स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात? बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो. मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल.
ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या
In reply to ज्यांच्या जवळ नाही त्यांच्या by गणपा
+१११
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
+२२२
का आली बरं?
In reply to का आली बरं? by प्रभाकर पेठकर
पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे
In reply to पन्नास वर्षांपुर्वीचा काळ आहे by गणपा
अशी परिस्थिति का आली ?
In reply to अशी परिस्थिति का आली ? by शशिकांत ओक
अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत
In reply to अहो ५० वर्षांपूर्वीच्या रत्नागिरीत by मिसळपाव
साधा पत्ता विचारला तर...
In reply to साधा पत्ता विचारला तर... by शशिकांत ओक
हो.
खर आहे अशा आठवणी आपल्याला
मार्गदर्शक अनुभव
छान लिहिलं आहे काका.
गोगटे जोगळेकर पन्नास
द्यायची ताणून!... मंदिर - शाळेत...!!
अंगावर मायेने हात फिरवणारे
जो त्या परिस्थितीत असतो
छान लिहिलेत
In reply to छान लिहिलेत by vikramaditya
मान्य
त्या रात्रीतले अजून काही
संदेश चांगला आहे पण
In reply to संदेश चांगला आहे पण by आदिजोशी
अहो,
मला लेखकाला काय म्हणायचे आहे
In reply to मला लेखकाला काय म्हणायचे आहे by प्रसाद१९७१
काही घटना सामान्य वाटतात पण मनावर प्रभाव टाकतात
प्रतिसाद म्हणुन फटु!
In reply to प्रतिसाद म्हणुन फटु! by संदीप डांगे
रस्ता दुभाजक आनी पादचारी
In reply to रस्ता दुभाजक आनी पादचारी by विलासराव
पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे. आता रस्ता दुभाजक. पुढे काय?
In reply to पन्नास वर्षांपूर्वी फूटपाथ मिळायचे. आता रस्ता दुभाजक. पुढे काय? by संदीप डांगे
पुढे काय?