. कुठल्याही संघटनेच्या/संस्थेच्या (organization, देश ही एक संघटनाच असते) बांधणीत मानचिन्हे, गीते, समारंभ, प्रथा, (symbols, songs, ceremonies, norms) इत्यादींची मोठी आवश्यकता असते. मात्र या सर्वांचा लोकांच्या मनावर होणारा परिणाम त्या संस्थेच्या चालकांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असतो... आणि भारत इथेच मार खात आला आहे.

अवतार 24/02/2015 - 23:47
Nationalism is imperialism in disguise राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे. राष्ट्रातील ज्या घटकांकडे गमावण्यासारखे बरेच काही असते त्यांच्या नजरेतून राष्ट्रवाद व्यवहार्य ठरतो. ज्या घटकांकडे गमावण्यासारखे काहीही नाही त्यांच्या डोक्यांत राष्ट्रवाद भिनवण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. राष्ट्राच्या नावावर लढायचे नेमके कशासाठी? ह्या प्रश्नाचे उत्तर ज्यांना सहज सुचते तेच घटक राष्ट्रवादाचा प्रचार करत असतात.
मला मायभूमीच नाही
हे आंबेडकरांचे विधान ह्या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे. लोकशाही आणि राष्ट्रवाद ह्या परस्परविरोधी संकल्पना आहेत. दोन्हीकडे त्याग आवश्यक आहे. परंतु त्याग नेमका कशासाठी करायचा ह्यामागची कारणे अतिशय भिन्न आहेत. आपले राष्ट्रीय आदर्श कोण असावेत ह्याबद्दलच जिथे अजून एकमत नाही तिथे राष्ट्रीयत्वाच्या भावनेला फारशी किंमत नसणार हे उघडच आहे. राष्ट्रवाद काय किंवा आणखी कोणताही वाद काय; शेवटी विचारधारा हे माध्यम आहे, अंतिम उद्दिष्ट नव्हे ! ह्याचे भान असणे महत्वाचे.

In reply to by अवतार

सांगलीचा भडंग 26/02/2015 - 00:52
राष्ट्रवाद हे साम्राज्यवादाचे आधुनिक अपत्य आहे . हे चुकीचे वाटते कसेही असले तरी राष्ट्रवाद महत्वाचा वाटतो कारण फक्त " एका " देशातील लोकांनी राष्ट्रवाद सोडून दिला ताल चालणार नाही . एकाच वेळी जगातील सगळे देश आपल्या सीमा उघड्या करतील ( हे कधीच घडणार नाही ) तेव्वाच राष्ट्रवादाची गरज असणार नाही .

arunjoshi123 25/02/2015 - 17:54
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला कितीतरी वेळा ह्याच्यावरुन ब्रिगेडी वृत्ती, बाकीचा मित्रपरिवार ह्यांच्याकडुन काही कटु गोष्टी ऐकुन घ्याव्या लागतात. ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
स्वतःबद्दल मी कोकणस्थ ब्राह्मण आहे असं सांगणं हे लेखाच्या एकूण संदेशाच्या अत्यंत विपरित आहे.

In reply to by arunjoshi123

ते जर का मला एक बांधव म्हणुन स्वीकारु शकत नसतील तर मी त्यांची कौतुकं कशाला करु?
को.ब्रा. किंवा बाकी उल्लेखाचा अट्टाहास ह्या वाक्यासाठी.
आमचा पेर्णास्त्रोत आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्‍याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात?

वृक्षारोपण माहिती हवी आहे

देवांग ·

कंजूस 23/02/2015 - 19:44
संस्थेतर्फे करायचे तर प्रथम वनखात्याशी तुमच्या रेजिस्टर्ड संस्थेच्या लेटरहेडवर पत्रव्यवहार करून त्यांनाही सहकारी म्हणून घ्यावे त्यांच्याकडे रोपे ,निधी असतो स्वयंसेवक {आणि अल्पोपहार अधिक प्रसिद्धीचा खर्च }तुमचे घ्या. तारखा तेच ठरवतील. मुळात जागा त्यांची असल्याने त्यांच्या मदतीशिवाय पुढे जाणे कठीण आहे.

In reply to by कंजूस

देवांग 23/02/2015 - 19:54
हि संस्था आमदाराची आहे. त्या मुळे सरकारी विघ्न येणार नाही. बाकी काय काळजी घ्यवी कुठली रोपे लावावीत ह्याची माहिती मिळाली तर बरे होइल.

धडपड्या 23/02/2015 - 21:52
सरसकट वृक्षारोपण करण्यापेक्षा, एखाद्या पर्यावरणतज्ञाचा सल्ला घ्या. सरकारी तज्ञ तुमच्या हातावर ताडाची वगैरेच झाडे ठेवतील.. तुमच्या वृक्षारोपणाचा तीथल्या प्राणी पक्षांवर होणारा परिणाम देखील लक्षात घ्या.. आंबा, चिंच, बाभूळ, हिरडा, व तत्सम औषधि वृक्षांचा प्रामुख्याने विचार करा..

देवांगजी :- लोकप्रभा मासिकामध्ये आपल्या आवारातली फुलबाग, फळबाग, झाडे, जागा, या विषयी ६ महिने लेखमाला लिहणारे श्री. महाडीक यांचा दुरभाष मिळवला होता व सुमारे २ वर्षांपुर्वी त्यांच्याशी २/३ वेळा बातचीत केलेली होती. कारण मला माझ्या प्लॉटवरती झाडे लावण्याकरता ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार होते. माझी त्यांची भेट झालेली नाही. पण ते स्वतः जागेला भेट देवुन व्यवस्थित समजावुन सांगतात असे ते म्हाणतात. फक्त मला वाटतं त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करावा लागेल असे वाटते. तेव्हा माझ्याकडे घरी त्यांचा संपर्क पत्ता / दुरभाष असल्यास तुम्हाला व्य.नि करतो. धन्यवाद.

In reply to by प्रमोद देर्देकर

व्यनी करण्याऐवजी ती माहिती इथेच टाका असे सुचवतो. म्हणजे ती इतर कोणाला हवी असल्यास आता आणि भविष्यातही उपयोगी ठरेल.

कंजूस 23/02/2015 - 19:44
संस्थेतर्फे करायचे तर प्रथम वनखात्याशी तुमच्या रेजिस्टर्ड संस्थेच्या लेटरहेडवर पत्रव्यवहार करून त्यांनाही सहकारी म्हणून घ्यावे त्यांच्याकडे रोपे ,निधी असतो स्वयंसेवक {आणि अल्पोपहार अधिक प्रसिद्धीचा खर्च }तुमचे घ्या. तारखा तेच ठरवतील. मुळात जागा त्यांची असल्याने त्यांच्या मदतीशिवाय पुढे जाणे कठीण आहे.

In reply to by कंजूस

देवांग 23/02/2015 - 19:54
हि संस्था आमदाराची आहे. त्या मुळे सरकारी विघ्न येणार नाही. बाकी काय काळजी घ्यवी कुठली रोपे लावावीत ह्याची माहिती मिळाली तर बरे होइल.

धडपड्या 23/02/2015 - 21:52
सरसकट वृक्षारोपण करण्यापेक्षा, एखाद्या पर्यावरणतज्ञाचा सल्ला घ्या. सरकारी तज्ञ तुमच्या हातावर ताडाची वगैरेच झाडे ठेवतील.. तुमच्या वृक्षारोपणाचा तीथल्या प्राणी पक्षांवर होणारा परिणाम देखील लक्षात घ्या.. आंबा, चिंच, बाभूळ, हिरडा, व तत्सम औषधि वृक्षांचा प्रामुख्याने विचार करा..

देवांगजी :- लोकप्रभा मासिकामध्ये आपल्या आवारातली फुलबाग, फळबाग, झाडे, जागा, या विषयी ६ महिने लेखमाला लिहणारे श्री. महाडीक यांचा दुरभाष मिळवला होता व सुमारे २ वर्षांपुर्वी त्यांच्याशी २/३ वेळा बातचीत केलेली होती. कारण मला माझ्या प्लॉटवरती झाडे लावण्याकरता ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणार होते. माझी त्यांची भेट झालेली नाही. पण ते स्वतः जागेला भेट देवुन व्यवस्थित समजावुन सांगतात असे ते म्हाणतात. फक्त मला वाटतं त्यांचा येण्याजाण्याचा खर्च करावा लागेल असे वाटते. तेव्हा माझ्याकडे घरी त्यांचा संपर्क पत्ता / दुरभाष असल्यास तुम्हाला व्य.नि करतो. धन्यवाद.

In reply to by प्रमोद देर्देकर

व्यनी करण्याऐवजी ती माहिती इथेच टाका असे सुचवतो. म्हणजे ती इतर कोणाला हवी असल्यास आता आणि भविष्यातही उपयोगी ठरेल.
मी एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. आम्हाला सिंहगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे(प्रती वर्षी १५०० ) ज्या द्वारे तिथे जास्तीत जास्त घनदाट झाडी करता येईल. परंतु आम्हाला ह्याबाबत जास्त माहिती नाही. कृपया तुम्हास ह्या विषयाची माहिती असल्यास ती शेअर करावी. १. कुठल्या महिन्यात कार्यक्रम हाती घ्यावा २. कुठल्या प्रकारची झाडे लावावीत ज्यासाठी कमी पाणी लागेल आणि त्यांची वाढ जास्त काळजी न घेत होऊ शकेल ? ३. छोटी रोपे लावावीत कि मध्यम आकाराची रोपांची लागवड करावी ? अजून काय काळजी घ्वावी ?

एक इंटर्व्ह्युचा दिवस

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

लंबूटांग 10/02/2015 - 00:04
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो. एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet. मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही. त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला. अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.

उपास 10/02/2015 - 00:50
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत.. एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही... 'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!

In reply to by उपास

हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्‍या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 10/02/2015 - 08:36
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.

In reply to by अगम्य

सुबोध खरे 10/02/2015 - 11:06
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात. कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.

In reply to by सुबोध खरे

नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(

In reply to by जिन्क्स

तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 10/02/2015 - 22:38
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्‍या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्‍या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.

In reply to by हाडक्या

नगरीनिरंजन 11/02/2015 - 05:35
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शेखर काळे 11/02/2015 - 11:25
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू. जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ? शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे. स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.

खटपट्या 10/02/2015 - 06:38
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.

In reply to by खटपट्या

आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/

In reply to by अगम्य

असहमत. मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 11/02/2015 - 08:46
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले. बादवे, एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...

In reply to by खटपट्या

अगम्य 10/02/2015 - 08:43
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?

In reply to by अगम्य

खटपट्या 10/02/2015 - 10:18
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.

शित्रेउमेश 10/02/2015 - 10:10
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे. काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे.... मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)

मृत्युन्जय 10/02/2015 - 11:12
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्‍हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्‍याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्‍या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी. एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो... २०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्‍या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही." "ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :) एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)

In reply to by मृत्युन्जय

सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही. एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.

अद्द्या 10/02/2015 - 11:19
२ किस्से आहेत असे लक्षात . . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . " इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल . एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. " नाही म्हणून बाहेर पडलो . . दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . . पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .

सविता००१ 10/02/2015 - 11:30
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्‍या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्‍या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.

विजुभाऊ 10/02/2015 - 11:33
एच आर सगळीकडे असेच. एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे. हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले. कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते

टिनटिन 10/02/2015 - 11:47
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.

आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!

बाबा पाटील 10/02/2015 - 12:50
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्‍या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.

In reply to by कपिलमुनी

बाबा पाटील 10/02/2015 - 20:21
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 10/02/2015 - 21:01
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.

In reply to by टवाळ कार्टा

काळा पहाड 12/02/2015 - 19:49
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्‍यांचाच "सत्कार" करतात ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 13/02/2015 - 16:50
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;) (बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 13/02/2015 - 17:24
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)

In reply to by बाबा पाटील

कपिलमुनी 11/02/2015 - 11:32
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला .. बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..

राजे साहेब 10/02/2015 - 13:11
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते. मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :( ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे. अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;) खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे

In reply to by राजे साहेब

आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D

In reply to by राजे साहेब

टवाळ कार्टा 10/02/2015 - 14:15
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 10/02/2015 - 16:23
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.

In reply to by राजे साहेब

मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.

विटेकर 10/02/2015 - 14:34
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ? त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ? तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर ! अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे ! सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.

कपिलमुनी 10/02/2015 - 16:03
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे. फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .

का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!! बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..

In reply to by पिलीयन रायडर

निशदे 11/02/2015 - 03:43
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" *LOL* माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही. "" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" काहीही नाही.

मित्रहो 11/02/2015 - 10:06
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज पगार १९२० रुपये प्रति महीना खरी गोम पुढे. ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.

In reply to by हाडक्या

कपिलमुनी 11/02/2015 - 17:10
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो ! त्यामुळे तक्रार करता येत नाही. ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.

In reply to by कपिलमुनी

मित्रहो 11/02/2015 - 20:05
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.

विटेकर 12/02/2015 - 09:36
काळ - नोव्हे १९८८ स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब वेळ - सकाळी १० मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्‍या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच ! मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर ! पूर्ण मराठीत संभाषण : प्रश्न : नांव काय ? मी : पूर्ण नाव सांगितले विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच ! मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली ) विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ? मी : नाही सर एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ? मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता.. एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक एच आर : शिव्या देता येतात का ? मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले .. एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...! मी : येतात शिव्या द्यायला ! एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा . मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !! ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो.. त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो .. या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते . दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्‍याचे संरक्षण होते ...

लंबूटांग 10/02/2015 - 00:04
मला स्वतःला ह्या कलेत सुधारणेला बराच वाव आहे पण २ वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगावासा वाटतो. एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. २ भारतीयांनीच सुरू केलेली कंपनी. पहिल्यांदाच कंपनीच्या रिक्रूटरला सांगितले होते की मला क्ष डॉलर्स पगाराची अपेक्षा आहे. इंटरव्ह्यूचे चांगले ३-४ राऊंड झाले. स्टार्टअप सारखे कल्चर वगैरे वगैरे. मला कंपनी आणि काम आवडले होते. ऑफर आली माझ्या तेव्हाच्या पगाराच्या ६ हजार डॉलर जास्ती. मी सरळ नाही म्हणून सांगितले. मग संध्याकाळी सीटीओकडून इमेल. की काय झाले नाही का म्हणालास. लेट्स वर्क इट आउट. आणि बाकीचा नेहमीचाच सेल्स पिच की आमच्या कंपनीत काम करणे कसे छान आहे वगैरे वगैरे. मी परत सांगितले की बाबारे तुमच्या कंपनीचा महिन्याचा इंशुरन्सचा प्रिमीयम, घरापासून दूर असल्याने बाकीचे खर्च (बायकोला गाडी पार्क करायला लागणे इ. इ.) वगैरे विचारात घेता माझा तोटा होणार आहे आणि सद्ध्याच्या घटकेला तरी मला ते परवडणार नाही. त्याने मग मला सांगितले की I respect your line of thinking (even though I don't agree with it). इतकेच नाही तर मला एक excel sheetबनवायला सांगितली की कसा लॉस होणार आहे. मग मात्र माझी सटकली. मी त्याला उत्तर दिले की I don't really agree with your offer being based competetively with my current salary either. पण ही घे excel sheet. मग ती बघितल्यावर गाडी बोनस कसा जास्ती आहे आणि तो विचारात घेतला तर मग तुझी क्ष डॉलर्सची मागणी कशी पुरी होते आहे वगैरे वर घसरली. त्याला सांगितले की बाबारे तुझा बोनस आहे प्रॉफिट शेअरिंग. कंपनीचे सेल्स घसरले तर मला काहीच मिळणार नाहीये आणि दुसरे त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझी बिले आणि हफ्ते महिन्याला भरावे लागतात, वर्ष झाले की नाही. त्यामुळे परवडणारच नाही. असे बरेच back and forth email झाले पण एक छदामही वाढवायचे नाव नाही. त्याला शेवटी सांगितले की बाबारे मी पहिलेच नाही म्हणालो होतो पण मला नोकरी आवडली होती आणि तू वर्क इट आउट म्हणालास म्हणून excel sheet ची आचरट मागणी entertain केली आणि email exchange मधे वेळ घालवला. आता तर नक्कीच नाही येणार तिथे काम करायला. अर्थात तेव्हा मला स्थिर नोकरी होती म्हणून रुबाब दाखवता आला.

उपास 10/02/2015 - 00:50
सद्द्ध्या स्वतःच्या कंपनीसाठी रिकृट करताना उलट अनुभव येत आहेत.. एकाच वेळी तीन चार ऑफर्स घेउन निगोशिएट करण्याचा शुद्ध हावरटपणा.. कमी स्किल्स पण पगाराची अवास्तव मागणी आणि बरंच काही... 'गरजवंताला अक्कल नसते' हे अंतिम सत्य!

In reply to by उपास

हो असेही अनुभव येतात. पण तो मुलगा खरचं गरजु होता आणि मुख्य म्हणजे त्याला कामाचं कुठलही प्रशिक्षण त्याला द्यायला लागणार नव्हतं. जवळपास ३ वर्ष अनुभव असणार्‍या प्रोडक्शन इंजिनिअरला १२,५०० रुपये पगार ऑफर करणं हा नुसत्या त्या व्यक्तीचाच नाही तर त्या डीग्रीचा आणि जागेचाही अपमान आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 10/02/2015 - 08:36
जर त्या जागेसाठी १७५०० पर्यंत रेंज होती तर तुम्ही HR ला तितके तरी द्यायला सांगू शकत नव्हता का ? कदाचित त्या उमेदवाराने ५०० रुपयांची adjustment केली असती. घेतल्यावर त्याला लगेच बढती देऊन पगार आणखी वाढवता आला असता. तसा हि त्याला अनुभव होताच. HR च्या आडमुठे पणामुळे चांगला उमेदवार जात असेल तर upper management level वर HR शी बोलायची सोय तुमच्या कंपनीत नाही का ? हा प्रकार तर फारच दुर्दैवी वाटतो.

In reply to by अगम्य

सुबोध खरे 10/02/2015 - 11:06
मलाही जर आश्चर्य वाटते कि तुमच्या बॉसने तोंडही उघडले नाही. सरळ वरपर्यंत जायचे. याचा एक मोठा फायदा होतो कि तुमच्या हाताखालचे लोक तुमच्यावर पूर्ण भरवसा टाकतात आणि तुम्हाला अतिशय निष्ठावान साथीदार मिळतात. कारण मी विभाग प्रमुख असताना एच आर ला फाट्यावर मारत असे.एकदा उमेदवार( एक्स रे टेक्निशियन) चांगला असताना एच आर पगारावर अडकला असताना सरळ उपाध्यक्ष( व्हाईस चेअरमन) कडे जाऊन पगार वाढवून घेतला होता. दुसर्यांदा एका मुलीला( मामोग्राफी) साठी घेताना एच आर वाली नखरे करीत होती. तिला मी शांतपणे सी इ ओ समोर सांगितले तुम्हाला हि उमेदवार नको असेल तर दुसरी उमेदवार तुम्ही आणायची. तोवर विभागातील काम बंद झाले तर होणार्या नुकसानाची जबाबदारी तुमची. अर्थात येथे स्त्री क्षकिरण तंत्रज्ञा मिळणे मुळात कठीण आहे हे सर्वाना माहितही होते. यानंतर मी असे पर्यंत एच आर विभागाकडून कोणताही त्रास झाला नाही. आणि मी असेपर्यंत २ वर्षे एकही तंत्रज्ञ सोडून गेला नव्हता.

In reply to by सुबोध खरे

नाही हो. उत्पादन क्षेत्रामधलं वातावरणं बरचं वेगळं असतं. आधीचं एच.आर.च्या हातामधे बरेचं अधिकार असतात. वरपर्यंत जरी गेलं तरं एच.आर. कंपनीचे पैसे वाचवायचा प्रयत्न करत होती असं निगरगट्ट उत्तर मि़ळालं असतं. :(

In reply to by जिन्क्स

तीन-किंवा चार कंपन्या तुम्ही जॉईन व्हाल हे गृहित धरुन त्या पदाच्या मुलाखती बंद करतात. आणि तुम्ही त्यांना चांगल्या ऑफरच्या अपेक्षेने झुलवत ठेवता. पर्यायानी तुमच्या पेक्षा काही गुणांनी मागे असणार्या प्रत्येक कंपनीमधल्या दोन नंबरच्या उमेदवाराची संधी तुम्ही घालवताय. हे मला तरी चुकीचं वाटतं. बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हाडक्या 10/02/2015 - 22:38
हा व्यवसाय आहे (its just business!). तुम्ही १७५०० च्या वर द्यायला तयार नाही आहात, एकाची अपेक्षा १८००० आहे पण कामपण हवय. मग एखादा उगीच बाणेदारपणा वगैरे करायच्या भानगडीत न पडता तुमची ऑफर घेतो आणि इतर ठिकाणी १८०००+ मिळवायचा प्रयत्न करतो. तुम्ही पण ४ जणांची मुलाखत घेवून, निगोशिएट करूनच ठरवलेत ना मग दुसर्‍या बाजूलापण तो अधिकार (निदान सध्याच्या परिस्थितीत तरी) आहे हे मान्य करा ना. दुसर्‍या उमेदवाराची संधी वगैरे तकलादू मुद्दे आहेत, तेव्हा जास्त उहापोह करत नाही (तसेही तो उमेदवार पण काही याच संधीवर थांबला नाहीये).
बाकी हा प्रत्येकाचा दृष्टीकोन झाला
म्हणून तुमच्या दृष्टीकोनाबद्दल तुम्ही पुनर्विचार करुच नये असे काही नाही. दृष्टीकोन सुधारत राहिले तरच त्यांना अर्थ.

In reply to by हाडक्या

नगरीनिरंजन 11/02/2015 - 05:35
ऑफर हातात असताना दुसरी चांगली ऑफर शोधणे वाईट नाही; पण एक ऑफर स्विकारुन (मराठीत ॲक्सेप्ट करुन) मग भलतीकडेच जाणे हे अनैतिक आहे.

In reply to by नगरीनिरंजन

शेखर काळे 11/02/2015 - 11:25
ऑफर दिली याचा अर्थ कुठेही बांधले गेलो असा नाही. ऑफर याचा अर्थ् असा की तुम्ही मला आवडलात आणि पुढे आपण बोलू. जोपर्यंत स्वीकारपत्रावर सही होत नाही - दोन्हीकडून - तोपर्यंत दुसरीकडे शोधणे चांगलेच. जिथे तुम्ही जाणार तिथे, त्या पगारावर २-३ वर्षे तरी काम करणारच ना ? मग कमी पगार का स्वीकारायचा ? शिवाय, कंपनीही ऑफर परत घेऊ शकते - माझ्या माहितीत असे झालेले आहे. स्वीकारपत्रावर सही केली तरीही नोकरीच्या पहिल्या दिवसापर्यंत तेही तुम्हाला नाकारू शकतात अन् तुम्हीही.

खटपट्या 10/02/2015 - 06:38
अगदी खरंय !! एच आर कधी कधी नको तेवढा हस्तक्षेप करते. मी आणि माझा सहकारी एका प्रोजेक्ट्साठी एकदा मुलाखती घेत होतो. सपोर्ट प्रोजेक्ट होता. यात संभाषण चातुर्य आणी टेक्नीकल ज्ञान दोन्हीही आवश्यक होते. एक मुलगी संभाषणात खूप चांगली होती. तीला शिकायची तयारी आहे का विचारले आणी ज्युनीअर म्हणून सीलेक्ट केले. दुसरा एक मुलगा होता तो टेक्नीकली खूप स्ट्रोन्ग होता पण संभाषणकलेचे प्रशीक्षण द्यावे लागणार होते. त्याला टेक्नीकल लीड म्हणून सीलेक्ट केला.सीलेक्ट करताना मुलीला जुनीअर ईंजीनीअर म्हणून ठेवावे असा शेरा दीला पण एच आर ने त्या मुलीला सीनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली व जो मुलगा होता त्याला जुनीअर ईंजीनीअर ग्रेड दीली.

In reply to by खटपट्या

आमच्याकडे एच.आर. म्हणजे बेक्कार डोकेदुखी आहे. मी नुकतचं रिझाईन केलयं. साधी एक्झिट प्रोसिजर सुरु करायला आठवडा घालवला तिनी. २८ फेब्रुवारी=वाढदिवस कम स्वातंत्र्यदिन.. \m/

In reply to by अगम्य

असहमत. मेकॅनिकल पॉवर ट्रान्स्मिशनमधे आशियामधे पहिली आणि ग्लोबल मार्केटमधे पहिल्या तीनमधे आहे. बाकी एच.आर. आणि सप्लाय चेन वाले छपरी आहेत हे खरं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगम्य 11/02/2015 - 08:46
माझा रोख overall कंपनीकडे नव्हता. जिथे HR एवढा आडमुठेपणा करत असेल तिथे career growth ला (बढती, पगारवाढ वगैरे) अनेक अडचणी येऊ शकतात.एवढेच म्हणायचे होते.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

एच.आर. वाले आणि दुसरे सेफ्टी वाले आणि तिसरे सिक्युरिटी वाले. बादवे, एका कंपनीतला माझा एक्सिट इंटरव्ह्यु मी बियर पिता-पिता दिला होता.रम्य त्या आठवणी...

In reply to by खटपट्या

अगम्य 10/02/2015 - 08:43
हे असे कसे होऊ शकते? ज्या department मध्ये नोकरी आहे, त्या department च्या management च्या संमतीशिवाय HR कसे काय ग्रेड देऊ शकतात? की असे झले की HR आपण सांगू त्या ग्रेड वर अडून बसले आणि technical management ने हाती आलेल्या उमेदवारांना घालवण्यापेक्षा HR देईल त्या ग्रेडला संमती दिली ?

In reply to by अगम्य

खटपट्या 10/02/2015 - 10:18
एचार चे काही सान्गु शकत नाही. काहीही कारणे देतात. डीग्रीचे मार्क्स, दहावीचे मार्क्स अशी शुल्लक कारणे देतात. मार्कान्चा आणि टेक्निकल ज्ञानाचा आय्टीमधे तरी काही सबंध असतो असे मला वाटत नाही.

शित्रेउमेश 10/02/2015 - 10:10
माझा अनुभव पण जवळपास असाच आहे. काही दिवसांपूर्वी मी एका प्रतिष्ठीत कंपनी मध्ये इंटरव्ह्यु दिला होता.. टेक्निकल राऊंड (आता त्याला 'टेक्निकल' म्हणायचे की आणखी काही हा मोठा प्रश्न आहे. कारण मी अकाउंटंट आहे) पास झालो. ज्या व्यक्तीने इंटरव्ह्यु घेतला, त्याने सांगितलं होता, एच. आर. ऑफर पाठवतील म्हणुन... तब्बल ३ आठवडे वाट बघितली.. एकच उत्तर मिळायचे.... एच. आर. प्रोसिजर चालु आहे.... मधल्या काळात मी दुसरा इंटरव्ह्यु पास झालो आणि नोकरी वर रुजू पण झालो.... एच. आर. ऑफर अजुन मिळतीये.. (महत्त्वाची गोष्ट... नोकरी कनफर्म झाल्याची बातमी मला दिली होती.. फक्त एच. आर. कडुन ऑफर यायला प्रोब्लेम झाला...)

मृत्युन्जय 10/02/2015 - 11:12
मला इंटरव्ह्यु या प्रकाराचा फारसा अनुभव नाही. मोजुन ४ इंटर्व्ह्युअ दिले ११ वर्षाच्या करियर मध्ये. त्यातले २च एच आर ने घेतले. सध्याच्या कंपनीत १० वर्षे झाली पण इथे मुलाखत फक्त माझ्या बॉसने घेतली होती. एच आर चा इंटर्व्ह्यु वगैरे असला काही फालतु प्रकार नव्हता. मात्र त्याच्या आधी एका कंपनीत गेलो होतो मुलाखतील. आम्हाला दोघांना सिलेक्ट केल्यावर एच आर च्या माणसाने भाजीवाल्याशी बार्गेनिंग करावे तसे बार्गेनिंग केले आमच्या दोघांशी. मी आधी एका ठिकाणी आर्टिकलशीप करत होतो तिथेच तात्पुरता जॉइन झालो होतो. ते मला ५००० रुपये द्यायचे कारण ती माझी तात्पुरती गरज भागवण्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था होती. त्यात मला सांभाळुन घ्यायचाच भाग जास्त होता. या एच आर ने ते बघुन सी एस च्या पोस्टसाठी मला ७५०० ची ऑफर दिली. माझे टाळकेच सटकले. पण मला त्यावेळेस नौकरीची गरज होती. म्हणुन मी गुर्‍हाळ चालु ठेवले. १५००० वर अडुन बसलो. शेवटी १२५०० वर तोडपाणी केले. सिलेक्ट झालेल्या दुसर्‍याला १८००० पगार हवा होता. तो १५००० वर अडुन बसला (त्याला एक वर्षाचा अनुभव होता. मल अगदीच ३-४ महिन्याचा ते सुद्धा फर्म मध्ये). त्या एका कारणासाठी तो रिजेक्ट झाला. त्याने १२००० मान्य केले असते तर कदाचित त्याला घेतले असते. गुणवत्ता वगैरे गेली तेल लावत. मी ती कंपनी जॉईन केल्यावर चौथ्या दिवशी सोडली. एच आर आणि एम डी नी माझी लय तासली. शेवटी त्या दुसर्‍या उमेदवाराला १५००० पेक्षा जास्त देउन जॉईन करुन घेतले त्यांनी. एच आर चा रोल कुठल्याही कंपनीत लिमिटेड च हवा. त्यांनी वेगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावे. कुणाला पोस्ट कुठली द्यावी आणि पगार कितपत द्यायला पाहिजे याचे थोडेफार तरी स्वातंत्र्य टीमलाच हवे. एच आर ने वर्किंग टीम चे मत लक्षात घेउन गरज पडल्यास मॅनेजमेंटशी चर्चा करुन पगाराबाबत अंतिम निर्णय घ्यावा पण टीम हेड ला पुर्ण डावलुन त्याने परस्पर निर्णय घेणे योग्य नाही.

In reply to by मृत्युन्जय

माझा पण एच आरचा अनुभव असाच. पण कधी-कधी एच.आर वाल्यांचा आडमुठेपणा सुद्धा आपल्या पथ्यावर पडतो... २०११ मध्ये आमची जुनी कंपनी सद्ध्याच्या कंपनीने टेक ओव्हर केली. त्यावेळी ती जुनी कंपनी मेंबर असलेल्या फुग्रो गृपच्या दुसर्‍या एका कंपनीने मला चांगली ऑफर दिली म्हणुन तिथे जॉइन झालो. खरे तर पोर्टफोलिओ चेंज होत होता, पण मिळणारा पैसा चांगला होता, जुन्या कंपनीपेक्षा ३०% हाईक मिळत होती म्हणून स्वीकारला जॉब. त्यानंतर एक महिन्याने ज्या अमेरिकन कंपनीने आमची कंपनी टेक ओव्हर केली होती त्यांच्या एच.आर. कडून फोन आला, आहे तेच काम, तीच पोस्ट फक्त कामाचा एरीया वाढला होता. म्हणजे आधी फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश होते माझ्याकडे. त्याच्याऐवजी पूर्ण भारत करावा लागणार होता. खरेतर आधीची पाच वर्षे मी तेच काम करत होतो. तरीसुद्धा टेक्नीकल इंटर्व्ह्यु घेतला गेला. त्यानंतर पुढच्या राऊंडला एच. आर. समोर बसलो. तर तो म्हणे तुम्हाला आधी जेवढा पगार मिळत होता तेवढाच मिळेल, होते त्याच स्केलवर पुढे कंटिन्यु केले जाईल. मी त्याला सांगितले की ," बाबारे, मला सद्ध्या ऑलरेडी त्यापेक्षा जास्त पगार मिळतोय. सद्ध्या या सर्व्हेीसेसची (ओम्नीस्टार डिफरेन्शिअल करेक्शनस) इन डेप्थ माहिती असलेला भारतात मी एकुलता एक इंजीनीअर आहे. मी फार काही मागत नाही पण सद्ध्या माझ्या नव्या कंपनीत जेवढे मिळतात तेवढेतरी (३०% हाईक) मिळायलाच हवी. अन्यथा मला स्वारस्य नाही." "ते शक्य नाही" असे उत्तर एच.आर. कडून आले. मी धन्यवाद म्हणून बाहेर पडलो. त्यानंतर चार दिवसांनी नव्या कंपनीच्या भारतातील कंट्री मॅनेजरचा थेट फोन आला की तू ऑफर का नाकारलीस? मी स्पेशली एच.आर. ला तुझी शिफारस केली होती वगैरे... ही नवी कंपनी आणि आमची जुनी कंपनी प्रतिस्पर्धी असल्याने तो मला ओळखत होता बहुतेक. मी त्याला सांगितले की माझ्या अपेक्षा तुमच्या एच.आर. ला मान्य नाहीयेत. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला परत एच. आर. चा फोन , इमेल पाठवलीय एक्सेलशीट चेक करा आणि कळवा. यावेळच्या एक्सेलशीट नुसार ४३% ची हाईक मिळाली होती. मी अजून थोडा आडमुटपणा करून ती ४५% पर्यंत वाढवून घेतली. :) एक वर्षात भारतापुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र नेपाळ, श्रीलंका, भुतान, बांग्लादेश असे विस्तारत जात आता त्यात मिडल एस्ट आणि युरोपचा काही भागही सामाविष्ट झालेला आहे. सुदैवाने आता रिपोर्टींग थेट कंपनीच्या ऑस्ट्रेलिया ऑफीसला असल्याने भारतीय मनोवृत्तीची झळ बसत नाही. वेळच्या वेळी योग्य प्रमाणात योग्य ते पर्क्स, इन्क्रीमेंट्स मिळत राहतात. एकंदरीत मज्जाय :)

In reply to by मृत्युन्जय

सहमत. एच.आर. ची ताकद थेट परफॉर्मन्स रिव्ह्युशी निगडीत असल्यानी एच.आर. ला थेट नडता येतं नाही. एच आर चा रोल फक्त आणि फक्त एंट्री आणि एक्झिट पुरताच रहायला पाहिजे. बाकीचं काम त्या त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर्सनी हाताळलं तर योग्य उमेदवाराला न्याय मिळायची टक्केवारी नक्की वाढेल.

अद्द्या 10/02/2015 - 11:19
२ किस्से आहेत असे लक्षात . . पहिल्या वेळी इंटरव्यू देत होतो . २ राउंड क्लियर केले होते . टेक्निकल आणि एच आर एकत्र घेतील असं सांगितलं कंपनीने . म्हटलं ठीक आहे . . टेक्निकल घेणारा मला ओळखत होता . पण इतक्या डिटेल मध्ये प्रश्न होते कि उत्तर देई पर्यंत वाट लागत होती . . १०-१२ प्रश्न झाल्यावर त्याने एच आर ला सांगितलं . " He's is good enough for my requirement . we can hire him . . " इंटरव्यू च्या आधी मला समजलं होतं कि पगार १२-१५ हजार या रेंज मध्ये असेल . एच आर ने जो आकडा सांगितल्या त्यावरून डोकं फोडून घ्यायचं बाकी राहिलं होतं . . " we can offer you 6K for a start . and then raise it by 500 after 6 months.. " नाही म्हणून बाहेर पडलो . . दुसरे वेळेस . . मी इंटरव्यू घेत होतो . . समोर बसलेली व्यक्ती ३-४ वर्ष अनुभव घेऊन आली होती . . लिनक्स मध्ये बरीच पोचलेली होती बाई . मला असंच कोणी तरी हव होतं . . तास भर इंटरव्यू आणि मग पगार आणि Batch टायमिंग वर बोलून झाल्या नंतर एक आकडा फिक्स झाला . आणि तेवढ्यात डायरेक्टरच्या बायकोचा इंटरकॉम वर फोन . . "Send her to my cabin" . पाठवून दिलं . . मला वाटलं जनरल काही तरी चौकशी करेल . कारण जवळपास सगळं मी आणि एच आर नि बोलून घेतलं होतं . . फक्त ऑफर लेटर द्यायचं राहिलं होतं . . पाच मिनिटांनी आलेली मुलगी बाहेर पडली . आणि आमच्या मेडम सांगत आल्या . . तिला नका घेऊ नोकरी वर . . तिने मला ओळखलं पण नाही . .

सविता००१ 10/02/2015 - 11:30
मीही अकाउंटंट च आहे. इंटर्व्ह्यू मस्त झाला. मग नेहमीप्रमाणे एच आर च्या ऑफर ची नाटकं. काही कळेना तेव्हा मी दुसर्‍या कंपनीला हो म्हणाले. आणि त्याच दिवशी दुपारी या एच आर चा फोन. मी सांगितलं की आता मी येउ शकत्त नाही, तर म्हणाला की तिकडे बाँड साईन केला नाहीये ना? मग आम्हाला उशीर झाला वगैरे काय म्हणताय? इतकी चांगली कंपनी तुम्हाला बोलावतेय वगैरे मग्रुरी. मग सरळच सांगितलं की तुमची कंपनी छान आहे म्हणूनच आले होते इन्टर्व्हू ला. आणि सिलेक्ट झाले ते मला येतय म्हणून. कं छान आहे म्हणून नाही. आणि आता तुम्हाला शब्दाची किंमत नसेल तरी मला आहे. मी त्या दुसर्‍या कं ला सांगितलं आहे हो म्हणून.मी येणार नाही. तरी त्याला काही वाटत नव्हतं आपलं चुकलंय. आपल्याकडून उशीर झालाय म्हणून.

विजुभाऊ 10/02/2015 - 11:33
एच आर सगळीकडे असेच. एका कम्पनीने बॅग्राउंड चेकिंग च्या नावाखाली माझ्या वडिलाना फोन करुन मी त्यांचाच मुलगा आहे का याची चौकशी केली होती. माझे वय चाळिशीच्या पलिकडचे माझ्या वडिलांचे वय सत्तरीपलिकडले आहे. हे कसले ब्याग्राउम्ड चेकिंग विचारत त्या कम्पनीच्या एच आर कडे तक्रार केल्या नंतर ती त्यांची रेग्यूलर प्रोसेस आहे असे सांगितले गेले. कप्पाळावर हात मारणे इतकेच बाकी होते

टिनटिन 10/02/2015 - 11:47
कोणाला फायरिन्गचा अनुभव आहे का ? करण्याचा अथवा होण्याचा. अनुभव ऐकायला आवडेल.

आमच्या "कंपनी" ने असले काही बारगेनिंग ठेवलेच नाही हो!!! "क" तुमचा बेसिक अन "क्ष" तुमचा ग्रेड पे! ऑल इंडिया ट्रान्सफर ची तयारी हवी!! पटले तर बोला नाही तर रामराम!! सरळ सोट मामला!!!

बाबा पाटील 10/02/2015 - 12:50
मी एका नामंकित मल्टीपल आयुर्वेद क्लिनिक चालवणार्‍या कंपनीत मुलाखत दिली होती,बाबाने मला २२००० पगार ऑफर केला होता.त्यावेळी माझ्या गाडीचाच खर्च महिन्याकाठी ३० ते ३५००० च्या आसपास होता,त्यावेळी त्या बाबाला विचारले महाराज,एव्हडया कमी पगारात मी काय करु त्यावरुन महाराजांनी उत्तर दिले तुमची स्वतंत्र प्रॅक्टीस असली तरी,तुम्हाला कंपनी लेव्हलहा काम करण्याचा अनुभव नाही. मला खरच हसु आवरल नाही,आणी तेथेच वेड्यासारखा हसायला सुरुवात केली, आणी काही क्षणातच मुख्य मुलाखतकर्ता माझ्या हसण्यात सामिल झाला,ऑफर देणारा मात्र उठुन तेथुन निघुन गेला. परत काही असल्या फंदात पडलो नाही.

In reply to by कपिलमुनी

बाबा पाटील 10/02/2015 - 20:21
एव्हड वैयक्तिक घुसु नये. तुमच्या माहितीकरिता मी फक्त वैद्य नाही. बरेच रिकामे धंदे करतो,भेटायची इच्छा असेल तर येवुन भेटा,सत्कार करु की तुमचा.

In reply to by बाबा पाटील

मृत्युन्जय 10/02/2015 - 21:01
तेच म्हणतो मी. पेट्रोलचा माझा खर्चही महिन्याला दहा एक लाख तर होतच असेल. मी तर फारसे धंदे सुद्धा करत नाही.

In reply to by टवाळ कार्टा

काळा पहाड 12/02/2015 - 19:49
नाही. ते फक्त असे प्रश्न त्यांना विचारणार्‍यांचाच "सत्कार" करतात ता.क. समजा तुम्ही कधी तशी चूक केलीच आणि त्यांनी दंबूक काढायला हात लांब केला, की मग गडबडीने त्यांना आयुर्वेदावरचे प्रश्न विचारा. मग ते दंबूक ठेवून देतात आणि कडू काढा देतात.

In reply to by टवाळ कार्टा

हाडक्या 13/02/2015 - 16:50
टकाच्या निरागस प्रश्नात फारच गहन अर्थ लपलाय असे नमूद करतो.. ;) (बादवे, सगळेच डॉक दंबूक घेउन "शांतपणे" सत्कार करतात की काय अशी शंका आलीय मनात. )

In reply to by हाडक्या

टवाळ कार्टा 13/02/2015 - 17:24
नाय ब्बॉ...माझ्या निरागस मनाने विचारलेल्या निरागस प्रश्नात फक्त निरागसच अर्थ दडलेला होता...त्यात गहनपणा आणण्याचे सारे श्रेय तुम्हालाच :)

In reply to by बाबा पाटील

कपिलमुनी 11/02/2015 - 11:32
तुमी खर्च साम्गितला म्हणून आश्चर्याने इचारला .. बाकी वैयक्तिक घुसण्यात असा काय इम्टरेस्ट नाय ..

राजे साहेब 10/02/2015 - 13:11
सध्या इंजिनिअरला वाईत्ट दिवस आले अहेत, १०००००*४ =४००००० इत्की फी भरुन पन काय मिल्ते ६०००/- महिना देतात का तर म्हने मन्दी आहे हे स्व्था मात्र गलेलट्ट पगार घेतात कॅप्टन जॅक स्पॅरो यान्च्या कंपनीमधे उमेदवार जे बोल्ला ते तो सग्ल्या इंजिनिअरच्या वती ने बोल्ला, मी स्व्था पन खुप खस्ता खल्ल्या अजुन खातोच आहे, बर्याच थिकानी तर ओलख मागतात नसेल तर तुम्ह्ही लायक नही असेल तर तुम्ही;लायक ज्यानी मेह्नत घेत्ली इंजिनिअरिन्ग्ला त्य्नाचे पैसे आनी मेह्नत वाया, ज्या कूतुम्बाची परिस्तिथि नस्ते तरी पन ते मुलाला इंजिनिअर कर्तात का तर आप्ले दिवस बदल्तील पन त्याना कुथे माहीत अहे परिस्थिती, ३ मुर्ख मध्ये काय दाख्व्ले ते पन अपन बघ्तो वाच्तो आत्म्यहत्या केली मान्सिक खच्चिकरन झाल्यवर वेगले काय होनार, इंजिनिअरिन्ग होत होत नाकिनाऊ येतात सगल्यना वात्त इंजिनिअरिन्ग झाले आता चान्ग्ले दिवस्स येनार पन मग खरी रेस सुरु होते , जोब हवा CONSULTANCY ला भ्ररा पैसे ,काय हवा mnc की pvt ltd. दोघान्चे भाव वेग्ले नोकरी हव्वी ना अनि गरज्वन्त इंजिनिअरला अक्क्ल नस्ते. मी या आधी एका मोट्ह्या ****** ग्रोउप मधे होतो contract १ वर्श काध्ला एच आर सगळीकडे असेच आहो इंजिनिअरला आनी नोनइंजिनिअरला एकाच पार्द्यात मोजत् आहात अस्स अस्त तर मग इंजिनिअरिन्ग का ???? जिथे नोनइंजिनिअर ३०,००० काम्व्तो अनि इंजिनिअरला ८०००/- :( ज्यान्ची ओलक अहे ते ४००००/- घेत अहेत त्याना किती येते विचारा बर इंजिनिअरिन्ग कशी पास केली जाते सगल्या इंजिनिअरला महित आहे. अजुन बोललो तर जागा पुरनार नही आवरतो घेतो जाता जाता एकाच सान्गाव वाट्त आहे दुस्रे काही व्हा पन इंजिनिअर होउ नका काय व्हाय्चे ते वर्च्या थ्रेअद मधे अहेच: ;) खुप चुका आहेत पन साभालुन घ्यावे

In reply to by राजे साहेब

आतापर्यंत "मोकलाया... " पद्धत विडंबन कवितांमध्ये दिसत होती. आता ती प्रतिसादांमध्ये रुजू लागताना दिसत आहे ;) +D

In reply to by राजे साहेब

टवाळ कार्टा 10/02/2015 - 14:15
सग्ल्य एन्जिनीर लोकन्च्य मनत्ले बोल्लत...अज खुप दिवसन्ने मझ्यच मनतले कोनि बोलुन मन मोक्ले मोक्ले केल्यसर्खे वत्ले...एक एन्जिनीर एन्गिनीरिन्ग कस पुर्न कर्तो ते त्यलच महित...हि दुनिय गेलि तेल लवत

In reply to by टवाळ कार्टा

बॅटमॅन 10/02/2015 - 16:23
मलहि असच वत्ल....मिपकरन्कदे लक्श देउ नक हो, जर तवलखोर अहेत लोकं. पन बकि कहि म्हन, मल पन असे तन्कुन लै म्हन्जे लै म्हन्जे लय्च मज्य अलि.

In reply to by राजे साहेब

मित्रा वाक्या वाक्याशी सहमत. फक्त लिहित रहा, हळुहळु लेखन सुधारेल. दिवस बदलतात. नेटाने प्रयत्न कर.

विटेकर 10/02/2015 - 14:34
तुमचे दुखणे योग्य आहे , लाखो रुपायची फी भरुन इन्जिनीयर व्हायचे आणि नोकरी नाही ही भयावह परिस्थिती आहे हे मान्यच करायला हवे. त्याचाच परिणाम म्हणून निदान महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालये आता ओस पडू लागली आहेत. या सगळ्यात मुख्य मुद्दा आहे तो गुणवत्तेचा ! भारंभार लोक इन्जिनीयर होतात पण त्यापैकी किती लोक "खरे" इन्जिनीयर असतात ? मी एका प्रतिथयश महाविद्यालयात आटो मध्ये बी ई केलेल्या पोरा-पोरीच्या मुलाखती घेत होतो ... भयाण परिस्थिती होती ...एकाला विचारले की गाडीतल्या कोणत्या भागासंदर्भात मी तुम्हाला प्रश्न विचारु ? त्याने सांगितलेल्या विषयातील अगदी प्राथमिक जुजबी माहीती देखील त्याला नव्हती !! एच आर वाला इतका कंटाळला की त्याने शेवटी विचारले की सायकल चा पंक्चर कस काढतात हे साम्गता येईल का ? तेव्हा गुणव्त्तेची वानवा हे खरे दुखणे आहे ... एकदा आय टी हमालांची सद्दी संपली की इम्जिनीयर लोकांची अवस्था वकिलांसारखी होईल .. पैशाला पासरीभर ! अस्तु , तरीही अनुभवाच्या जोरावर हे नक्की म्हणू शकतो की Educational career has nothing to do with professional career ! जगात / नोकरीत यशस्वी होण्याची सूत्रे इंन्जिनीयरिन्गच काय आपल्या कोणत्याच अभ्यासक्रमात नाहीत ! ती आहेत आपल्या विजिगिषु वृत्तीमध्ये ! इन्जिनीयर चे शिक्षण घेतले म्हणजे त्याच व्यवसायात राहीले पाहीजे असे नव्हे ! सो डोन्ट लूज योउर हार्ट ! प्रयत्न करत राहा ....मार्ग सापडेल , उत्तम दिवस येतील. सर्वात महत्वाचे चांगुलपणावरची श्रद्धा सोडू नका ! कोणतेच दिवस कायम रहात नाहीत.

कपिलमुनी 10/02/2015 - 16:03
एका टॉप ३ कंपनी,अधे जॉइन होताना १० वेळा हो मोजून १० वेळा कॉलवर घासाघीस केली आहे. फॅशन स्ट्रीट सारखा जमत नाही म्हणून सोडून दिल्यावर २ दिवसांनी पुन्हा एच आर ने कॉल केला होता .

का कोण जाणे.. मला माझ्या कंपनीने मला दिलेली ऑफर नेहमीच अपेक्षेपेक्षा मोठी वाटली आहे!! एकदा ऑन बोर्डिंग मध्ये एकांनी प्रश्न विचारला, "तुमच्यापैकी कुणाला आहे तो पगार चांगला वाटतोय?".. कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? मुळात मी कामच इतकं निवांत करते की जे देतात तेच मला उपकार वाटत आहेत!!! बाकी एच.आरवाले काहिही कामाचे नाहीत हे सार्वत्रिक मत आणि त्रिकालाबाधित सत्य आहे..

In reply to by पिलीयन रायडर

निशदे 11/02/2015 - 03:43
"" कुणीही हात वर केला नाही.. मी सोडुन!! इकडे मी हात वर केला, तिकडे सर बोलुन गेले की "ज्याला चांगला वाटत असेल तो गाढव आहे..!!"... आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" *LOL* माफ करा पण सगळ्या प्रतिसादात एकदम भाबडेपणा, समाधानी वृत्ती आणि झालेला पचका एकत्र आला त्यामुळे हसू आवरले नाही. "" आता समाधानी असण्यात काय चुक आहे? "" काहीही नाही.

मित्रहो 11/02/2015 - 10:06
हा लेख वाचून मला माझ्या पहील्या नोकरीचा किस्सा आठवला स्थळ खाजगी डिप्लोमा कॉलेज पगार १९२० रुपये प्रति महीना खरी गोम पुढे. ओरीजनल डॉक्यमेंटस कॉलेजात जमा करायचे का तर तुम्ही वर्षभर नोकरी सोडू नये म्हणून. वेठबिगारी.

In reply to by हाडक्या

कपिलमुनी 11/02/2015 - 17:10
डॉक्युमेंट जमा केले आहेत या विषयी कुठेही लेखी उल्लेख नसतो ! त्यामुळे तक्रार करता येत नाही. ते डोक्युमेंट 'वसूल' करायला लागतात.

In reply to by कपिलमुनी

मित्रहो 11/02/2015 - 20:05
कल्पना होती म्हणूनच मी जमा केले नाही. दीड महीना काम केले. पंधरा दिवसांचा पगार मिळाला पण नंतरच्या महीन्याचा नाही दिला. शेवटी नोकरी सोडून दिली. त्यानंतर कोणी डॉक्युमेंटस मागितले नाही की मी दिले नाही.

विटेकर 12/02/2015 - 09:36
काळ - नोव्हे १९८८ स्थळ - आमच्या कोलेजची केमिस्ट्री ल्याब वेळ - सकाळी १० मुलाखत घेणारे - एका प्रसिद्ध दुचाकी बनविणार्‍या कंपनीचे विभाग प्रमुख आणि एच आर प्रमुख , दोघेच ! मुलाखत देणारे - १६ मुले - २ मुली मेरिट प्रमाणे अस्मादिकांचा पहिला नंबर ! पूर्ण मराठीत संभाषण : प्रश्न : नांव काय ? मी : पूर्ण नाव सांगितले विभाग प्रमुख : (माझे गुण पत्रक न्याहाळीत ) तुला मार्क चांगले आहेत.. वर्गात पाचवा नंबर .. तुला सगळे येत असणारच ! मी : .. हो ( मनात .. च्यायला रात्रभर फुकट्च तयारी केली ) विभाग प्रमुख : क्क्ष्क्ष्क्ष्क् .. येथे नोकरी आहे .. येणार का ? की सहा महिन्यात पळून जाणार ? मी : नाही सर एच आर : आवाज मोठ्ठा आहे का तुमचा ? ओरडता येते का ? मी : नाही म्हणजे आहे तसा मोठ्ठा ... येईल ओरडता.. एच आर : ओरडा बघू अमुक अमुक( त्यांचे स्वतः चे नाव ) म्हणून मी: (मोठ्ठ्यांदा ) श्री अमुक अमुक एच आर : शिव्या देता येतात का ? मी : ... बावळटासारखे त्यांच्या तोंडाकडे पाहीले .. एच आर : घाबरू नका .. शिव्या द्यायला सांगणार नाही ...! मी : येतात शिव्या द्यायला ! एच आर : ठीक आहे ... निकाल कधी आहे ? निकाल लागला की कंपनीत येऊन अपोईन्ट्मेन्ट लेटर घेऊन जा . मी तसाच बावळटासारखा खुर्चीवर बसलो होतो !! ते दोघेही खुर्चीतून उभे राहीले... मी त्यानंतर उभा राहीलो , हात मिळवला ..थान्कु असे पुटपुटलो आणि बाहेर पडलो.. त्यानन्तर १५ दिवसांनी निकाल लागला , क्म्पनीत जाऊन पतर घेऊन आलो आणि पुढच्या एक तारखेला जोइन झालो .. या कंपनीत मी साडे सहा वर्षे यशस्वी नोकरी केली.. दोन प्रमोशन्स झाली माझी इथे ! कामगारांचे प्रचंड प्रोब्लेम होते . दोनवेळा कामगारांनी माझी प्रतिकात्मक अंतयात्रा काढली . एकदा तर आठदिवस ऐन दिवाळीत मला कंपनी सुरक्षा कर्मचार्‍याचे संरक्षण होते ...
ऑक्टोबर २०१४ ची गोष्ट आहे, माझ्या कंपनीमधे ज्युनिअर इंजिनिअर (१ ते ३ वर्षं अनुभवी लोकांसाठी) लेव्हल साठी इंटर्व्यु होते. माझ्याही विभागासाठी ही भरती असल्यामुळे मी, माझे बॉस आणि एच.आर. असे इंटर्व्ह्यु घ्यायला बसलो होतो. ज्युनिअर लेव्हलची भरती असल्यानी पगाराची रेंज ठरलेली होती (१२,५०० ते १७,५०० रुपये). ६ उमेदवार आलेले होते. एकेकाची टेक्निकल मुलाखत वगैरे घेउन मग एच.आर. पगाराचा आकडा त्यांच्या आधीच्या सॅलरी स्लीप पाहुन आणि एकुण मुलाखतीवरुन "निगोशिएट" करत होती.

गलित आहे गात्र अजुनी

चिमिचांगा ·

टिल्लू 08/02/2015 - 00:40
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)

अर्धवटराव 08/02/2015 - 08:46
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.

In reply to by पाषाणभेद

किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))

hitesh 08/02/2015 - 10:44
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा

कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिमिचांगा 08/02/2015 - 20:04
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)

चौकटराजा 09/02/2015 - 06:05
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .

बाबा पाटील 09/02/2015 - 14:00
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:

टिल्लू 08/02/2015 - 00:40
छान. बाकी ते "गे" मूळे या विडंबनाला एक गुढ अर्थ आला आहे. :)

अर्धवटराव 08/02/2015 - 08:46
नायिका आपल्या मृत पतिच्या शवासमोर हे गाणं म्हबते आहे. गात्र शांतच झाली आहेत... नेहमीकरता.

In reply to by पाषाणभेद

किंवा असलेल्याचं एखाद्या प्लेयराची समस्तं लक्षणे ओसंडुन व्हात आहेत असही म्हणु शकताय =))

hitesh 08/02/2015 - 10:44
तुमचे हे कवितेचे गात्र चुकीच्या सेक्शनात का खुपसलेत? काव्य विभागात खुप्सा

कदचीत आवडणार नाही, पण यात बराच सत्यांश आहे. तरुण भार्या आहे अपुली, राजसा विसरलास का रे? घरी आला जरी तरी तू, संगणकी, बुडलास का रे ? अजुनही लागला नसे रे, वंश दिप घरात अपुल्या, कुचक्या त्या टोमण्यांना, सामोरी जाउ कशी रे? सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे? बघ कशा पडल्याच आहे, प्रोटीन एक्सच्या रिक्त शिश्या एवढे रिचवुन सारे, अल्पसा सहवास का रे? उसळती हृदयात माझ्या, मातृत्वाच्या उंच लाटा, ही मनिषा पूर्ण करण्या, साथ तू, देशील का रे? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सांग त्या शेजारणीला, उत्तरे मी काय देउ? रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे?>>> =)) __/\__ =))

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

चिमिचांगा 08/02/2015 - 20:04
रोज म्हणते तीन वेळा, अन तुझा महिनाच का रे
*lol* बहुधा प्रोटीन एक्सचं खत घालूनही घरच्या झाडाची फळं शेजारणीच्या अंगणात पडत असावीत ;)

चौकटराजा 09/02/2015 - 06:05
एकंदरीत कोणतेही " एक्स" न घेता सगळे जे काही वर सुटलेयत त्यामुळे हसून हसून मेलो .

बाबा पाटील 09/02/2015 - 14:00
शिलाजित मकरध्वज बरोबर जायफळ टाकुन दुध घ्या रे,गात्र परत जागेवर येतील. (** अधिक माहिती हवी असल्यास तपासणी फी द्यावी लागेल.)*blum3* :-P :P :-p :p +P =P +p =p :-b :b +b =b :tongue:
कविवर्य सुरेश भटांच्या फेमस आव्हानाला समस्त पुरुषजातीचे उत्तर... तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय !

बूमरँग

मंदार कात्रे ·

In reply to by राजाभाउ

आमच्या गावातलीच घटना आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये शैलेशचा मृतदेह सापडला !

In reply to by मंदार कात्रे

योगी९०० 19/01/2015 - 17:20
एखाद्या माणसाचे इतके वाईट नशीब असते का? की कायम प्रॉब्लेमच यावेत त्याला...!! असे काही ऐकले की देवावरचा विश्वास डळमळीत होतो.

जेपी 19/01/2015 - 17:20
कथा चांगलीय पण पटली नाय. शेवट पुर्ण गंडलाय. 50000/- वाचवण्यासाठी कोणी 20000/- खर्च करेल हे पटल नाय. (20000/- हा अंदाज आहे) अवांतर-कॉलींग विजुभाऊ

In reply to by जेपी

आदूबाळ 19/01/2015 - 18:46
रु. ५०,००० पेक्षा पासपोर्टची जास्त काळजी असावी**. त्यातून एजंटाला धडा शिकवायची खुमखुमीही असावी. **नंतर विचार आला - "जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 19/01/2015 - 20:15
"जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.
नक्की का?...माझ्यामते बरेच मनस्ताप + पैसे खर्च करायला लागू शकतात नुस्ता FIR लिहायला :(

त्या एजन्ट ने अनेकाना फसवले होते ,आणि त्यान्चे लक्षावधी रुपये घेवुन तो पसार झाला होता. प्रश्न फक्त शैलेश ला पैसे परत देण्यापुरता मर्यादित नव्हता , हे लक्षात घेत नाही का तुम्ही?

In reply to by कपिलमुनी

हाडक्या 19/01/2015 - 20:40
बघा नायतर समोरुन ३०,००० घेऊन यायचा तुमच्याच मागे.. ;) (वरील खर्‍या प्रसंगातील व्यक्तींबद्दल सहानुभुती आहेच परंतु झालेल्या घटनेबद्दल संदिग्धता असल्याने हलके घेतोय.)

अदि 19/01/2015 - 18:24
बापरे..डेन्जर आहे सगळ....

एजंटनेच भाईला 20000/-रुपये दिले आणि शैलेशचा काटा काढायला सांगितले.
हे कसे कळले.? का अशीच एक कॉन्स्पिरसी थेअरी.! बाकी कथा/सत्यकथा तशी खिळवुन ठेवणारी वाटली.

In reply to by कानडाऊ योगेशु

हाडक्या 19/01/2015 - 20:33
भाई लोकांचे धंदे असे दोन्हीकडून चढ्या बोलीने पैसे घेऊन चालत नाहीत हो शेठ. असे केले तर लवकर धंदा खाली बसेल आणि भाई वर पोचेल. थोडक्यात हर धंदे के कुछ उसुल होते है| आणि इथे तर प्राणाशी गाठ आहे. :)

हाडक्या 19/01/2015 - 20:45
अजून एक प्रश्न.. जर वरील १००% सत्यकथा असेल तर प्रताधिकार या लेखकाचा कसा काय होईल ? म्हणजे असे की उद्या माझ्या आयुष्यात काही नाट्यपूर्ण घटना घडली (समजा चोर पकडला मी आणि अगदी पेपरात छापून आले माझे नाव!) आणि लगेच माझ्या शेजार्‍याने ती कथा म्हणून लिहीली तर त्याचा प्रताधिकार होईल का ? मग कोणी चित्रपट काढला तर त्यावर कोणाचा अधिकार ?

In reply to by हाडक्या

संदीप डांगे 19/01/2015 - 21:45
ज्याची कथा आहे त्याचाच प्रताधिकार. कुणावर आहे ह्याला काही अर्थ नाही. कुणी नावगाव बदलून तीच स्टोरी लिहू शकतं. पण खरी नावं वापरायची असतील तर ज्याची स्टोरी आहे त्याला काही पैसे किंवा क्रेडीट द्यावे लागतात. प्रताधिकार हा कलाकृतीच्या निर्मात्याचा असतो. ज्याने पहिली कथा लिहिली त्याचा तो अधिकार. घटनेवर प्रताधिकार नसतो. घटनेवर आधारित कलाकृतीवर फक्त असतो.

In reply to by राजाभाउ

आमच्या गावातलीच घटना आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये शैलेशचा मृतदेह सापडला !

In reply to by मंदार कात्रे

योगी९०० 19/01/2015 - 17:20
एखाद्या माणसाचे इतके वाईट नशीब असते का? की कायम प्रॉब्लेमच यावेत त्याला...!! असे काही ऐकले की देवावरचा विश्वास डळमळीत होतो.

जेपी 19/01/2015 - 17:20
कथा चांगलीय पण पटली नाय. शेवट पुर्ण गंडलाय. 50000/- वाचवण्यासाठी कोणी 20000/- खर्च करेल हे पटल नाय. (20000/- हा अंदाज आहे) अवांतर-कॉलींग विजुभाऊ

In reply to by जेपी

आदूबाळ 19/01/2015 - 18:46
रु. ५०,००० पेक्षा पासपोर्टची जास्त काळजी असावी**. त्यातून एजंटाला धडा शिकवायची खुमखुमीही असावी. **नंतर विचार आला - "जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.

In reply to by आदूबाळ

टवाळ कार्टा 19/01/2015 - 20:15
"जुना हरवला" सांगून नवा पासपोर्ट मिळवणं अवघड नसावं.
नक्की का?...माझ्यामते बरेच मनस्ताप + पैसे खर्च करायला लागू शकतात नुस्ता FIR लिहायला :(

त्या एजन्ट ने अनेकाना फसवले होते ,आणि त्यान्चे लक्षावधी रुपये घेवुन तो पसार झाला होता. प्रश्न फक्त शैलेश ला पैसे परत देण्यापुरता मर्यादित नव्हता , हे लक्षात घेत नाही का तुम्ही?

In reply to by कपिलमुनी

हाडक्या 19/01/2015 - 20:40
बघा नायतर समोरुन ३०,००० घेऊन यायचा तुमच्याच मागे.. ;) (वरील खर्‍या प्रसंगातील व्यक्तींबद्दल सहानुभुती आहेच परंतु झालेल्या घटनेबद्दल संदिग्धता असल्याने हलके घेतोय.)

अदि 19/01/2015 - 18:24
बापरे..डेन्जर आहे सगळ....

एजंटनेच भाईला 20000/-रुपये दिले आणि शैलेशचा काटा काढायला सांगितले.
हे कसे कळले.? का अशीच एक कॉन्स्पिरसी थेअरी.! बाकी कथा/सत्यकथा तशी खिळवुन ठेवणारी वाटली.

In reply to by कानडाऊ योगेशु

हाडक्या 19/01/2015 - 20:33
भाई लोकांचे धंदे असे दोन्हीकडून चढ्या बोलीने पैसे घेऊन चालत नाहीत हो शेठ. असे केले तर लवकर धंदा खाली बसेल आणि भाई वर पोचेल. थोडक्यात हर धंदे के कुछ उसुल होते है| आणि इथे तर प्राणाशी गाठ आहे. :)

हाडक्या 19/01/2015 - 20:45
अजून एक प्रश्न.. जर वरील १००% सत्यकथा असेल तर प्रताधिकार या लेखकाचा कसा काय होईल ? म्हणजे असे की उद्या माझ्या आयुष्यात काही नाट्यपूर्ण घटना घडली (समजा चोर पकडला मी आणि अगदी पेपरात छापून आले माझे नाव!) आणि लगेच माझ्या शेजार्‍याने ती कथा म्हणून लिहीली तर त्याचा प्रताधिकार होईल का ? मग कोणी चित्रपट काढला तर त्यावर कोणाचा अधिकार ?

In reply to by हाडक्या

संदीप डांगे 19/01/2015 - 21:45
ज्याची कथा आहे त्याचाच प्रताधिकार. कुणावर आहे ह्याला काही अर्थ नाही. कुणी नावगाव बदलून तीच स्टोरी लिहू शकतं. पण खरी नावं वापरायची असतील तर ज्याची स्टोरी आहे त्याला काही पैसे किंवा क्रेडीट द्यावे लागतात. प्रताधिकार हा कलाकृतीच्या निर्मात्याचा असतो. ज्याने पहिली कथा लिहिली त्याचा तो अधिकार. घटनेवर प्रताधिकार नसतो. घटनेवर आधारित कलाकृतीवर फक्त असतो.
शैलेश कडे आज सत्यनारायणची पूजा होती. वडिलांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी तीर्थ प्रसादाला गेलो होतो. प्रसाद घेऊन थोडावेळ गप्पा मारीत बसलो होतो. शैलेश चे वडील म्हणाले , आता पोरगा चांगला लाइन ला लागलाय . आता त्याच्यासाठी मुली शोधायला हव्यात . मी होय म्हणालो. शैलेश नुकताच दुबई वरुन परतला होता ,त्यामुळे सगळे आनंदात होते. शैलेश , आमच्या गावातील एक जिगरबाज होतकरू तरुण . गावाची दहीहंडी फोडण्यात दरवर्षी हाच पुढे असायचा .