आमचा पेर्णास्त्रोत
आमच्या पेर्णास्त्रोतामधे बर्याचं गोष्टींचा उहापोह केलेला दिसतोयं आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा हा आख्खा लेख पाडणं मला जास्तं सोईस्कर वाटलं. शाळेमधे प्रत्येक दिवशीची सुरुवात राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञेनी होते. रोजचा "प्रोटोकॉल" म्हणुन हा सोपस्कार उरकला जातो. किती जणं त्या राष्ट्रगीतामधल्या किंवा प्रतिज्ञेमधल्या गर्भितार्थ समजुन उमजुन त्याचा वापर रोजच्या जीवनात करतात? अर्थात शालेय वयामधे ही अक्कल मला नव्हती त्यामुळे ती अक्कल त्या वयामधे लहान मुलांमधे असेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे माझ्या दृष्टीने. कॉलेजमधे अक्कल आलेली असते पण ज्या राष्ट्रगीताचं आणि प्रतिज्ञेचं पालनं करावं अशी अपेक्षा असते ती मात्र १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि फारफार तरं १ मे महाराष्ट्र दिनाचा प्रोटोकॉल एवढीचं सिमीत असते. त्यामधला अर्थ आचरणात आणायसाठी जी संवेदनशिलता लागते ती मात्र शाळेतचं राहिलेली असते.
पुढचा लेख वाचायच्या आधी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. माझं माझ्या मातृभुमीवर प्रचंड प्रेम आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भारताशी एकनिष्ठ राहिन. माझी काही मतं प्रतिकुल वाटतीलही पण त्याचा माझ्या राष्ट्रभक्तीशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे इथे राष्ट्रभक्ती, इंटेग्रिटी वगैरे च्या नावानी गळे काढणार्यांनी किंवा प्रतिसाद लिहु पाहणार्यांनी लेख वाचला नाही तरी चालेल.
मला भारताची नसली तरी भारतीय असल्याची लाज नक्की वाटते.
भारताची प्रतिज्ञा काय आहे हो?
प्रतिक्रिया
दहा वर्षे रविवार वगळता
१००
जबर्!!!
झंप्या
बर........
एक लेखमालाच
अहो
चिमणराव, ती कबूल केलेली कथा
सुचत नाहीये
हम्म!
पुढचा लेख वाचायच्या आधी एक
टीका बोचली वाटत!
तुमची प्रतिक्रिया टोकाची नसती
अहो कॅप्टन!
असो.
काही प्रश्न…
भारत - भारतीय म्हणजे नक्की काय?
व्वा!!
दिक्षा घेतलीत का काय? _/\_
ते सोडा!
-१०० / +१००!
भारत सोडून सगळे जग कसे परिपूर्ण आहे! सगळीकडे शांतता बंधुभाव सुख समृद्धी अगदी ओसांडून वाहात आहे. तिकडे मनुष्यरूपी देव राहात असावेत… ज्यांच्यात हेवे-दावे नाहीत, भांडणे नाहीत! या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त भारतातील जनसमुदायानेच निर्माण केल्यामुळे त्यांचा करावा तितका धिक्कार कमीच आहेवरच्या वाक्यांमध्ये उपहास ठासून भरलेला दिसतोच आहे, पण 'चलता है, इतर देशांत/ समुदायात अनिष्ट प्रवृत्ती आहेत म्हणून आपल्या देशात आणि समुदायातही त्या क्षम्यच असल्या पाहिजेत' ही वृत्ती आपण सोडणं अपरिहार्य आहे, अन्यथा, denial मध्ये न जाता परखडपणे, प्रामाणिकपणे आणि कळकळीने आत्मपरीक्षण करणार्यांचा आक्रोश हा अरण्यरूदनच ठरेल. कॅप्टनः तुमच्या "आता इथुन पुढे मात्र सुधारायचा प्रयत्न करीन" या प्रतिज्ञेला मनापासून सलाम!धन्यवाद!
मला कळत नाहीये.
अगदी सहमत.........देशात राहणे
काय बोलणार…
तुमचा आयडी बाकी स्वतःच्या
आभार!
मला पण अपेक्षा आहे इथून पुढे
हा हा!
तुमच्याइतकी आमची पात्रता नाय
कुठे दिसली तुम्हाला वैयक्तिक
असेच म्हणतो.
उत्तर..
अहो, जी गोष्ट अगोदरच
माझा पास !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }आमचा पण पास.. डब्बल
पास केल्याबद्दल शाल, श्रीफळ ई
मी पुस्पगुच पाँसर कर्तो...
एकट्या जेपी ला का? म.बा. ला
म.बा.ला पुस्प्गुच नै...त्याला
अत्तर गुर्जींकडुन घे. एकावर
Nationalism
.
"भारत कधी कधी माझा देश आहे"
मी कोकणस्थं ब्राम्हण आहे. मला
ते जर का मला एक बांधव म्हणुन